
शिवसेना-राष्ट्रवादी प्रकरणी अनेक महिन्यांनंतर सुनावणी
मुंबई- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव प्रकरणी याचिकेवर प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेले अनेक महिने या याचिकांवरील सुनावणी सातत्याने
मुंबई- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव प्रकरणी याचिकेवर प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेले अनेक महिने या याचिकांवरील सुनावणी सातत्याने
Maharashtra Board Results 2025: दरवर्षी मे महिना सुरू झाला की लाखो विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची नजर महाराष्ट्र बोर्ड निकाला (Maharashtra Board Results 2025) वर खिळून
मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरलेली माझी लाडकी बहीण योजना आता सरकारसाठी चांगलीच अडचणीची ठरत आहे. महिला आणि बालकल्याण खात्याकडे
शाहजहांपूरपहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या लष्करी सज्जतेची चाचपणी सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून आज उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील गंगा एक्स्प्रेस-वेवर
वॉशिंग्टन – अमेरिकेने रशियाविरोधातील युद्धात युक्रेनला मदत केली, तेव्हा आपण मानवतावादातून ही मदत करत आहोत, असे अमेरिकेने भासवले. मात्र प्रत्यक्षात तसे नाही. एक भांडवलशाही देश
Mumbai Nagpur Expressway: नागपूरहून मुंबईला जाण्याचा विचार करताच आपल्याला लांबलचक, कंटाळवाणा आणि कधी संपणार याची कल्पनाच नसलेला प्रवास आठवतो. या प्रवासात अनेकांना रात्रीचा मुक्काम करावा
नवी दिल्ली- पहलगामवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला भारत तोडीस तोड प्रत्युत्तर देईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यापासून संपूर्ण भारत देश त्या क्षणाची वाट
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात आज आपल्या निवासस्थानी आज एक महत्त्वाची बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख, संरक्षण प्रमुख,
नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज देशात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. जम्मू आणि काश्मीर विधानसभेत आज एक दिवसाचे विशेष अधिवेशन पार पडले. दुष्ट मनसुबे रचणाऱ्या शत्रूला
नवी दिल्ली- जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा कडक शब्दांत इशारा दिला. मन की बातच्या 121व्या भागात
लाहोर- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 1960 च्या सिंधुजल कराराला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. या निर्णयाने बिथरलेल्या पाकिस्तानी नेत्यांकडून सतत चिथावणीखोर वक्तव्ये
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ पहलगाम येथे झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ला २०२५ (Pahalgam terror attack 2025) ने भारतात खळबळ उडवली. या भीषण दहशतवादी
नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तान दरम्यान तणाव अधिकाधिक वाढत चालला आहे. एकीकडे भारताने दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. प्रतिउत्तराचा इशारा दिला आहे. आज
मुंबई- पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू आहे. यातील आदिल गुरी आणि असिफ शेख हे काश्मीरचेच रहिवासी आहेत. आज त्यांना
नवी दिल्ली- सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना आज दिल्ली पोलिसांनी 24 वर्षांपूर्वीच्या मानहानी खटल्याप्रकरणी निजामुद्दीन येथून अटक केली. 23 एप्रिलला
पाटणा- पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलाच जाहीर कार्यक्रम बिहारमध्ये केला. बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका असल्याने त्यांची ही प्रचाराची आधीच
नवी दिल्ली- काश्मीरच्या पहलगाममध्ये काल झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे आज तीव्र पडसाद उमटले. या भ्याड हल्ल्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी,
बिजींग – चीनने आपल्या अवकाशातील अंतराळ स्थानकावर जाणाऱ्या तीन अंतराळवीरांची नावे जाहीर केली आहेत. सध्या अंतराळ स्थानकावर असलेले तीन अंतराळवीर परत येणार असून त्यांच्या जागी
श्रीनगर -केरळ उच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीश, न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन , न्या. जी गिरीश आणि न्या. पीजी अजितकुमार आणि त्यांचे कुटुंबीय काल मंगळवारी पहलगाम येथे
इस्तांबुल – तुर्कीत आज दुपारी ३:१९ वाजता भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू इस्तांबूलपासून सुमारे ७३
मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात आज सलग सातव्या दिवशी तेजी टिकून राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज ८० हजार अंकांचा टप्पा पार केला. तर
मुंबई-पश्चिम आणि मध्य रेल्वेनंतर आता हार्बर मार्गावर देखील वातानुकूलित लोकल धावणार आहे.हार्बर मार्गावरील सामान्य लोकल फेरी रद्द करून यावेळेत वातानुकूलित लोकल फेरी चालवण्यात येणार आहे.
मुंबई- यंदा मुंबईकरांची उकाड्यापासून लवकरच सुटका होणार आहे. कारण मोसमी पाऊस नेहमीच्या वेळेच्या आधी म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता आहे,असा अंदाज हवामान खात्याने
भारतीय पर्यटकांचे (Indian Tourist) परदेशवारीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. पण दुर्दैवाने या वाढीसोबत भारतीय पर्यटकांची वाईट वर्तणुक (Bad Indian Tourist Behavior) म्हणून ओळखले जाणारे काही
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445