
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातून केरळचे तीन न्यायाधीश बचावले
श्रीनगर -केरळ उच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीश, न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन , न्या. जी गिरीश आणि न्या. पीजी अजितकुमार आणि त्यांचे कुटुंबीय काल मंगळवारी पहलगाम येथे

श्रीनगर -केरळ उच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीश, न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन , न्या. जी गिरीश आणि न्या. पीजी अजितकुमार आणि त्यांचे कुटुंबीय काल मंगळवारी पहलगाम येथे

इस्तांबुल – तुर्कीत आज दुपारी ३:१९ वाजता भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू इस्तांबूलपासून सुमारे ७३

मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात आज सलग सातव्या दिवशी तेजी टिकून राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज ८० हजार अंकांचा टप्पा पार केला. तर

मुंबई-पश्चिम आणि मध्य रेल्वेनंतर आता हार्बर मार्गावर देखील वातानुकूलित लोकल धावणार आहे.हार्बर मार्गावरील सामान्य लोकल फेरी रद्द करून यावेळेत वातानुकूलित लोकल फेरी चालवण्यात येणार आहे.

मुंबई- यंदा मुंबईकरांची उकाड्यापासून लवकरच सुटका होणार आहे. कारण मोसमी पाऊस नेहमीच्या वेळेच्या आधी म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता आहे,असा अंदाज हवामान खात्याने

भारतीय पर्यटकांचे (Indian Tourist) परदेशवारीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. पण दुर्दैवाने या वाढीसोबत भारतीय पर्यटकांची वाईट वर्तणुक (Bad Indian Tourist Behavior) म्हणून ओळखले जाणारे काही

श्रीनगर- काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भीषण हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची

मुंबई- यंदा मुंबई महापालिकेने रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.त्यामुळे आगामी पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे भरण्याच्या खर्चात ६० टक्के

पालघर – गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील वातावरणात चढ-उतार आणि ढगाळ हवामान दिसत आहेत.या हवामान बदलामुळे तयार होत आलेल्या आंब्याचे नुकसान होत असल्यामुळे बागातदार संकटात सापडला

नागपूर- विदर्भातील नागरिकांना उन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. एप्रिल महिना संपण्याआधीच तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने हवामान खात्याने तीन जिल्ह्यांना उष्णतेचा ‘यलो

मुंबई- उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासोबत दौऱ्यावर आहेत. ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला परतणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील परदेशी दौऱ्यावर आहेत.

नवी दिल्ली – ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.या तीन दिवसांच्या दुखवट्यापैकी मंगळवार आणि बुधवार

मुंबई- राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी प्रतिकात्मक कॅबिनेट बैठक घेतली जाते त्या धर्तीवर मनसेने मुंबईत

नवी दिल्ली- आर्थिक अडचणीत असलेली महानगर टेलिफोन निगम लिमिटेड म्हणजे एमटीएनएल ही सरकारी कंपनी पूर्णपणे कर्जबाजारी झाली आहे.या कंपनीवर 7 बँकांचे 33,568 कोटींचे एकूण कर्ज

व्हॅटिकन सिटीकॅथलिक ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे आज वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. व्हॅटिकनने दिलेल्या माहितीनुसार, पोप यांनी आज स्थानिक वेळेनुसार सकाळी

वॉशिंग्टन – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या एका दीर्घकालीन अवकाश मोहिमेवर तब्बल सात महिने आंतरराष्ट्रीय तळावर राहून सर्वात वयोवृध्द अंतराळवीर डॉन पेटीट काल आपल्या सत्तराव्या

मस्क यांनी बुके पाठवलामुंबई – अमेरिकेचे अब्जाधिश उद्योगपती आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील विशेष खात्याचे मंत्री एलॉन मस्क यांच्या मातोश्री माये मस्क यांनी मुंबईत

नवी दिल्ली – अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स कुटुंबासह चार दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी दौऱ्याच्या पहिल्याच दिवसाच्या सुरवातीला दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात दर्शन घेतले. उपाध्यक्ष

मुंबई – इस्रोची दुसरी स्पाडेक्स डॉकिंग मोहीमही यशस्वी झाली आहे. या मोहिमेत दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडण्याची प्रक्रिया पार पडली. विज्ञान तंत्रज्ञान, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे
पुणे- दौंड तालुक्यातील वडगाव दरेकर येथील लिफ्ट परिसरातील भीमा नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे पडले आहे. यामुळे नदीवरील कृषिपंप बंद असल्याने शेतातील उभी पिके करपू लागली

मुंबई- काळाचौकी येथील अभ्युदयनगर पुनर्विकासासाठी अनेकदा निविदा काढूनही विकासक मिळत नसल्याने निविदा रद्द कराव्या आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात काही अटी-शर्तींमध्ये बदल करून नव्याने निविदा काढण्याचे

मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात आज सलग पाचव्या दिवशी तेजी कायम राहिली. या तेजीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी

मुंबई – मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी ३० एप्रिल पर्यंत सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे.

काठमांडू – जगातील सर्वात उंच शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट३० वेळा सर करणारा कामी रिता हा ५५ वर्षीय शेर्पा आता स्वत:चाच विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे.कामी रिता