
पंढरपुरात वारकरी महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
पंढरपूर – वीस दिवस पायी वारी करीत पंढरपूरला विठ्ठल – रुक्मिणीच्या दर्शनाला आलेल्या एका वारकरी महिलेचा आज पंढरपुरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालं. . द्वारका चव्हाण

पंढरपूर – वीस दिवस पायी वारी करीत पंढरपूरला विठ्ठल – रुक्मिणीच्या दर्शनाला आलेल्या एका वारकरी महिलेचा आज पंढरपुरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालं. . द्वारका चव्हाण

बंगळुरु – कर्नाटक सरकारने खासगी कंपन्यांमध्ये ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीच्या पदांवर कन्नडिगांना शभर टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट

पुणे – पुण्यातल्या कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्श कार अपघाताच्या घटनेनंतरही बड्या बापाच्या मुलांनी भरधाव गाडी चालवून नाही. पुण्यातील पोर्श कार अपघातानंतर मुंबईतील वरळीतही दारू पिऊन

प्रयागराज – उत्तर प्रदेशातील माफिया अतिक अहमद याने हुबलाल नावाच्या इसमाला धमकावून घेतलेली ५० कोटींची जमीन अखेर आज सरकारने ताब्यात घेतली. अतिक अहमद व त्याचा

मुंबई – देशातील पहिल्यावहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकूल (बीकेसी) ते शिळफाटा या २१ किलोमीटरच्या बोगद्यातील समुद्राखालून जाणाऱ्या

नवी दिल्ली – आर्थिक विवंचनेत असलेल्या पाकिस्तानातील नागरिकांना आता आणखी एक धक्का बसला असून पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला

गडचिरोली – गडचिरोली येथे नियोजित कार्यक्रमाला जाताना खराब हवामानामुळे हेलिकॅाप्टर पावसाळी ढगात भरकटले. या अपघातातून राज्याचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री थोडक्यात

मुंबई- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १३.२४ किलो सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल ९ कोटी आहे. सोन्याबरोबर १.३८ कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि ४५

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे लंडनहून मुंबईत दाखल झाली आहेत. ही वाघनखे साताऱ्याला नेण्यात येतील. १९ जुलै रोजी राज्यशासनाच्या सातारा येथील संग्रहालयात ही

जळगाव- मध्य रेल्वेच्या भुसावळ जंक्शन येथे मालगाडीचे २ डब्बे आज सकाळी घसरल्याची घटना घडली. यात मनुष्यहानी झालेली नाही. परंतु रेल्वेच्या रुळांचे आणि मालगाडीचे मोठे नुकसान

नवी दिल्ली – दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आजही दिलासा मिळाला नाही. याप्रकरणी सीबीआयने केलेल्या अटकेला केजरीवाल यांनी आव्हान दिले होते. तसेच

नवी मुंबई – नवी मुंबई विमानतळावर आज प्रथमच विमानाच्या सिग्नलची चाचणी घेण्यात आली. त्यासाठी या विमानतळाच्या धावपट्टीवर विमान आणले. त्यावेळी हे विमान पाहण्यासाठी लोकांची गर्दी

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या योजनेसाठी दररोज सरासरी सहा लाख अर्ज दाखल होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार

कडेगावहिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या आणि तब्बल २०० वर्षांची परंपरा असलेल्या कडेगावमध्ये मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा आज

पाटण – कोयना नगर परिसरामध्ये आज दुपारी ३.२६ वाजताच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. २.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. भूकंप झाल्याने काही काळ

नवी दिल्ली – अवघा महाराष्ट्र आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तीमध्ये न्हाऊन निघाला. विठुरायाच्या पंढरपूरसह राज्यातील विविध ठिकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्ये विठुमाऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून मोठी गर्दी

मुंबई- काळाचौकी परिसरातील प्रसिद्ध अशा अभ्युदयनगर सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचा पाटपूजन सोहळा बुधवार २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर

श्रीनगर – जम्मूत ३७४० यात्रेकरूंची नवीन तुकडी भगवती नगर यात्री निवास येथे आज सकाळी मोठ्या उत्साहात दाखल झाली. त्यानंतर येथून वाहनांनी ही तुकडी बालटाल आणि

सांगली- शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर मंदावला आहे. गेल्या २४ तासात केवळ दोन मिलिमीटर पाऊस पडला आहे. मात्र गेल्या चार दिवसापूर्वी

मुंबई- म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने मुंबईतील आपल्या पाच राखीव भूखंडांचा १९२ कोटी रुपयांहून अधिक किंमतीला लिलाव केला आहे.या पाच भूखंडांपैकी चार

मुंबई – जम्मू आणि काश्मीरमध्ये एका पाठोपाठ एक दहशतवादी हल्ले होत आहेत. जवान शहीद होत आहेत. मात्र देशाचे गृहमंत्री हात चोळत बसले आहेत, अशी घणाघाती

पणजी- धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखाना हा गोव्याच्या सहकार क्षेत्रातील एकमेव साखर कारखाना आहे. या कारखान्यातील कामगारांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले जात आहे.यासाठी कामगारांना नोटिसा

सिंधुदुर्ग – आंबोली घाटातील रस्त्यावर भलामोठा दगड कोसळला. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. आज सकाळी

भुवनेश्वर – पुरी येथील प्रसिध्द पुरातन जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडार रविवारी 14 जुलै रोजी तब्बल 46 वर्षांनी उघडण्यात आले. या रत्नभांडारातील आभूषणे हलवण्याची प्रक्रिया पुढील काही