
मराठ्यांना आरक्षण न मिळाल्यास सत्तेचा आनंद मिळू देणार नाही! जरांगेचा इशारा
जालना – मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास महायुती सरकार सत्तेत येऊनही त्यांना आनंद मिळू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मराठा समाज जेवढा
जालना – मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास महायुती सरकार सत्तेत येऊनही त्यांना आनंद मिळू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मराठा समाज जेवढा
मुंबई – हरिद्वारमध्ये माझे अपहरण करण्यात आले होते.अपहरणकर्त्यांनी माझ्याकडून साडेसात लाख रुपये खंडणी उकळली आणि माझी सुटका केली. हा प्रसिध्दीसाठी केलेला स्टंट नव्हता, असे स्पष्टीकरण
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीची लाईफलाईन मानल्या गेलेल्या दिल्ली मेट्रोच्या उन्नत मार्गावर सिग्नल चोरीला जाण्याच्या वाढल्या आहेत. काल तर चोरट्यांनी चक्क सिग्नलची केबलच चोरून नेल्याने
मुंबई – देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या तीन कार्यालयांवर काल जीएसटी विभागाने छापे टाकले. ही छापेमारी आज दुसर्या दिवशीही सुरुच होती.जीएसटी
नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी व काँग्रेस खासदारांनी अदानीविरोधात काळी जॅकेट घालून संसद परिसरात आंदोलन केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा
मुंबई – महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी उद्या आझाद मैदानावर होईल हे जाहीर झाले आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार हे
मुंबई- राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. उद्या मुंबईत आझाद मैदानावर सायंकाळी ५ वाजता नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यानिमित अनेक मान्यवर
मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याच्या विविध भागात मोठा जल्लोष करण्यात आला. मुंबईच्या भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून व महिलांनी
जयपूर- राजस्थानच्या चुरु जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या एका भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. एका एसयुव्ही व ट्रकमध्ये धडक होऊन
जळगाव – ईव्हीएमवर मतदान घेण्याच्या विरोधात जळगावमध्ये आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. महात्मा गांधी उद्यान येथून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना
मुंबई- श्री सद्गुरु भालचंद्र महाराज यांची ४७ व्या पुण्यतिथीचा ५ दिवसीय कार्यक्रम आजपासून कणकवलीतील त्यांच्या समाधीस्थळी सुरू झाला असून हा कार्यक्रम ८ डिसेंबरपर्यंत संपन्न होणार
सेओल- दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक योल यांनी देशात लावलेला मार्शल लॉ केवळ सहा तासांतच मागे घेतला आहे. विरोधी पक्ष व सामान्य नागरिकांच्या जोरदार विरोधामुळे
सांगली- सांगलीतील हरिपूर रोडवरील तेलंगकृपा बंगल्यासमोर दोन इसमांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्राचे वार करून हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. मृत
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला गोळ्या झाडून हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांना २६ आरोपींना अटक करण्यात
नवी मुंबई- नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये लसणाचे भाव वाढले.गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत लसणाच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांची वाढ झाली.आवक कमी झाल्यामुळे बाजारात लसणाचा भाव वाढला
नवी दिल्ली- संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील पहिला आठवडा गोंधळात गेला असला तरी दुसऱ्या आठवड्यात कामकाज सुरळीत सुरु आहे. आजही संसदेत अनेक विषयांवर चर्चा झाली. संसदेचे कामकाज
कोल्हापूर- शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन परतत असताना तरुणीचा दुचाकीवरील ताबा सुटून रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळली. या अपघात दुचाकीस्वार तरुणीचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू
मुंबई – निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतरही महाराष्ट्रात गेले आठ-दहा दिवस जे काही धिंडवडे चालले आहेत तो महाराष्ट्र लुटण्याचा ट्रेलर सुरू आहे,अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या ६० हजार कर्मचाऱ्यांपैकी अर्ध्याहून अधिक कर्मचारी पगार कपातीच्या धसक्याने पुन्हा कामावर परतले आहेत. पालिका कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा
अमृतसर – पंजाबच्या अमृतसरमधील विख्यात सुवर्ण मंदिरात माजी उप मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर आज सकाळी खालिस्तानी चळवळीशी संबंधित चौरा या
सोलापूर – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले सोलापूर जिल्हा माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातील बॅलेट पेपरवर होणारे मतदान पोलिसांनी प्रचंड दबाव टाकून बंद पाडले. त्यासाठी पोलिसांनी
मुंबई – विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन आठवडा उलटल्यानंतर उद्या अखेर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे कळणार आहे. उद्या भाजपाच्या आमदारांची मुंबईत बैठक असून, या बैठकीत
नवी दिल्ली- दिल्लीत प्रदूषण इतके वाढले आहे की, मला दिल्लीत यावेसेच वाटत नाही असे मनोगत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले
दिल्ली: जगातील सात आश्चर्यापैकी एक ओळख असलेल्या आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहालला आजा बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. उत्तरप्रदेश पर्यटन विभागाला आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ईमेलद्वारे ही
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445