
आरबीआयच्या पत धोरणामुळे शेअर बाजारात मोठी घसरण
मुंबई – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यांनी आज तिमाही पतधोरण जाहीर करताच त्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट न
मुंबई – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यांनी आज तिमाही पतधोरण जाहीर करताच त्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट न
कनौज- लखनौ-दिल्ली महामार्गावर कनौज इथे झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका टँकरला बसने धडक दिल्याने
परभणी – सेलू शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब महाराजांचा यात्रा महोत्सव ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ८ ते १६ डिसेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात साजर्या
सांगली – खानापूर तालुक्यातील घानवडे गावाच्या माजी उपसरपंचाची गळा चिरून हत्या करण्यात आली. बापूराव देवप्पा चव्हाण असे हत्या करण्यात आलेल्या उपसरपंचाचे नाव आहे . गार्डी
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेच्या दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. करवीर तालुक्यातील मांडरे आणि कागल तालुक्यातील चिमगाव येथे विषबाधा झाल्याने
मुंबई – इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाची साथ सोडली आणि तुतारी हाती घेतली. राष्ट्र्वादी
दहिवडी – माण तालुक्यातील मलवडी येथील श्री खंडोबाची वार्षिक यात्रा सुरू आहे. त्यानिमित्त श्री खंडोबा व माता म्हाळसादेवीचा हळदी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.त्यासाठी महिलांनी
प्रयागराज- प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ २०२५ चे अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ डिसेंबरला होणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री योगी
मुंबई – राज्य विधानसभेच्या एकतर्फी निकालांमुळे ईव्हीएम यंत्राबद्दल सर्वत्र संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अशी माहिती समोर आली आहे की, राज्यातील ३१ जिल्ह्यांमधील
नंदुरबार- शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील ऐतिहासिक दत्त यात्रोत्सव १४ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. यंदा नवीन रथातून दत्तप्रभूच्या
सावंतवाडी- बांदा पंचक्रोशीत बीएसएनएलचे दर वाढविले आहेत.त्यातच मोबाईलसाठी तीन टाॅवर उभारले , मात्र ते कार्यरत नाहीत . त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बांदा
मुंबई – आज अत्यंत दिमाखात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडला. या शपथविधी
हैदराबाद- संपूर्ण देशभरात आज ‘पुष्पा २’चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र काल रात्री हैदराबादच्या आरटीसी चौकातील संध्या थिएटरमध्ये‘पुष्पा २’च्या प्रीमियरचे आयोजन केले होते. यावेळी थिएटरबाहेर या चित्रपटाचा
नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी व काँग्रेस खासदारांनी अदानीविरोधात काळी जॅकेट घालून संसद परिसरात आंदोलन केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा
कोलकाता- पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. या कैद्याची आता तब्बल ३६ वर्षांच्या तुरुंगवासानंतर वयाच्या १०४ व्या
नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशद्राही आहेत. देश अस्थिर करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या लोकांशी राहुल गांधी यांचे घनिष्ठ संबंध आहेत,असा
कोल्हापूर – बेळगावात ९ डिसेंबरला होणार्या महाराष्ट्र एकीकरण (मराठी भाषिक) समितीच्या महामेळाव्याला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही.महामेळावा घेण्याचा समितीने प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली
नाशिक- द्राक्ष बागायतदारांनी कडाक्याच्या थंडीचा धसका घेतला असताना काल रात्री अवकाळी पाऊस पडल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांवर डावण्या,
मुंबई- वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा आणि त्याचा ड्रायव्हर राजऋषी बिडावत यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या दोघांनी सर्वोच्च
पुणे- पुणे शहरात दोन दिवसांत पाच हत्यांच्या घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनांमुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.पहिली
सावंतवाडी – तालुक्यातील कुणकेरी लिगाचीवाडी येथील दत्त मंदिरात येत्या शनिवारी ७ डिसेंबरपासून २७ व्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच दत्त जयंती दिवशी
कोल्हापूर- काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्याला पनोरी येथील बोगद्याशेजारी तांबर नावाचा शेतकालवा पात्राच्या तळभागातून भले मोठे भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाया जाऊन हजारो हेक्टर
मुंबई- भारतातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणारा वेतन करार यावर्षी २७ सप्टेंबर रोजी मुंबईत झाला होता.मात्र कायद्यानुसार झालेल्या या वेतन
नवी दिल्ली – दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपाच्या दडपशाहीवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445