
अकरावी प्रवेश नोंदणी मुदत संपली; १ लाख ४१ हजार विद्यार्थी वंचित
11th admission process १२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी मुंबई – अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत काल गुरूवारी संपली असून अखेरच्या दिवसापर्यंत राज्यातून १२ लाख ७१

11th admission process १२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी मुंबई – अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत काल गुरूवारी संपली असून अखेरच्या दिवसापर्यंत राज्यातून १२ लाख ७१

Maharashtra’s Gross State Domestic Product: महाराष्ट्र म्हणलं की डोळ्यासमोर येते मुंबईची दुनिया, पुण्याची IT Industry, नागपूरचे संत्री, आणि कोल्हापूरची साखर. पण एवढ्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण
बंगळुरू- बंगळुरूच्या आरसीबी संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूत चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या विजयोत्सव सोहळ्यावेळी बाहेर चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याची न्यायालयीन चौकशी करून

गडचिरोली– खनिजसंपन्न गडचिरोली जिल्ह्यातील खाण प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने आज गडचिरोली जिल्हा खनिज प्राधिकरण स्थापन केले. मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबई – सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येच्या प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाचा निकाल लागून दीड महिना उलटून गेला आहे. परंतु अश्विनी बिद्रे यांचा मृत्यू

अहिल्यानगर –शेकडो वर्षांपासून भाविकांसाठी २४ तास खुले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरातील शनी मंदिर आता रात्रीच्या वेळेस बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि नियमित साफसफाईसाठी ११

पुणे – पुण्यातील हिंजवडी परिसरात अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (२५) या आयटी अभियंता तरुणीने २१ मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना हिंजवडीतील द

Dhananjay Munde and Anjali Damania मुंबई – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषीमंत्री असताना धनंजय मुंडेंनी १६० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मुंबई – राज्यात यंदा मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावल्याने सुरुवातीला आनंदाचे वातावरण होते. मात्र, सुरुवातीच्या काही दिवसांतच पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी आणि नागरिक पुन्हा चिंतेत होते.

अयोध्या– अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दरबाराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या होणार आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या दोन दिवसांपासून विविध धार्मिक विधी करण्यात येत आहेत. आज सकाळी साडेसहा

छत्रपती संभाजीनगर– आषाढी वारीनिमित्त पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान यंदा १८ जूनला पंढरपूरच्या दिशेने होणार आहे. यावर्षी नाथ महाराजांच्या पालखीला चांदीपासून बनविलेल्या रथाचा साज

छत्रपती संभाजीनगर – सामाजिक न्यायमंत्री मंत्री संजय शिरसाट यांच्या निविदेमुळे चर्चेत आलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलचे कर्मचारी आज आक्रमक झाले. थकीत वेतनासह इतर मागण्यांसाठी आज

नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमधील जगातील सर्वात उंच असलेल्या चिनाब नदीवरील युएसबीआरएल प्रकल्पांतर्गत चिनाब रेल्वे पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.यासंदर्भात केंद्रीय

मुंबई – ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त होईल, असा दावा करणारे भाजपा नेते आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी

७ मे २०२५ ची ती मध्यरात्र आजही अनेकांच्या आठवणीत ताजी आहे. सगळीकडे शांतता पसरली होती, पण पाकिस्तानव्याप्त जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचानक आग ओकणाऱ्या भारतीय लढाऊ

मुंबई- मुंबईत दाखल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो-3 मार्गिका पाण्यात गेली. या ठिकाणी पाणी शिरणार नसल्याचा सरकारचा दावा पहिल्याच पावसात सपशेल फोल ठरला.आरे

मुंबई – मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज सर्वदूर मुसळधार पाऊस पडला. बारामती ते बुलडाणा अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. पावसाने गेल्या अनेक वर्षांचा

मुंबई- पाच कसोटी सामन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा आज करण्यात आली. या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सलामीवीर शुभमन गिलकडे देण्यात आले आहे. यष्टीरक्षक

श्रीनगर- लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी आज काश्मीरमधील पुंछमध्ये दाखल झाले. पाकिस्तानी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबाचे सांत्वन केले. नुकसानग्रस्त

पुणे- पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेले तिचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी आज पहाटे अटक केली. न्यायालयाने त्यांना 28 मेपर्यंत

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार असे चर्चेचे वादळ निर्माण केलेले असताना प्रत्यक्षात मात्र वेगळ्या हालचाली

मुंबई- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

बिकानेर- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रथमच राजस्थानमधील बिकानेर येथे आले होते. त्यांनी पाकिस्तान सीमेपासून केवळ 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या पलाना गावी 40 मिनिटे भाषण केले.

नवी दिल्ली – पहलगाम हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयी देशाची भूमिका जागतिक मंचावर सक्षमपणे मांडण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या