
आज मुख्य व हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक !
*पश्चिम मार्गांवर ब्लॉक नाही मुंबई – विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या रविवार २८ जुलै रोजी मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
*पश्चिम मार्गांवर ब्लॉक नाही मुंबई – विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या रविवार २८ जुलै रोजी मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
*प्रतिज्ञापत्र सादर करा!मुख्य सचिवांना निर्देश पणजी- मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातील कर्मचाऱ्यांना दिल्या जात असलेल्या कमी वेतनश्रेणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने गोव्याच्या मुख्य सचिवांना वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर
जम्मू – जम्मू – काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील मच्छल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका मेजरसह ५ भारतीय जवान जखमी झाले. या कारवाईदरम्यान एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार करण्यात सैन्य
नवी दिल्ली- एनटीए म्हणजेच ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने काल शुक्रवारी ‘नीट-यूजी’ २०२४ परीक्षेचे सुधारित निकाल जाहीर केले. या निकालात पैकीच्या पैकी गुण मिळालेल्या टॉपर्स विद्यार्थ्यांची संख्या
मुंबई- भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने काल शुक्रवारी सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रोना विल्सन, सुधीर ढवळे आणि शोमा सेन या पाच आरोपींना जामीन
नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याची पीछेहाट झाली असून पाकिस्तानी कांद्याला पसंती मिळत आहे. केंद्र सरकारच्या जाचक अटींमुळे भारतीय कांद्याला तोटा सहन करावा लागत
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथित वाघनखांवरून आता राज्य सरकारने सपशेल माघार घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखे ती हीच
पॅरिस – पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याच्या काही तास आधी फ्रान्समधील सरकारी मालकीच्या अतिजलद रेल्वेवर दहशतवादी हल्ला झाला. हल्लेखोरांनी हायस्पीड रेल्वेच्या स्थानकांवर जाळपोळ व मोडतोड केली.
पुणे – आषाढी एकादशी संपवून परतीच्या वाटेवर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत मोठा गोंधळ उडाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे निरास्नान झाल्यानंतर रथापाठी असलेल्या वारकऱ्यांना पादुकांचे
छत्रपती संभाजीनगर – भाजपाच्या लोकांचे डोके काम करत नाही. आम्ही सत्ताधाऱ्यांना भाव देत नाही. मराठ्यांपुढे शांत बसले नाही तर तुमचे राजकीय करिअर मराठा संपवून टाकेन, असा
श्रीनगर – कारगिल विजय दिवसाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील १९९९च्या युद्धवीरांना श्रद्धांजली वाहिली. काही लोक राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अशा
धाराशीव – धाराशीव लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या अर्चना पाटलांनी निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती.
मुंबई- राज्यातील अनेक भागात आज पावसाने विश्रांती घेतली. पुण्यातील कालच्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी भरले होते. काही भागातील पाणी ओसरले असले तरी वीज व पाणीपुरवठा
गांधीनगर – गुजरातमध्ये गेल्या तीन आठवड्यापासून चांदीपुरा व्हायरसचा अक्षरशः कहर सुरू आहे. गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या व्हायरसची लागण होऊन ४४ जणांचा मृत्यू झाला
लखनौ – अग्निवीरांना सेवा समाप्तीनंतर अर्धसैनिक दलात १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. त्यानंतर आता उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील भाजपा सरकारांनी अग्नीवीरांना
नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून २५ जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून घोषित करण्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. समीर मलिक
मुंबई – गोकुळअष्टमीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईसह राज्यात दहीहंडी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडताना अनेक गोविंदा खाली पडून जायबंदी
नागपूर- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणुका घेण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली. निवडणुकीला सहा महिन्यांपेक्षा कमी
नवी दिल्ली- दिल्ली दारू धोरण प्रकरणी दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू कोर्टाने माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि बीआरएस नेत्या के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ जुलैपर्यंत वाढ
मुंबई – शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तेजी राहिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले. आज सकाळी ८०,१५८.५० च्या पातळीवरून सुरु झालेला सेन्सेक्स दिवसभराच्या व्यवहारानंतर १,३४७.३६ अंकांनी उसळी
नंदुरबार- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यासह चिंचपाडा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर कोळदे ते चिंचपाडा दरम्यान पाणी आले . रेल्वेमार्गावर मातीचा भराव वाहून आल्याने
डहाणू- पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिकू बागायतदारांवर ऐन पावसाळ्यात मोठे संकट कोसळले आहे.तालुक्यातील मुख्य पीक समजल्या जाणार्या चिकू या फळावर ‘सीड बोअरर’ म्हणजेच बी पोखरणार्या
सातारा- जिल्ह्यातील किल्ले अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या ब्रिटिशकालीन बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. मागील चारपाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
कराड : कोयना धरणात आज सकाळी आठ वाजता ८१.१९ टीएमीसी इतकी पाणीसाठ्याची नोंद आली. यावेळी धरणातून सहा वक्र दरवाजाच्या सांडव्यावरून ४० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग