
काश्मीरला दहशतवादी हल्ल्यात २ महिन्यांत २ पुत्र गमावले
जम्मू – जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या तुकडीवर केलेल्या भ्याड हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. हे पाचही जवान गडवाल रेजिमेंटचे होते. त्यातील एक
जम्मू – जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या तुकडीवर केलेल्या भ्याड हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. हे पाचही जवान गडवाल रेजिमेंटचे होते. त्यातील एक
गाझा – इस्रायलने काल सलग चौथ्या दिवशी हमासच्या दक्षिण गाझामधील पॅलेस्टिनी भूभागावर हवाई हल्ला केला. यात २९ पॅलेस्टिनी जागीच ठार झाले. तर १२ लोक जखमी
मुंबई- विद्यावेतनामध्ये १० हजारांची वाढ करावी आणि महागाई भत्ता व वसतिगृह निवास आदी मागण्यांसाठी मुंबई महापालिकेच्या चारही रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत.येत्या २२ जुलैपर्यंत
रामपूर – उत्तर प्रदेशातील सपाचे नेते आझम खान यांच्या रामपूर येथील ‘हमसफर ‘ रिसॉर्टवर सकाळी बुलडोझर फिरवण्यात आला . हे रिसॉर्ट आझम खान यांच्या पत्नी
मुंद्रा – भारताचा सर्वात वेगवान प्रगती करणारा वादग्रस्त उद्योजक गौतम अदानी आता जहाजबांधणी उद्योगात उतरणार आहे. कच्छ जिल्ह्यातील स्वत:च्या मालकीच्या मुंद्रा बंदरात या उद्योगाची सुरुवात
मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर येत्या काही महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी सर्व पक्षांनी आतापासूनच सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव
भोपाळ – मध्यप्रदेश सरकारने महत्वाकांक्षी श्रीकृष्ण पाथेय योजना आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाच्या भ्रमणमार्गातील ३ हजार २०० मंदिरांचे संवर्धन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर
नवी दिल्ली – योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने त्यांच्या कंपनीच्या 14 उत्पादनांची विक्री थांबवली आहे. कंपनीतर्फे आज सर्वोच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली.
रायगड – कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे.या पार्श्वभूमीवर काल सोमवारपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने हा निर्णय
परभणी- राज्याच्या काही भागात दमदार पाऊस कोसळत असला तरी काही भाग अजूनही पावसाविना कोरडा आहे.परंतु आजपासून २६ जुलै पर्यंत राज्यभरात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून पुरेसा पाऊस पडत नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पाणीसाठा कमी झाला होता. धरणात पाणी नसल्याने मुंबईकरांच्या पाण्याची चिंता वाढली होती.
वॉशिंग्टन अमेरिकेतील टेक्सास राज्यात शक्तिशाली बेरिल चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे. या वादळामुळे आतापर्यंत एका पोलीस कर्मचाऱ्यासह ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळामुळे सुमारे ३०
नवी दिल्ली – तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या विरोधातील पॉस्को कायद्यांतर्गतची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज फेटाळली.लामा हे मुलासोबत खेळण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचे
मुंबई देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे ११ जुलै रोजी मुंबई दौर्यावर येणार आहेत. विधिमंडळाच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात त्यांची
अलिबाग – भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीचा अलिबागमधील आलिशान बंगला तयार झाला आहे. या बंगल्याची किंमत 30 कोटी रुपये आहे.कोहलीने त्याच्या सोशलमीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर
कोल्हापूर कोल्हापूरमधील एका शाळेत चक्क चिखल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी चिखलात लोळून, डीजेच्या तालावर नाचत हा महोत्सव दणक्यात साजरा केला. श्री
मुंबई – मुंबईमधील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याच्या मागणीला मंजुरी दिली
भोपाळ मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील पाचोर येथे भरधाव कार कंटेनरला धडकली. ही कार अयोध्येहून कोल्हापूरला जात होती. या अपघातात एका महिलेसह ४ जणांचा जागीच मृत्यू
दुबई-एअर केरळ या नव्या एअरलाइन कंपनीला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. एअर केरळने दुबईत ही घोषणा केली आहे. या एअरलाईन्सद्वारे स्वस्तात प्रवास
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाने एसी अर्थात एअर कंडिशनर आणि एलईडी लाइट्ससह पांढर्या वस्तूंसाठीच्या पीएलआय योजनेला पुन्हा एकदा मंजुरी दिली आहे.या योजनेसंदर्भातील अर्ज १५ जुलैपासून पुढील
पणजी- गोव्यातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे. मडगावसारख्या शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली होती. आता अनेक गावांमध्येही भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. ही कुत्री
नवी दिल्ली – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. सोरेन यांची जामिनावर मुक्तता करण्याच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या विरोधात अंमलबजावणी संचलनालयाने
सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील तिलारी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत या धरणातील अतिरिक्त पाणी नियंत्रित पध्दतीने पुच्छ
मुंबई – काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी दाणादाण उडाली. मुंबईची लाईफलाईन म्हटली जाणारी लोकल रेल्वे सेवा पार विस्कळीत झाली. सखल
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445