
श्रीलंकेमध्ये कांदा शुल्क कमी! नाशिकच्या कांदा उत्पादकांना दिलासा
नाशिक – श्रीलंका सरकारने कांदा शुल्क कमी केल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. नाशिकसह देशातील सुमारे ९ टक्के कांदा श्रीलंकामध्ये निर्यात होतो. आयात

नाशिक – श्रीलंका सरकारने कांदा शुल्क कमी केल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. नाशिकसह देशातील सुमारे ९ टक्के कांदा श्रीलंकामध्ये निर्यात होतो. आयात

मुंबई – मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवरील फोर्टिस हॉस्पिटलजवळ रात्री उशिरा भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. अमृता पूनमिया (३४), असे मृत महिलेचे नाव असून

नवी दिल्ली – सूर्याच्या रहस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी कृत्रिम सूर्यग्रहण साकारण्याची मोहीम युरोपियन स्पेस एजन्सी आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या संयुक्त विद्यमाने प्रोबा-3 मधून आखण्यात

मुंबई – काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दरे गावी विश्रांती घेतल्यानंतर आज अखेर मुख्यमंत्रिपदाबाबत मौन सोडले. दरे गावाहून ठाण्याकडे निघण्यापूर्वी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना

कडेगाव – मणिपूर राज्यातून उडालेल्या ससाण्याने ७,३०० किलोमीटरचा प्रवास केल्याची माहिती उघडकीस आली आहे. सॅटेलाईट टॅग लावलेला हा अमुर ससाणा या प्रवासात सांगलीत थांबला. नतर

सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी गावात स्वखर्चाने मतपत्रिकेद्वारे गावापुरते प्रतिरुप मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी शासकीय यंत्रणा मिळावी यासाठी केलेली

पणजी – गोवा राज्यात खाणमालाच्या लिलावाची निविदा सादर करण्यासाठी कंपनीची वार्षिक उलाढाल २५ ते ४५ कोटी रुपये असणे आवश्यक आहे. तसेच बोलीदारांना बँक हमी देणे

बुलडाणा- बुलडाणा तालुक्यातील संवेदनशील स्थळ म्हणून ओळख असलेल्या धाड गावात टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत काल रात्री उशिरा फटाके उडवण्यावरून दोन गटांत वाद झाला आणि

नांदेड- नांदेड शहरालगत असलेल्या सिडको एमआयडीसी परिसरातील तिरुमला ऑईल कंपनीला आग लागल्यामुळे परिसरात एकाच धावपळ उडाली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी कंपनीचे मोठे

ठाणे – ज्या मतदान यंत्रात मतदान झाले, त्या मतदान यंत्रातील माहिती नष्ट करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी

पुणे: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आघाडीने मोठ्या प्रमाणावर जागा जिंकल्या. त्यानंतर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केल्या

मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणी उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ईडीने समन्स बजावून उद्या चौकशीसाठी मुंबई ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे

लखनऊ- संभल इथे गेल्या दोन दिवसांत झालेल्या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती आज संभलला आली. समितीच्या सदस्यांनी हिंसाचार झालेल्या ठिकाणांना भेटी देऊन संबंधितांची

देवगड – कुणकेश्वर-वरचीवाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी मार्केटला

मुंबई- २००५ मध्ये नारायण राणे यांची सभा उधळल्याच्या प्रकरणात शिवसेना नेते आमदार अनिल परब, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, बाला नर यांच्यासह ४८ शिवसैनिकांची सबळ

नंदूरबार- शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांच्यावर अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.हा गुन्हा खोटा असल्याने अक्कलकुवा आणि खापर गावात व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवून

नांदेड – नांदेड जिल्ह्यात यंदाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. चांगल्या बाजारभावाच्या प्रतिक्षेत अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. सद्यस्थितीत कापूस बाजारभावात चढउतार

बुलडाणा -बुलडाणा तालुक्यातील संवेदनशील स्थळ म्हणून ओळख असलेल्या धाड गावात टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत काल रात्री उशिरा फटाके उडवण्यावरून दोन गटांत वाद झाला आणि

ठाणे – ज्या मतदान यंत्रात मतदान झाले, त्या मतदान यंत्रातील माहिती नष्ट करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी

तासगाव- गेल्या वर्षभरात विटा- म्हैसाळ रस्त्यावर मोठे खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.त्यामुळे येत्या दहा दिवसांत या ६५ किलोमीटरच्या रस्त्यातील खड्डे न बुजविल्यास कार्यकारी

मुंबई- एसटी महामंडळाने नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरू केली आहे. मागील तीन वर्षांत भाडेवाढ करण्यात आली नाही, असे सांगत तब्बल १४.१३ टक्के वाढ करण्याचा

लंडन – इंग्लंड आणि वेल्स या प्रांतात असाध्य आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना इच्छामरणाची परवानगी देणार्या विधेयकाला युकेच्या खासदारांनी मंजुरी दिली आहे. या विधेयकाला तत्त्वतः मान्यता मिळाल्यामुळे

मुंबई – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन सात दिवस उलटले तरी गोंधळ सुरू आहे. एक सत्तास्थापनेचा गोंधळ आणि दुसरा अविश्वसनीय निकालाचा गोंधळ. महाराष्ट्रात यावेळी 66

कोल्हापूर- यंदा अवकाळी पाऊस तसेच विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेला ऊस गळीत हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. गळीत हंगाम लांबल्याने अनेक ठिकाणच्या अडसाली उसाला तुरे फुटू