
प्रसिद्ध अमरनाथ यात्रेसाठीभाविकांची नवी तुकडी रवाना
श्रीनगर -प्रसिद्ध अमरनाथ यात्रेसाठी आज पहाटे १,६०० हून अधिक भाविकांची ३४ वी तुकडी कडेकोट सुरक्षेत जम्मू बेस कॅम्पहून रवाना झाली. त्यावेळी भाविकांनी अमरनाथबाबांचा जयघोष करत

श्रीनगर -प्रसिद्ध अमरनाथ यात्रेसाठी आज पहाटे १,६०० हून अधिक भाविकांची ३४ वी तुकडी कडेकोट सुरक्षेत जम्मू बेस कॅम्पहून रवाना झाली. त्यावेळी भाविकांनी अमरनाथबाबांचा जयघोष करत

नाशिक-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे नेते अमित ठाकरे आज नाशिकमध्ये येणार होते. मात्र अकोल्याच्या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे त्यांनी नाशिक दौरा रद्द केला. त्यामुळे त्यांच्या स्वागताच्या

पुणे- शहरात झालेला पाऊस आणि खडकवासला धरणातून झालेला विसर्ग यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील सुमारे शंभरहून अधिक घरे पाण्याखाली गेली,तसेच डेक्कन,वारजे तसेच शिवणे परिसरातील काही घरांमध्येही

मुंबई- दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील पालिकेला मिळालेल्या १२० एकर जागेत कोणत्याही प्रकारचे खासगी बांधकाम होणार नाही.या जागेवर केवळ सेंट्रल पार्कच उभारले जाईल,अशी भूमिका पालिका प्रशासनाने

मुंबई- मुंबई महापालिकेच्यावतीने शहरात होणार्या विविध विकासकामांमुळे बाधित होणार्या प्रकल्पग्रस्तांचे माहुलमध्ये केले जाणारे पुनर्वसन अहवाल येईपर्यंत थांबविण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि पालिका

कोल्हापूर – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात शनिवारी ३ ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व

नवी दिल्ली – सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लबच्या पथकाने सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनच्या सक्रिय पाठिंब्याने कारगिलमधील माऊंट टोलोलिंग शिखर सर करून अतुलनीय यश मिळविले. कारगिल

नाशिक- पोलीस भरती प्रक्रियेसाठी आर्थिक दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. उर्वरित उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश अप्पर

नवी दिल्ली – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मौलानाच्या वेशात तर उपमुख्यमंत्री अजित पवार दरवेळी वेष बदलून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीत जाऊन भेटायचे. अजित

वायनाड – केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मुंडक्काई, अट्टामाला आणि चूरमाला या डोंगराळ भागात दरडी कोसळल्याने 117 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत शंभरहून अधिक जण जखमी झाले

धाराशिव – राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली. अनेक धरणे भरल्याने त्यातील पाणी सोडण्यात आले. मात्र धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तुरळक

मुंबई – मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्यात यावे, त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

सेओल – रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये नुकताच झालेला सैनिकी सहकार्य करार जागतिक शांततेसाठी मोठा धोका असल्याचे मत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वॉंग यांनी व्यक्त केले

सुलतानपूर- राहुल गांधी २६ जुलै रोजी उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरला गेले होते. त्यावेळी ते वाटेत एका मोचीच्या दुकानात थांबून त्यांनी चप्पल आणि बुटाची दुरुस्ती केली. या

रत्नागिरी- भाजपा खासदार नारायण राणे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांची काल दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणे कुटुंबांच्या

पुणे-जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील दुर्गम असणाऱ्या पंचाळे खुर्द येथे डोंगराच्या पायथ्याला व गावाच्या दोन्ही बाजूने जमिनीला भेगा पडल्या आहेत.त्यामुळे भूस्खलन होण्याची शक्यता असून

नवी दिल्ली – ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या (सपा) खासदार जया बच्चन यांचे नाव घेताना अमिताभचे नाव लावल्याने राज्यसभेत चांगल्याच संतापल्या. उपसभापतींनी जया बच्चन यांचा

आळंदी – संत नामदेव महाराजांच्या प्रतिकात्मक चरण पादुका माऊलींच्या समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालून काल मलेशियाकडे रवाना झाल्या. १ आणि २ ऑगस्ट असे दोन दिवस मलेशिय़ामध्ये

मुंबई- यंदाच्या २०२४ सालातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी लागले होते. आता यावर्षीचे दुसरे सूर्यग्रहण बुधवार २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री दर्श अमावस्येदिवशी लागणार आहे.हे सूर्यग्रहण

पुणे- सिंहगड घाट रस्त्यावर काल मध्यरात्री पावसामुळे दरडीचा मोठा भाग कोसळला. सिंहगड वाहनतळाच्या एक किलोमीटर आधी असलेल्या बटाटा पॉइंटजवळ ही दरड कोसळली. दगड आणि मातीचा

वाई- गेल्या ५० वर्षांत कालव्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारने निधीच उपलब्ध न केल्याने कालव्यांची अवस्था बिकट झाली आहे.अशाच धोम डाव्या कालव्यावर खानापूर व शेंदूरजणेला जोडणाऱ्या पुलाच्या भाग

मुंबई – वांद्रे-वर्सोवा सागरी सातूचा (सी लिंक) अंदाजित खर्चात तब्बल ६ हजार ७८८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आता या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १८ हजार

मुंबई – मुंबई महापालिकेच्या आश्रय योजने अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगारांच्या वसाहतींचे पुनर्वसन करताना देण्यात येणाऱ्या विस्थापन भत्त्यामध्ये १ जुलैपासून ६ हजार रूपयांची वाढ

मुंबई : पश्चिम रेल्वेवर ओव्हरहेड वायर तुटून तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आज सकाळी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या विरार जलद गाड्या १५-२० मिनिटे