
तडकाफडकी कामावरुन काढून टाकले! अमूलच्या १०० कर्मचाऱ्यांचे आंदोलन
आनंद – गुजरात सहकारी दूध संघटना अर्थात अमूल च्या १०० कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरुन काढून टाकल्याप्रकरणी काल अमूलच्या आनंद येथील प्रकल्पासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. अमूलच्या खेडा
आनंद – गुजरात सहकारी दूध संघटना अर्थात अमूल च्या १०० कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरुन काढून टाकल्याप्रकरणी काल अमूलच्या आनंद येथील प्रकल्पासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. अमूलच्या खेडा
सुकमा – छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सकाळी जिल्हा राखीव पोलीस दलाची नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाले असून सुरक्षादलाने त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त केला आहे.
सांगली- रासायनिक खते तयार करणाऱ्या एका कंपनीत विषारी वायू गळतीमुळे दोन महिलेचा मृत्यू झाला.तर अन्य ९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.कडेगाव तालुक्यात बोंबाळेवाडी- शाळगाव येथील एमआयडीसीतील
नांदेड – रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने उद्या हुजूर साहिब नांदेड ते तिरूपती दरम्यान एक विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या नियोजनानुसार
न्यूयॉर्क- भारतातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांनी सौर ऊर्जेची कंत्राटे मिळविण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 2 हजार 236 कोटींची लाच दिली. 2021 साली अमेरिकेसह जगभरात विक्रीसाठी आणलेल्या
जयपूर – राजस्थान आणि मध्य प्रदेशसह देशातील ४ राज्यांत दाट धुक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जयपूरमध्ये दिवसाही धुके असते. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर खैरथळ-तिजारा जिल्ह्यातील सरकारी
पणजी – यंदाचा सनबर्न महोत्सव डिसेंबरच्या अखेरीस पेडण्यातील धारगळ येथे आयोजित केला जाणार आहे.मात्र त्याला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे.इतकेच नाही तर या ‘सनबर्न’ विरोधात
दिल्ली – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या (२०२५) परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. इयत्ता १२ वीच्या
मुंबई – शेअर बाजारात आज मोठी घसरण नोंदविली गेली. अदानी समुहाच्या विरोधात अमेरिकेत लाचखोरीचा खटला दाखल होताच बाजारात खळबळ उडाली. बाजारात विक्री सुरु झाली .
पुणे – आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हा सोहळा लाखो वारकरी भाविकांच्या नामजयघोषात २८ नोव्हेंबरला संपन्न
मुंबई – राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यात थंडी सुरु असली तरी पावसाचा इशारा दिल्याने थंडीचा मुक्काम फक्त दोनच
नवी दिल्ली- महाराष्ट्र, झारखंडची निवडणूक होत नाही तोच दिल्लीला निवडणुकीचे वेध लागले आहेत. दिल्लीत निवडणुकीसाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी आहे. परंतू, आम आदमी पक्षाने आयारामांना
जॉर्जटाउन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयाना येथे कॅरेबियन देश डॉमिनिकाने सर्वोच्च ‘द डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित केले. कोरोना महामारीच्या काळात भारतातून डॉमिनिकाला
पालघर – पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीजवळ एका कारखान्यात सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. तारापूर औद्योगिक क्षेत्रात बेटेगाव येथील प्लास्टिक उत्पादनांसह दोरखंड तयार करणाऱ्या रिस्पॉन्सिव्ह
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) बारावी आणि दहावी लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता
पुणे – राज्यात सर्वत्र थंडीची लाट आली आहे. पुण्यातील एनडीए परिसरात आज गुरुवारी राज्यातील सर्वांत कमी १०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यातील अनेक
छतरपूर – हिंदूंमधील जातीभेद आणि अस्पृश्यतेचा भेद दूर करण्यासाठी आजपासून छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथून बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या १० दिवसीय
स्टॉकहोम- अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला रशियावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याची परवानगी दिल्यानंतर तणाव आणखी वाढला.या तणावाची झळ रशियाच्या सीमेजवळ असलेल्या तीन नाटो देशांमध्येही पोहोचली
जळगाव – विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आटोपून घरी परतणारे बीएलओ म्हणजे बूथ लेव्हल ऑफिसर दुचाकी अपघातात ठार झाले. ही घटना चोपडा येथे काल रात्री ९ वाजण्याच्या
बीजिंग- चीनमधील झुहाई याठिकाणी जगातील सर्वात लांब व मोठा सागरी पूल आहे.हा पूल झुहाई,हाँगकाँग आणि मकाऊ या तिन्ही ठिकाणांना जोडतो.या पुलावर दोन्ही बाजूला तिहेरी रस्ते
नागपूर – नागपूरमध्ये काल ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली. काल राज्यात विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया सायंकाळी ६ वाजता पूर्ण झाली.
लखनऊ – उत्तर प्रदेशमधील यमुना एक्सप्रेस वेवर काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. अलिगडमधील टप्पल पोलीस स्टेशन परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर ट्रक आणि बसमध्ये धडक झाली. प्रतापगडच्या
मुंबई- अत्यंत गलिच्छ राजकारण, बेलगाम अर्वाच्च भाषणे, निर्लज्ज फोडाफोडी आणि उमेदवार पळवापळवी यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला नकोशी झालेली विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे.
नवी दिल्ली- केंद्र सरकारने भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) म्हणून आयएएस अधिकारी के. संजय मूर्ती यांची नियुक्ती केली आहे.भारताचे विद्यमान महालेखापाल गिरिश चंद्र मुर्मू
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445