
माऊलींच्या जयघोषात पालख्यांची रिंगण संपन्न
माळशिरस -माऊली माऊलीच्या जयघोषात आज सकाळी लाखो वारकरांच्या उपस्थित श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दूसरे गोल रिंगण खुडूस, माळशिरस फाटा येथे उत्साहात पार
माळशिरस -माऊली माऊलीच्या जयघोषात आज सकाळी लाखो वारकरांच्या उपस्थित श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दूसरे गोल रिंगण खुडूस, माळशिरस फाटा येथे उत्साहात पार
मुंबई – रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याने पुढील दोन दिवस हवामान विभागाने पावसाचा
नवी मुंबई-पावसाळी पर्यटनासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या खारघरच्या पांडव कडा धबधब्यावर आता वन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.या धबधब्यासह खारघरमधील तलाव परिसरातही पर्यटकांवर बंदी घालण्यात आली
मुंबई -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी)राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शुद्धीपत्रक काढून मराठा उमदेवारांना ‘एसईबीसी’ अथवा ‘ओबीसी’ प्रवर्गातून अर्ज करता यावा, यासाठी ही परीक्षा पुढे
मुंबई – राज्यातील एसटी महामंडळाच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला असून दोन दिवस सुट्टी असल्याने १५ जुलैपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर
मुंबई- उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती व सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी उद्या रविवार १४ जुलै रोजी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार
सातारा- बळी राजाचा जिव्हाळ्याचा सण हा बेंदूर समजला जातो. या सणा दिवशी घरातील बैलाला सजवून त्याची पूजा करून त्याला गोडधोड खायला दिले जाते.त्यानिमित्त सातारा शहरात
मुंबई – मुंबईतील सात लोकल रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला आहे.यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव
इचलकरंजी- शहरातील रस्त्यांवर आता भटकी कुत्री आणि गायींपाठोपाठ आता भटके घोडे दिसू लागले आहेत. रस्त्यावर कळपाने फिरणाऱ्या या घोड्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.
माळशिरस – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पुरंदवडे येथील पहिल्या गोल रिंगणात अश्व अंगावर पडल्याने एका मुक्त छायाचित्रकाराचा मृत्यू झाला.कल्याण चट्टोपाध्याय असे मृत्यू झालेल्या छायाचित्रकाराचे
नाशिक – नाशिक- मुंबई महामार्गावरील आडगावमध्ये मारुती ब्रिझा व आयशर ट्रकच्या समोरासमोरील धडकेत काल मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये मारुती कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.पोलिसांनी
ठाणे- जिल्ह्यातील दिवा डम्पिंग बंद केले असल्याने महापालिका प्रशासनाने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात दिवा-शीळ मुख्य रस्त्यात कचरा टाकणे सुरूच आहे.ही दिव्यातील नागरिकांची घोर फसवणूक
सावंतवाडी- कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १५ सुपरफास्ट एक्सप्रेस रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेच थांबत नाहीत.त्यातच आता काल शुक्रवारपासून सुरू झालेल्या मडगाव-चंदीगड वन वे स्पेशल स्पेशल ट्रेनला
मुंबई- घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी एसआयटीने काल शुक्रवारी अटकेत असलेल्या चार आरोपींविरोधात ३२९९ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. यात १०२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या आरोपपत्रात
मुंबई- वर्सोवा येथे नवीन मासेमारी बंदर उभारले जाणार आहे.महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने याबाबतचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नव्याने तयार केला आहे.४९८.१५ कोटींचा
नवी दिल्ली – कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आजसर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. हा निर्णय अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) केलेल्या अटकेसंबंधी
मुंबई – विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व म्हणजे 9 उमेदवार निवडून आले. त्यामुळे महाविकास आघाडीला एकदा धक्का बसला. अजित पवार आणि
नवी दिल्ली – कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. हा निर्णय अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) केलेल्या
मुंबई बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमार गेल्या दोन दिवसांपासून तो ‘सरफिरा’ या आगामी हिंदी चित्रपटच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. प्रमोशन
मुंबई – घाटकोपर पूर्व येथील रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या पात्रतेची अंतिम यादी सोमवारपासून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र रहिवाशांसोबत करार करण्यात येणार आहे.
मुंबई – मुंबईत आज पावसाची मधूनमधून जोरदार हजेरी सुरू असताना आज मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकातील रेल्वे रुळाला तडे गेले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने डाऊन धिम्या लाईनवरील
बंगळूरू-कन्नड चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री, सुप्रसिद्ध निवेदिका अर्पणा यांचे आज बंगळुरू मध्ये वयाच्या ५१ व्या वर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झाले. त्यांचे पती नागराज वस्थारे
छत्रपती संभाजीनगर- संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा जलसाठा उन्हाळ्यात खालावला होता. पावसाळा सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप धरणातील जलसाठा वाढला
ठाणे – यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असून यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी २ हजार बस सोडल्या जाणणार आहेत. त्यापैकी १३७ बसचे बुकिंग फुल झाले आहे.
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445