
जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचे ६ जूनला लोकार्पण
नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमधील जगातील सर्वात उंच असलेल्या चिनाब नदीवरील युएसबीआरएल प्रकल्पांतर्गत चिनाब रेल्वे पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.यासंदर्भात केंद्रीय

नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमधील जगातील सर्वात उंच असलेल्या चिनाब नदीवरील युएसबीआरएल प्रकल्पांतर्गत चिनाब रेल्वे पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.यासंदर्भात केंद्रीय

मुंबई – ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त होईल, असा दावा करणारे भाजपा नेते आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी

७ मे २०२५ ची ती मध्यरात्र आजही अनेकांच्या आठवणीत ताजी आहे. सगळीकडे शांतता पसरली होती, पण पाकिस्तानव्याप्त जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचानक आग ओकणाऱ्या भारतीय लढाऊ

मुंबई- मुंबईत दाखल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो-3 मार्गिका पाण्यात गेली. या ठिकाणी पाणी शिरणार नसल्याचा सरकारचा दावा पहिल्याच पावसात सपशेल फोल ठरला.आरे

मुंबई – मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज सर्वदूर मुसळधार पाऊस पडला. बारामती ते बुलडाणा अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. पावसाने गेल्या अनेक वर्षांचा

मुंबई- पाच कसोटी सामन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा आज करण्यात आली. या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सलामीवीर शुभमन गिलकडे देण्यात आले आहे. यष्टीरक्षक

श्रीनगर- लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी आज काश्मीरमधील पुंछमध्ये दाखल झाले. पाकिस्तानी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबाचे सांत्वन केले. नुकसानग्रस्त

पुणे- पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेले तिचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी आज पहाटे अटक केली. न्यायालयाने त्यांना 28 मेपर्यंत

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार असे चर्चेचे वादळ निर्माण केलेले असताना प्रत्यक्षात मात्र वेगळ्या हालचाली

मुंबई- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

बिकानेर- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रथमच राजस्थानमधील बिकानेर येथे आले होते. त्यांनी पाकिस्तान सीमेपासून केवळ 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या पलाना गावी 40 मिनिटे भाषण केले.

नवी दिल्ली – पहलगाम हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयी देशाची भूमिका जागतिक मंचावर सक्षमपणे मांडण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या

नवी दिल्ली – नॅशनल हेराल्ड मनी लॉड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणार आहेत. या प्रकरणात मनी

मुंबई- मुंबईत गुरांचे असंख्य गोठे आहेत, हे गोठे मुंबईबाहेर जावे यासाठी पालिकेने विचारपूर्वक योजना आखली आहे. गोठे मालकांचा त्यांच्या जमिनीवर हक्क असल्याने त्यांना हद्दपार करण्याऐवजी

नवी दिल्ली- देशाचे संरक्षण आणि अवकाश संशोधन यांसारख्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रांमध्ये खासगी गुंतवणुकीला दरवाजे खुले केल्यानंतर केंद्र सरकार अत्यंत महत्त्वाचे असे अणुउर्जा क्षेत्रदेखील खासगी क्षेत्रातील

मुंबई- सिंगापूर, हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या दोन दिवसात झपाट्याने वाढत असतानाच मुंबईच्या केईएम रुग्णालयात कोरोनाचे 10 रुग्ण दाखल होते. त्यापैकी दोघींचा मृत्यू झाला असून

श्रीहरिकोटा-भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज पहाटे श्रीहरिकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन पीएसएलव्ही-सी 61 द्वारे ईओएस-09 या आपल्या 101व्या उपग्रहाचे

मुंबई- भारतीय नौदलाने आज दोन व्हिडिओ जारी करून आपल्या युद्धसज्जतेची ग्वाही दिली. यातील एक व्हिडिओ नौदलाच्या वेस्टर्न कमांडने, तर दुसरा नौदलाच्या माध्यम विभागाने जारी केला

Maharashtra SSC Results: दहावीचा निकाल म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक रोमांचक आणि उत्साहाचा क्षण असतो. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा Maharashtra SSC Results जाहीर होतात, तेव्हा

नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईबाबत भारताच्या भूमिकेचा जगभर जाऊन प्रचार करण्यासाठी मोदी सरकारने सर्वपक्षीय खासदारांची सात शिष्टमंडळे गठीत

मुंबई- शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदार, खासदार, संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची बैठक आज शिवसेना भवनात पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा

मुंबई- महाराष्ट्रात भाजपाविरोधात पर्याय म्हणून स्थापन करण्यात आलेली महाविकास आघाडी सध्या डळमळीत झाली आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांसह जाण्याची दाट शक्यता निर्माण

मुंबई- शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. एका खून प्रकरणात अमित शहा आरोपी होते.

Caste Census in India: खूप दिवसांपासून मागणी होत असलेली Caste Census in India म्हणजेच भारतातली जातीनिहाय जनगणना अखेर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या