
खांडवा यार्डच्या नुतनीकरणासाठी मध्य रेल्वेचा १० दिवसांचा ब्लॉक
*मुंबईकडे येणार्याडझनभर गाड्या रद्द मुंबई – मध्य रेल्वेच्या अकोला-रतलाम विभागातील गेज परिवर्तन आणि खांडवा यार्ड नुतनीकरणासाठी रिमॉडेलिंगचे काम करण्यात येणार आहे.या कामामुळे १४ जुलै ते
*मुंबईकडे येणार्याडझनभर गाड्या रद्द मुंबई – मध्य रेल्वेच्या अकोला-रतलाम विभागातील गेज परिवर्तन आणि खांडवा यार्ड नुतनीकरणासाठी रिमॉडेलिंगचे काम करण्यात येणार आहे.या कामामुळे १४ जुलै ते
श्रीनगरजम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आज दुपारी १२.२६ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.१ इतकी होती, तर त्याची खोली जमिनीच्या १० किलोमीटर
नवी दिल्ली- मला भेटायला यायचे असेल मंडी मतदारसंघाचे आधारकार्ड अनिवार्य आहे. ते घेऊनच या, असा अजब फतवा नवनिर्वाचित भाजपा खासदार कंगना रणौतने काढला आहे. तसेच
मुंबई – मुंबईत सध्या अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा पुत्र अनंत यांच्या शाही विवाह सोहळयाची चर्चा आहे. महिनाभरापूर्वी सुरू झालेला हा सोहळा १५ जुलैपर्यंत चालणार
सोलापूर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना आज सकाळी ७ वाजता नीरा नदी पात्रात स्नान घालण्यात आले. यानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्याच्या
ठाणे- ठाणे महापालिका अंतर्गत टिकुजिनीवाडी परिसरात वनविभागाने फलक लावले आहेत. त्या फलकावर ‘अतिक्रमण करू नका, प्लास्टिक वापरू नका’ अशी सूचना ठळक अक्षरात लावली आहे. प्लास्टिक
नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते विविध प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. त्याचबरोबर प्रेस ऑफ इंडियाची मध्यवर्ती संस्था
पुणे – खडकवासला येथे डेंग्यूची साथ सुरू आहे. दाट लोकवस्तीच्या किरकटवाडी, कोल्हेवाडी, धायरी, नन्हे परिसरात गॅस्ट्रो तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. येथील जिल्हा परिषदेची अपुरी
मुंबई – मध्य रेल्वेच्या अकोला-रतलाम विभागातील गेज परिवर्तन आणि खांडवा यार्ड नुतनीकरणासाठी रिमॉडेलिंगचे काम करण्यात येणार आहे.या कामामुळे १४ जुलै ते २४ जुलैपर्यंत ब्लॉक घेण्यात
भिवंडी – दोन महिन्यांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला भिवंडीतील कुहे ग्रामपंचायत हद्दीतील पूल पहिल्याच पावसात वाहून गेला. मढवी पाडा,भरेनगर भंडारपाडाकडे जाणारा हा पूल कोसळल्याने आदिवासी
सोलापूर- सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात लाडकी बहीण योजनेचे काम करताना सुरेखा अंतःकरण या अंगणवाडी सेविकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याचे काम सुरू
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत भाषण करताना राहुल गांधी यांचे थेट नाव न घेता त्यांना ‘बालबुद्धी’ असे चिडवले होते. त्यावरून
मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात उतरले असल्याने चुरस निर्माण झाली आहे. दोन
मुंबई – लोकसभा निवडणुकीत भाजपाची पिच्छेहाट करण्यात यशस्वी झालेले लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी प्रथमच १४ जुलैच्या रविवारी आषाढीच्या वारीत सहभागी होणार आहेत. या वारीत
नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदार संघातून पराभूत झाल्याने त्यांचे मंत्रिपदही गेले. त्यामुळे त्यांना दिल्लीतील सरकारी बांगला रिकामा
बद्रीनाथ – चारधाममधील एक असलेल्या बद्रीनाथमध्ये सध्या दरडी कोसळत आहेत. त्यामुळे बद्रीनाथ यात्रेसाठी गेलेला पुण्यातील ५२ जणांचा एक ग्रुप तीन दिवसांपासून तिथे अडकला आहे. हेमकुंड
महाड – गेल्या ७ जुलैला ढगफुटी सदृश्य पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी १० जुलै पर्यंत रोपवे बंद करण्यात आला होता तर पायरीमार्ग २१
नवी दिल्ली – नीट – यूजी पेपरफुटी प्रकरणाची महत्वपूर्ण सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयाने १८ जुलैपर्यंत पुढे ढकलली. पेपरफुटीमुळे ही परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घ्यावी
सोलापूर – बरडहून आज सकाळी निघालेली संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने सोलापुरात प्रवेश केला. या पालखीने नातपुतेमध्ये मुक्काम केला. त्यावेळी लोकांनी जेसीबीतून फुलांची उधळून ज्ञानेश्वरांच्या
दिल्ली – देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीसह उत्तर प्रदेशातील अनेक नद्यांना पूर आल्यामुळे गावांचा
मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या संध्याकाळी राज्यसभेचे खासदार शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेणार आहे. या भेटीत सध्याच्या
मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला व खर्चाला कमी पडणारी रक्कम सरकार देईल असे न्यायालयात सांगण्यात आले होते. परंतु त्यानंतर परिपत्रक काढताना एक वर्षच निधी देण्याचे परिपत्रक
नाशिक- १२ हजार रुपये पगार वाढवण्याच्या मागणीसाठी नाशिकातील सिटीलिंक बससेवेचे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. हे कर्मचारी शनिवारपासून बेमुदत संपावर जाणार आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी
मुंबई- वांद्रे पश्चिमेला असलेल्या एमएटी कॉलेजजवळच्या मैदानात पालिका ऑलिंपिकच्या आकाराचा नवीन जलतरण तलाव बांधणार आहे.अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या या तलावासाठी पालिका २३ कोटी ९६ लाख ८३
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445