
दोन दिवसांत कामे पूर्ण करा अन्यथा १० कोटींचा दंड भरा
DCM Pawar warn TATA company पुणे- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम TATA टाटा कंपनी करत आहे. परंतु METRO मेट्रोच्या कामामुळे हिंजवडीतील अनेक रस्त्यांवर पावसाच्या पाण्याला

DCM Pawar warn TATA company पुणे- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम TATA टाटा कंपनी करत आहे. परंतु METRO मेट्रोच्या कामामुळे हिंजवडीतील अनेक रस्त्यांवर पावसाच्या पाण्याला

देहू – संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी (Sant Tukaram Maharaj Palkhi)सोहळ्यातील रथ ओढण्याचा बहुमान यंदा निपाणी तालुक्यातील आप्पाचीवाडी येथील बाबुराव अर्जुन खोत यांच्या माणिक – राजा

अमरावती – प्रहार संघटेनेचे नेते बच्चू कडू (Former MLA Bacchu Kadu)हे शेतकरी आणि दिव्यांगच्या विविध मागण्यासाठी ७ जूनपासून अन्नत्याग आंदोलन करत होते. आज सरकारच्या लेखी
पुणे – पिंपरी-चिंचवडमधील आयटी हब हिंजवडी (hinjewadi)पुन्हा एकदा पावसात जलमय झाले. गेल्या शनिवारीही हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. काही ठिकाणी पावसाच्या (rain)पाण्याच्या जोरदार

मुंबई – सायबर आर्थिक गुन्ह्यांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) देशभर मोहीम चालवली आहे. या ऑपरेशन चक्र अंतर्गत सीबीआयने (Central Bureau of Investigation) आज देशभरात मोठी

India 4th Largest Economy: २०२५ हे वर्ष भारतासाठी ऐतिहासिक ठरले आहे. कारण याच वर्षी भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था (India

मुंबई – मुंबईकरांची पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता पालिका प्रशासनाने (BMC) मुंबईतील समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याची योजना आखली आहे. या निःक्षारीकरण प्रकल्पासाठी चौथ्यांदा निविदा

बंगळुरु – तोतापुरी आंब्यांवरुन काँग्रेसशासित कर्नाटक (Karnataka )व आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh)संघर्ष निर्माण झाला आहे. आंध्र प्रदेशातील चिंतुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ७ जून रोजी इतर राज्यांमधून येणाऱ्या

अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले सर्व पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून आज सकाळी साडे आठ वाजता अहमदाबाद विमानतळावर दाखल झाले. तेथून ते थेट अपघात

मुंबई – इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम सोन्याच्या बाजार पेठेवरही दिसून येत आहेत. सराफा बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरांमध्ये आज मोठी वाढ झाली. सोन्याचा दर

कोल्हापूर – काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शहरामध्ये अचानकपणे ढगांच्या गडगडासह पावसाने प्रचंड प्रमाणात हजेरी लावली.ढगफुटी सदृश कोसळलेल्या पावसामुळे नाले, गटारे तुडुंब भरून गेली. अवघ्या अर्ध्या

मुंबई- अहमदाबादमधील कालच्या विमान अपघातावर आम्ही राजकारण करणार नाही. मात्र या अपघाताची , त्यात बळी गेलेल्यांची जबाबदारी कोण घेणार,असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय

ठाणे – ठाणे पालिका प्रशासनाकडून पावसाळ्यात इमारत कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी अति धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. आतापर्यंत शहरात असलेल्या ९० अतिधोकादायक इमारतींपैकी

अहमदाबाद – अहमदाबादमधील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेपूर्वी निघणाऱ्या आणि धार्मिक महत्व असलेल्या साबरमती जलयात्रेच्या (sabarmati Jail Yatra)मार्गात नदीवर आक्रमण केलेल्या जलपर्णीमुळे अडथळा आला आहे . या

पुणे- ससून रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागाचे डॉक्टर नितीन अभिवंत (वय ४२) यांचे हिमालयातील ट्रेकिंग (trekking) दरम्यान आकस्मिक निधन झाले. श्वासोच्छवासात अडथळा आल्याने त्यांना जीव गमवावा लागला.

मुंबई – Mithi river desilting scam उद्योजक Jay Joshiयांची विशेष न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. कथित भ्रष्टाचारप्रकरणाशी जोशी यांचा संबंध असल्याचे किंवा पालिकेची फसवणूक करण्याचा त्यांचा

Jaranage supported kadu protest अमरावती – माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला.

नवी दिल्ली – दिल्ली एनसीआरमधील फरीदाबादमध्ये पत्नीसोबतच्या भांडणानंतर पतीने आपल्या चार मुलांसोबत रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. ही घटना दुपारी १२:५५ च्या सुमारास फरीदाबाद येथे

इंदुर – देशभर गाजलेल्या Indore इंदुरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील राजा रघुवंशी याची आपणच हत्या केल्याची कबुली पत्नी सोनमने दिली आहे. आज मेघालय मधील पोलीस

मुंबई – मुख्यमंत्री Majhi Ladki Bahin योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आल्याने मंत्री संजय शिरसाट नाराज आहेत असे वृत्त असताना आज revenueminister chandrashekhar bawankule

मुंबई – सोमवार ९ जून रोजी मध्य रेल्वे मार्गावरील Mumbra -Diva स्थानकादरम्यान घडलेल्या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या आहेत. यानंतर CM Devendra Fadnavis

मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविआसोबत की स्वतंत्र लढायच्या याबाबत पक्षात चर्चा सुरु असून स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील असे सुतोवाच उबाठा गटाचे खासदार

मुंबई – राज्यातील धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारने आता SIT अर्थात विशेष तपासणी समिती नेमली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीचे पालन केले जाते की नाही याची

काश्मीर रेल्वे (Kashmir Railway) हा भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासातला एक ऐतिहासिक प्रकल्प आहे, ज्यामुळे जम्मू आणि काश्मीर खोऱ्याला पहिल्यांदाच देशाच्या मुख्य रेल्वे नेटवर्कशी जोडण्यात यश