
गोवा सरकारी कार्यालयात एलईडी बल्ब बंधनकारक
पणजी – गोवा राज्यात सरकारच्या उर्जा संवर्धन कायदा २००१ अंतर्गत विजेची बचत मोहीम सुरू आहे.या मोहिमेअंतर्गत राज्यातील सरकारी कार्यालये तसेच केंद्र सरकारच्या कार्यालयांना यापुढे एलईडी
पणजी – गोवा राज्यात सरकारच्या उर्जा संवर्धन कायदा २००१ अंतर्गत विजेची बचत मोहीम सुरू आहे.या मोहिमेअंतर्गत राज्यातील सरकारी कार्यालये तसेच केंद्र सरकारच्या कार्यालयांना यापुढे एलईडी
मुरुड -दिवाळी संपल्यापासून मुरुडमध्ये गुलाबी थंडी जाणवत आहे. त्यामुळे या थंडीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे परदेशी पाहुणे म्हणजे सीगल पक्षी अर्थात समुद्रपक्षी मोठ्या प्रमाणात मुरुडमध्ये दाखल
बिजनौर – उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे आज सकाळी घडलेल्या अपघातात नवरा नवरीसह वऱ्हाडांमधील एकूण ७ जणांचा मृत्यू झाला. धुक्यामुळे समोरील वाहन न दिसल्याने हा अपघात
वॉशिंग्टन – अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला तडे गेल्याचे समोर आले असून अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे अंतराळात असलेल्या सुनिता विल्यम्स सह इतरांविषयीही चिंता वाढली
भिवंडी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी पश्चिममधील प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.लोकसभेच्या निवडणुकीत भिवंडीतील काही मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता .
परभणी- राज्यात सोमवार १८ नोव्हेंबरपासून थंडीची लाट येणार आहे. तापमानात मोठी घट होऊन १२-१३ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थंडीमुळे आपल्या पिकांवर
नवी दिल्ली- भारतीय नौदल,एनसीबी अर्थात अंमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि गुजरात पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत गुजरातच्या पोरबंदर समुद्रात ७०० किलोग्रॅम ‘मेथाम्फेटामाइन ‘ हे कृत्रिम अंमली
मुंबई- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादंग उठला आहे. भाजपाचेच ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि पंकजा
जयपूर- राजस्थानच्या पाली जिल्ह्यात काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात कोल्हापूरमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कुटुंब
पुणे – पुण्याच्या पद्मावती परिसरातील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दक्षिण पुण्यात उद्या पाणीपुरवठा बंद राहाणार आहे. रविवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.पर्वती एचएलआर गोल
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाच्या अब की बार, चारसो पार या घोषणेचा आम्हाला जबर फटका बसला. तशीच चूक आता विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये अशी
नवी दिल्ली – भारताच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे योगदान महत्त्वाचे असून भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोठी कामगिरी बजावली असल्याच्या भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु
मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राचकीय वर्तुळात मोठा वादंग उठला आहे. भाजपाचेच काही नेते या घोषणेपासून
मुंबई – पंतप्रधानांची शिवाजी पार्कावरची सभा ऐकल्यानंतर लक्षात येते की ते फार खोटे बोलतात. त्यामुळे त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही असा आरोप काँग्रेस नेते व
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) ९,२३२ एसटी निवडणूक आयोगाला आणि पोलीस प्रशासनाच्या दिमतीला राहणार आहेत. या बस १९ आणि
रत्नागिरी- राज्यातील ग्रामीण भागातही इंग्रजी शिक्षणाचे फॅड आल्याने मराठी माध्यमाच्या शाळांना मोठा फटका बसत आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील१ हजार १०० शाळा २० पटसंख्येच्या आतील आहेत. ३०० पेक्षा
मुंबई- मुंबईत मतदानाच्या दिवशी विशेष लोकल धावणार आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम
कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराठी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उद्या कोल्हापूरमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यांची उद्या दुपारी १ वाजता गांधी मैदान येथे
तेल अवीव – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या खटल्यात जबाब नोंदविण्यासाठी मागितलेली मुदतवाढ देण्यास न्यायालयाने ठाम नकार दिला. त्यामुळे नेतन्याहू यांच्या अडचणीत वाढ
शिर्डी- उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिर्डीतील साई मंदिरात फुले,हार नेण्यास असलेली बंदी उठवली आहे.राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. शिर्डीत ग्रामस्थांनी
इम्फाळ – गेले सुमारे वर्ष दीड वर्षे जातीय हिंसाचाराच्या वणव्यात होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये लष्कराला विशेषाधिकार देणारा वादग्रस्त अफ्स्पा कायदा पुन्हा लागू करण्यात आला आहे. केंद्रीय
ऋषिकेश – उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये आज कार्तिकी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गंगा व शरयु नदीत स्नान केले. आज सकाळपासूनच उत्तर भारतातील गंगानदीच्या किनाऱ्यांवरील शहरांमध्ये लाखो
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने २००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या घटनेवर आधारित ‘मॅच फिक्सिंग द नेशन एट स्टेक’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला
दिल्ली – ऑक्टोबर महिन्यातील किरकोळ किमतीवर आधारित महागाई ६.२ टक्के या ४ महिन्याच्या उच्चांकावर गेली असतानाच घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर ऑक्टोबर महिन्यात वाढून २.३६
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445