
इराणमध्ये एकाच दिवशी २९ जणांना फाशी
तेहरान- इराण सरकारच्या आदेशानंतर एकाच दिवसात २९ जणांना फाशी दिली आहे. बुधवारी ८ ऑगस्ट रोजी तेहरानच्या तुरुंगात २६ जणांना तर करज शहरातील तुरुंगात ३ जणांना

तेहरान- इराण सरकारच्या आदेशानंतर एकाच दिवसात २९ जणांना फाशी दिली आहे. बुधवारी ८ ऑगस्ट रोजी तेहरानच्या तुरुंगात २६ जणांना तर करज शहरातील तुरुंगात ३ जणांना

मुंबई – राज्य सरकारच्या लाडकी बहीण व इतर योजनांचा प्रचार व प्रसार वेगाने करण्यासाठी संपूर्ण राज्यात 50 हजार योजनादूत नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला

नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत यश मिळविण्यासाठी आजपासूनच राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. आज नाशिकच्या दिंडोरी येथे पहिल्याच दिवशी त्यांनी

मुंबई – शेअर बाजाराच्यानिर्देशांकात घसरणमुंबईमुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ५८१ अंकांच्या घसरण होऊन तो ७८ हजार ८८६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १८० अंकांच्या

टोक्यो – जपानमध्ये आज भूकंपाचे तीव्र धक्के बसले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.१ इतकी नोंदवण्यात आली. भूंकपासोबतच त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.जपानचा मियाझाकी परिसर भूकंपाच्या

ढाका – बांगलादेशातील हिंसाचार आता बऱ्याच अंशी आटोक्यात आला असला तरी लुटमारीच्या घटना सुरूच आहेत. दंगलखोरांकडून केली जाणारी लुटमार रोखणयासाठी स्थानिक नागरिक पहारा देत आहेत.बांगलादेशात

टेक्सास- संगणक आणि संगणकाशी संबंधित वस्तूंचे उत्पादन करणार्या अमेरिकन डेल टेक्नोलॉजीस्ट या कंपनीने मागील १५ महिन्यांत दुसऱ्यांदा कर्मचारी कपात केली आहे.यावेळी कंपनीने सुमारे १२ हजार

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांचा उल्लेख डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘कम्बला’ असा केल्याने सोशल मीडियावर ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठली

न्यूयॉर्क – नासाची भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा साथीदार विल्मोर सध्या अंतराळात अडकले आहेत. त्यांचा परतीचा प्रवास लांबला असून ते २०२५ मध्ये पृथ्वीवर

रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या आणखी ६ लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल केला जाणार आहे.या सहा एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांच्या रचनेत बदल करताना रेल्वेने

मुंबई – रेपो दर सलग नऊ वेळा जैसे थे राखण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने घेतला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज हा निर्णय जाहीर

नागपूर- नागपूर विमानतळ दररोज आठ तासांसाठी बंद ठेवले जात असल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली आहे. मार्च महिन्यापासून धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी

मुंबई- काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा मंगळवार २० ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात विशेष दौरा आयोजित केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा आहे. या

*विशेष ऑनलाइन पोर्टल सुरू नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने पीएलआय योजनांसाठी ‘फास्ट ट्रॅक व्हिसा’ देण्यासाठी विशेष ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.त्यामुळे आता चिनी तंत्रज्ञांना

कोलकाता – पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आज सकाळी ८.२० वाजता निधन झाले. कोलकातामधील पाम एव्हेन्यू येथील निवासस्थानी

नवी दिल्ली – येत्या रविवारी ११ ऑगस्ट रोजी होणार असलेली नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.विशाल सोरेन नावाच्या

कोल्हापूर- इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदुर उत्सव मंडळाच्यावतीने दरवर्षी क्रांती दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी पंचगंगा नदीपात्रात होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा शुक्रवार ९

सिंधुदुर्ग- ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयाअन्वये ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देणे ग्रामसेवकांनी बंद केले आहे.ग्रामसेवक युनियनच्या चुकीच्या आदेशानुसार त्यांनी हा निर्णय

मुंबई- मध्य रेल्वेने कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यातील पूरस्थिती लक्षात घेता कोल्हापूर ते मिरज दरम्यान १४ अनारक्षित विशेष गाड्या आणि कोल्हापूर ते सातारा दरम्यान १४

*४२५ झोपडीधारकांनापर्यायी घरेही देणार ! मुंबई- दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सची १२० एकर जमीन मुंबई महापालिकेच्या ताब्यात आली आहे.आता त्याठिकाणी मुंबई सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे.त्यासाठी

पॅरिस ऑलिम्पिकच्या फ्री स्टाईल कुस्तीमध्ये अंतिम फेरीत धडक मारणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट छोट्याशा चुकीमुळे अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरली. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी विनेशने

नवी दिल्ली – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच महायुती आणि मविआ नेत्यांची जागावाटपासाठी धावाधाव सुरू झाली आहे. मित्रपक्षांशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल

अंबरनाथ – अंबरनाथच्या प्रसिद्ध हेरंब मंदिरात आज पहाटे चोरी झाली. मंदिरातून चोरट्यांनी गणपतीचे तीन किलो चांदीचे दागिने लंपास केले. मंदिरातील चार दानपेट्यांमधील रोख रक्कमही चोरट्यांनी

बेळगाव – चिकटपट्टी बनविणाऱ्या कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल रात्री नऊच्या सुमारास बेळगावातील नावगे क्रॉसवरील औद्योगिक वसाहतीत घडली.या आगीतएका कामगाराचा