
नोकर भरतीतील उमेदवाराचे गुण माहिती अधिकार कक्षेत
मुंबई- सरकारी पदाच्या नोकर भरतीत सहभागी झालेल्या उमेदवाराला मिळालेले गुण हे माहिती अधिकाराच्या कक्षेत येतात. ही वैयक्तिक माहिती नसून ती प्रदर्शित केल्याने कोणत्याही प्रकारच्या गोपनीयतेचा
मुंबई- सरकारी पदाच्या नोकर भरतीत सहभागी झालेल्या उमेदवाराला मिळालेले गुण हे माहिती अधिकाराच्या कक्षेत येतात. ही वैयक्तिक माहिती नसून ती प्रदर्शित केल्याने कोणत्याही प्रकारच्या गोपनीयतेचा
कारवार – कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार शहरात अत्याधुनिक ट्रॅकिंग उपकरण बसवलेले एक गिधाड आढळून आल्याने खळबळ उडाली.या गिधाडामुळे सर्वत्र भीतीचे व कुतूहलाचे वातावरण होते.
पंढरपूर – कार्तिकी एकादशी निमित्त आज पंढरपूर विठ्ठल मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट केली. तर यंदा मानाचे वारकरी म्हणून सगर दाम्पत्याला मान मिळाला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत
यवतमाळ – आज उबाठा नेते उध्दव ठाकरे हे प्रचार सभेसाठी वणी येथे हेलिकॉप्टरने येताच त्यांच्या हेलिकॉप्टरची आणि छोट्या बॅगेची तपासणी आयोगाच्या अधिकार्यांनी केली. यामुळे खळबळ
नवी दिल्ली – भारतातील उद्योजक व व्यावसायिकांची शिर्षसंस्था असलेल्या फिक्कीच्या अध्यक्षपदी इमामी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हर्षवर्धन अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे.हर्षवर्धन अग्रवाल हे सध्या
वायनाड – वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. आज वायनाडमध्ये राहुल गांधी व उमेदवार प्रियांका गांधी यांनी दोन रोड शो केले. या रोडशोला
नवी दिल्ली – भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो पुढील वर्षी जगातील सर्वात शक्तिशाली असा निसार हा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हा उपग्रह अवकाशातूनच पृथ्वीवरील भूकंप,
नवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारल्यानंतर आता ट्रम्प यांच्या कंपनीची भारतातील भागीदार कंपनी ट्रिबेका डेव्हलपर्स
बीड – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबरला बीड जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहणार आहेत. याबाबतचा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश
मुंबई – मुंबई शहरातील भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्द या मतदारसंघांच्या प्रदूषण समस्येकडे सर्व पक्षांनी दुर्लक्ष केले आहे. पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची कामे, बांधकामे आणि अन्य
पंढरपूर – विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक करणार आहेत. उद्या पहाटे २ वाजून २० मिनिटांनी
मुंबई – ५३८ कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगप्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला.जेट एअरवेजला दिलेल्या ५३८.६२
बुलढाणा- लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी उद्या महाराष्ट्र दौ-यावर येणार आहेत. त्यांची उद्या दुपारी १२ वाजता बुलढाणा मधील चिखलीचे काँग्रेस उमेदवार राहुल
पुणे – पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज भागात मैत्रिणीबरोबर गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाला, तर पती-पत्नी जखमी झाले. या अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पोचालकाविरुद्ध पोलिसांनी
नवी दिल्ली – टाटा ग्रुपच्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानांनी आज शेवटची उड्डाणे केली. उद्यापासून विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनकरण होणार असून त्यानंतर देशात एअर इंडिया या एकाच
हवाना – क्युबाच्या दक्षिणेला काल सकाळी एकापोठोपाठ एक असे दोन शक्तिशाली भूकंप झाले. या भूकंपांची तीव्रती ५.९ व ६.८ रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपामुळे काही
नवी दिल्ली – न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज सकाळी दहा वाजता देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याचा मुद्दा वारंवार मांडणाऱ्या भाजपावर आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हल्ला चढवला. कलम
मुंबई – अमित ठाकरे बालीश आहेत. त्यांना राजकारणातील काहीही कळत नाही,असा पलटवार माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी केला.माहीममधून आधी सदा
मुंबई- देशातील अनेक शहरात व विशेषत्वाने दिल्ली व मुंबईत कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले असून कांदा किलोमागे ८० ते १०० रुपये दराने विकला
मुंबई – काही दिवसांपूर्वी आश्वासनांची पंचसूत्री जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीच्या ’महाराष्ट्रनामा’ या सविस्तर जाहिरनाम्याचे आज प्रकाशन झाले. 48 पानांच्या या जाहीरनाम्यात मतदारांवर आश्वासनांचा अक्षरशः वर्षाव
मुंबई – भाजपाने आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रकाशित केला. लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये, शेतकर्यांना किमान हमीभाव मिळावा यासाठी भावांतर योजना व कर्जमाफी
गांधीनगर – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बटोगे तो कटोगे’ ही घोषणा सध्या देशभरात चर्चेत आहे. ती गुजरातमधील एका व्यक्तिने आपल्या भावाच्या लग्नपत्रिकेवर
उरण – विविध बंदरांतील मासेमारी बोटींची संख्या अचानक वाढल्याने आणि वातावरणातील उष्मा वाढत असल्याने औद्योगिक क्षेत्रातून येणाऱ्या बर्फाचा तुटवडा जाणवू लागला आहे.यामुळे मच्छीमार हैराण झाले
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445