
जपानमध्ये मुसळधार पाऊस लोकांना सुरक्षित स्थळी हलवले
टोकियो – जपानच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे . त्यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.जपानच्या
टोकियो – जपानच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे . त्यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.जपानच्या
अमरावती – नोव्हेंबर महिन्यात एक महत्वाची खगोलीय घटना घडणार आहे.येत्या १७ ते २० नोव्हेंबरमध्ये सिंह तारकासमुहातून मोठ्या प्रमाणात उल्कावर्षाव होणार आहे. पहाटेच्या सुमारास याची शक्यता
रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात ट्रकचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातामुळे परशुराम घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. तीन ते
टोरंटो – कॅनडा सरकारने आपल्या व्हिसा धोरणामध्ये बदल केला असून यापुढे परदेशी पर्यटकांना दहा वर्षांचा व्हिसा दिला जाणार नाही.देशात वाढत चाललेल्या परदेशी नागरिकांमुळे घरांचा तुटवडा
मुंबई – उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी उद्या रविवार १० नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार
मुंबई- ऐन विधानसभा निवडणूक रणधुमाळीत वांद्रे- वर्सोवा कोस्टल रोडला वीर सावरकरांचे नाव द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.भाजपने यासंदर्भात सोशल मीडियावर जाहिरातबाजी करत कॉंग्रेसला डिवचले
लाहोर – पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील लाहोरमध्ये हवेची गुणवत्ता धोकादायक स्थिती आल्यामुळे येथील बगीचे, मैदाने, प्राणीसंग्रहालये, पर्यटन व ऐतिहासिक स्थळी नागरिकांच्या प्रवेशावर प्रतिबंध करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग- विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी मतदारसंघांत २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरविण्यात येतो
मुंबई-पुणे महामार्गावर कोल्हापूरवरुन मुंबईकडे येणारी खासगी बस आणि ट्रकचा अपघात झाला. हा अपघात खोपोलीजवळ पहाटे चार वाजता झाला. बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते. या अपघातात
हावडा- पश्चिम बंगालमधील हावडा जवळ झालेल्या रेल्वे अपघातात सिकंदराबाद-शालिमार एक्स्प्रेसचे ३ डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला . सुदैवाने यात कोणीही जखमी वा मृत झालेले नाही.रेल्वेने
पन्ना – जागतिक हिरे व्यापारात महत्त्वाचे केंद्र असलेल्या पन्ना येथील हिऱ्यांच्या विक्रीत सलग तीन वर्षे घट होत असून यंदा यात विक्रमी घसरण झाली आहे. त्यामुळे
मुंबई – ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही सगळे भाजपासोबत गेलो, अशी कबुली छगन भुजबळ यांनी राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील मुलाखतीमध्ये दिली. या वृत्ताने राज्याच्या राजकारणात आज खळबळ
धुळे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यात प्रचाराचा नारळ वाढविला. आपल्या पहिल्या प्रचार सभेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरुद्ध काहीच वक्तव्य
सिमडेगा – झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ४३ जागांसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज ख्रिश्चनबहुल सिमडेगा येथील गांधी मैदानावर पहिली जाहीर
अंकारा – अमेरिकेतील नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प सरकारने सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास युक्रेन युद्ध संपू शकेल असे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष ताय्यीप इर्डोगन यांनी म्हटले आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी
ठाणे – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाणे जिल्ह्यात उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १६ नोव्हेंबर रोजी ३ जाहीर सभा घेतील. या सभा ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरात
अमरेली – आपले नशीब ज्या कारमुळे उज्वल झाले ती कार दुसऱ्या कोणाला न विकता ती विधीवत पुरण्याचा निर्णय एका कारमालकाने घेतला. एक मोठा सोहळा करुन
मुंबई – भारतीय शेअर बाजारात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान असल्याने त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजार (एनएसई)
कॅनबेरा – इंग्लंडचे एकेकाळचे अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बॉथम यांच्याबाबत एक भयंकर घटना घडली.६८ वर्षीय बॉथम चार दिवसांच्या फिशिंग ट्रिपवर ऑस्ट्रेलियाला गेले होते. तिथे त्यांचे एकेकाळचे
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खानला येणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. आता पुन्हा एकदा सलमान खानला बिश्नोई
कोल्हापूर – कोल्हापूरच्या प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात उद्यापासीन ते सोमवार ११ नोव्हेंबर या कालावधीत किरणोत्सवातील दक्षिणायन सोहळा होणार आहे. अंबाबाईच्या भक्तांसाठी ही मोठी पर्वणी असते. हेमाडपंथी
बंगळुरू – भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ने २०२८ मध्ये ‘चांद्रयान-४’ या मोहिमेची घोषणा केली आहे.या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पाण्याचा बर्फ मोठ्या
महाबळेश्वर – येथील तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात काल गुरुवारी पांढऱ्या रंगाच्या दुर्मिळ शेकरूचे दर्शन झाले. याआधीही महाबळेश्वरच्या जंगल परिसरात शेकरूचे दर्शन झाले होते. महाबळेश्वर येथील जंगल
रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पहाटे थंडीची चाहुल जाणवत आहे.त्यामुळे बागायतदारांनी बदललेल्या वातावरणाचा अंदाज घेऊन आंबा-काजूच्या बेगमीच्या वेळापत्रकाची जुळवाजुळव सुरू केली
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445