
शेतकर्यांचा पुन्हा एल्गार! दिल्ली सीमेवर ठिय्यानवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी चलो दिल्ली असा नारा देत आज दुपारी लाखोंच्या संख्येने दिल्लीच्या सीमेवर

शेतकर्यांचा पुन्हा एल्गार! दिल्ली सीमेवर ठिय्यानवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी चलो दिल्ली असा नारा देत आज दुपारी लाखोंच्या संख्येने दिल्लीच्या सीमेवर

मुंबई – महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला आझाद मैदानावर होणार हे निश्चित झाले आहे. मात्र अजून मुख्यमंत्री कोण होणार आणि शिंदे गटाला काय मिळणार ते

नवी दिल्ली – दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत कोर्ट रुम १२ ला आज दुपारी अचानक आग लागली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट रुम ११ आणि १२ मध्ये

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेमध्ये फूट पाडत असून त्यांना सर्वसामान्यांच्या हिताशी काहीही देणे घेणे नाही असा घणाघात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत

मुंबई- वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक दिली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

अमरावती – अमरावतीत दर्यापूर-अकोला मार्गावर अपघात झाला असून दोन कारची समोर समोर धडक बसली. यात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर ३ जण

अयोध्या – अयोध्येच्या राममंदिरात रामलल्लाची मूर्ती घडविण्यासाठी काळा पाषाण शोधून देणाऱ्या एका गरीब मजुराला अद्याप त्याच्या कामाचा मोबदलाही मिळालेला नाही. श्रीनिवास नटराज असे या मजुराचे

नाशिक – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काल झालेल्या परीक्षेवेळी एका केंद्रावर २८ वर्षीय परीक्षार्थीला अचानक प्रसुतीकळा सुरू झाल्या. यावेळी प्रशासनाची धावपळ झाली. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत

कोल्हापूर – कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी माजी खासदार संजय मंडलिक यांचे बॅनर लागले आहेत.’जिल्ह्यातील महायुतीच्या विजयाचे शिल्पकार’, ‘खरे दादा’, ‘किंगमेकर’ असा मजकूर या बॅनरवर आहे.

नवी दिल्ली – दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नवी मेसेज ट्रेसिबिलिटी प्रणाली लागू करण्यासाठीची मुदत आज पुन्हा एकदा वाढवून दिली. त्यामुळे मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना दिलासा

न्यूयॉर्क – अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील पाकिस्तानच्या मालकीचे रुझवेल्ट हॉटेल तीन वर्षांसाठी घुसखोरांना भोडेतत्वावर देण्याच्या न्यूयॉर्क शहर प्रशासनाच्या प्रस्तावावर सध्या मोठा वाद सुरू आहे. हे हॉटेल

नवी दिल्ली- भारतीय नौदलात लवकरच २६ समुद्री राफेल विमाने दाखल होणार आहेत. नौदल प्रमुख एडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी ही माहिती दिली आहे. फ्रान्सकडून या २६

पुणे – पुण्यातील कोथरूड भागातून बेपत्ता झालेल्या अठरा वर्षीय विराज फड या तरुणाचा मृतदेह रायगडमधील देवकुंड दरीत आढळला. ताम्हिणी घाटातील देवकुंड व्हयू पॉइंट दरीतून ३०

नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट संबोधून गंभीर आरोप करणाऱ्या काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुंबई : घाटकोपर येथील फलक दुर्घटनेप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेने निर्दोष असल्याचा दावा केला आहे.घाटकोपर फलक दुर्घटनेनंतर जनतेत निर्माण झालेला संताप कमी

दिल्ली – प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ अवध ओझा यांनी आज अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. ते दिल्लीतील कोणत्याही जागेवरून

नाशिक – श्रीलंका सरकारने कांदा शुल्क कमी केल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. नाशिकसह देशातील सुमारे ९ टक्के कांदा श्रीलंकामध्ये निर्यात होतो. आयात

मुंबई – मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवरील फोर्टिस हॉस्पिटलजवळ रात्री उशिरा भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. अमृता पूनमिया (३४), असे मृत महिलेचे नाव असून

नवी दिल्ली – सूर्याच्या रहस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी कृत्रिम सूर्यग्रहण साकारण्याची मोहीम युरोपियन स्पेस एजन्सी आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या संयुक्त विद्यमाने प्रोबा-3 मधून आखण्यात

मुंबई – काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दरे गावी विश्रांती घेतल्यानंतर आज अखेर मुख्यमंत्रिपदाबाबत मौन सोडले. दरे गावाहून ठाण्याकडे निघण्यापूर्वी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना

कडेगाव – मणिपूर राज्यातून उडालेल्या ससाण्याने ७,३०० किलोमीटरचा प्रवास केल्याची माहिती उघडकीस आली आहे. सॅटेलाईट टॅग लावलेला हा अमुर ससाणा या प्रवासात सांगलीत थांबला. नतर

सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी गावात स्वखर्चाने मतपत्रिकेद्वारे गावापुरते प्रतिरुप मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी शासकीय यंत्रणा मिळावी यासाठी केलेली

पणजी – गोवा राज्यात खाणमालाच्या लिलावाची निविदा सादर करण्यासाठी कंपनीची वार्षिक उलाढाल २५ ते ४५ कोटी रुपये असणे आवश्यक आहे. तसेच बोलीदारांना बँक हमी देणे

बुलडाणा- बुलडाणा तालुक्यातील संवेदनशील स्थळ म्हणून ओळख असलेल्या धाड गावात टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत काल रात्री उशिरा फटाके उडवण्यावरून दोन गटांत वाद झाला आणि