
मुंबईच्या कांदिवलीत सोनेरी कोल्ह्याचे दर्शन
मुंबई : कांदिवलीतील चारकोप परिसरात सोनेरी कोल्ह्याचे दर्शन झाले. बचाव पथक आणि वन अधिकाऱ्यांनी या कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. चारकोप परिसरातील प्रथमदर्शी रहिवाशांना तो कुत्रा
मुंबई : कांदिवलीतील चारकोप परिसरात सोनेरी कोल्ह्याचे दर्शन झाले. बचाव पथक आणि वन अधिकाऱ्यांनी या कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. चारकोप परिसरातील प्रथमदर्शी रहिवाशांना तो कुत्रा
वॉशिंग्टन – एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे नाटो देशांच्या बैठकीचे आयोजन करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया दौऱ्यासाठी निवडलेली वेळ आणि त्यातून देण्यात
न्यूयॉर्क- अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ आता या दशकाच्या अखेरीस एक कृत्रिम तारा प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. नासाने या मोहिमेला लँडोल्ट मिशन असे नाव दिले
मुंबई : राज्यात मागील २ दिवस सुरु असलेल्या सततच्या पावसाचा फटका शेतीला बसला आहे. यामुळे भाजांची आवक घटली असून भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. जुलै
हिंगोली- हिंगोलीच्या अनुराधा अर्बन पतसंस्थे मधील ६.२६ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कांबळे यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या शिवाय अजून
सांगली- राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरात तालुकास्तरीय अशासकीय समित्या स्थापन केल्या आहेत. मात्र सांगली जिल्ह्यात अशा समित्यांमध्ये पालकमंत्री सुरेश
कराड- सातारा जिल्ह्य़ात गेल्या सात दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे.पावसाचे प्रमाण वाढत चालल्याने जिल्ह्यातील दरड प्रवण गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पाटण,जावळी आणि महाबळेश्वर
पालघर- यंदाच्या पावसाच्या हंगामात आतापर्यंत पडलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नागरिकांची पाणी चिंता मिटली आहे. कारण जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणे भरली आहेत.वांद्रे आणि कवडास ही धरणे
मुंबई – लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा देत महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका पुन्हा बदलत विधानसभा निवडणुकीत 225
पुणे -गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज पुणे जिल्ह्याला झोडपून काढले. पुण्यात अशी पूरस्थिती निर्माण झाली की, पुणेकरांना खडकवासला धरण फुटल्याच्या वेळेची
नवी दिल्ली – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पहाटे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांसोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि
वर्धा – मुसळधार पावसामुळे वर्धा शहरासह आजूबाजूच्या ११ ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारा महाकाळी येथील धाम धरण १०० टक्के भरले. या धरणातील पाणी ओसंडून वाहू लागले आहे.
नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अद्याप दिलासा नाहीच. दिल्ली मद्य धोरण कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राऊज एव्हेन्यू स्पेशल न्यायालयाने त्यांची
रायगड- आज रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. रायगड जिल्ह्याला काल रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक भागात नद्या ओसंडून वाहू लागल्याने पूरस्थिती
पुणे- अतिवृष्टीमुळे मावळ आणि मुळशीमधील सर्व पर्यटनस्थळे २९ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. या दोन्ही भागांतील विविध पर्यटनस्थळे, मंदिरे, धबधब्यांवर पर्यटकांना जाण्यास बंद घातली आहे.हवामान विभागाने
मुंबई – ज्येष्ठ मराठी साहित्यिक, पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज पहाटे वसईतील राहत्या घरी
भाईंदर- मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ मीरारोडच्या काशिमीरा परिसरातील मीरागाव भागात जलतरण तलाव उभारला जाणार आहे.त्यासाठी जवळपास ९९ झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यातील ९३ झाडे तर मुळासकट
नवी दिल्ली – वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. १२ जुलैला सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प स्पर्धेत सुदर्शन
शिमला – पॅराग्लायडिंग विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी यावेळी भारताला मिळाली आहे.हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील बीर-बिलिंग येथे येत्या २ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत ही
पालघर- जव्हार तालुक्यात मागील सात दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.या पावसामुळे तालुक्यातील झाप मार्ग ते मांगेलवाडा पासून चोथ्याची वाडीपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.त्यातच
बीजिंग- चीनचा जन्मदर घसरत चालला असून वृद्धांची संख्या मात्र वाढत आहे.त्यामुळे देशात काम करणार्यांची संख्या कमी होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन चीन सरकारने निवृत्तीचे
सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील दोडामार्ग- बांदा राज्य मार्गावर असलेल्या मणेरी येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे.या रस्त्यावरुन वाहन चालकांना अक्षरशः कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत.या रस्त्यामुळे
अमरावती- अमरावती जिल्हातील तिवसा येथे शेतमजुरांना घेऊन निघालेली रिक्षा उलटली. या अपघात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र १० शेतमजूर जखमी झाले, त्यातील ५ जणांची
मालवण- सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० वर्षांनंतर पुन्हा एकदा हत्ती रोगांचा शिरकाव झाला आहे.मालवण तालुक्यात हत्तीरोगाचा रुग्ण सापडला आहे.हा रुग्ण एक महिला असून तिच्यावर आरोग्य विभाग औषधोपचार