
मोदी-शहा दिल्लीत घेतील तो निर्णय मान्य! शिंदे गटाचे वक्तव्य! मात्र एकनाथ शिंदेंचे मौन
मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभेत युतीला दणदणीत यश मिळून 72 तास उलटले तरी मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे

मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभेत युतीला दणदणीत यश मिळून 72 तास उलटले तरी मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे

पुणे – राज्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत १७५ कारखान्यांनी गाळपासाठी परवाना घेतला आहे. त्यापैकी आतापर्यंत ४५ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे.

मुंबई – समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा येत्या महिनाभरात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.या शेवटच्या टप्प्यातील मार्गाची आता अंतिम टप्प्यातील कामे

मुंबई – २८० मिनीबस सेवेतून कमी केल्यामुळे बेस्ट बस सेवेवर सध्या मोठा ताण पडत आहे.विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत बेस्ट बसच्या फेऱ्यांमध्ये बदल केले होते. आता निवडणुकीची

अंदमान- भारतीय तटरक्षक दलाने समुद्र मार्गे होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखणारी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत म्यानमारच्या एका बोटीमधून देशात आणण्यात येणारे

मुंबई – मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे याच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी
भोपाळ -हिंदू एकात्मतेसाठी बागेश्वर धाम ते ओरछा दरम्यान काढलेल्या बागेश्वर बाबांच्या पदयात्रेत अभिनेता संजय दत्त समील झाला होता. यावेळी तो जमिनीवर बसू चहा प्यायला तसेच

ठाणे- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे राज्यस्तरीय द्विपात्री अभिनय स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे हे १३ वे वर्ष आहे.

नवी दिल्ली – कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई)ने काल इयत्ता १०वी व आयएससी १२वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. यावेळी सीआयएससीईने विद्यार्थ्यांना cisce.org

नवी दिल्ली – ७५ व्या संविधान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ७५ रुपयांचे विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण केले. संसदेच्या सेंट्रल

उमरगा- विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले धाराशीव जिल्ह्यातील उबाठाचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण स्वामी यांना मातोश्री येथे येण्याचा निरोप मिळाला. त्यानुसार ते आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह मातोश्रीच्या दिशेने

मुंबई – विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी स्वतंत्रपणे घेतलेल्या बैठकांमध्ये बहुतांश नेत्यांनी ईव्हीएमच्या विरोधात तक्रारी केल्या. त्याची दखल घेत उद्धव

पुणे – राज्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत १७५ कारखान्यांनी गाळपासाठी परवाना घेतला आहे. त्यापैकी आतापर्यंत ४५ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे.

पुणे – भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले कांस्य पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीआधीच वादात सापडला आहे. या चित्रपटाची घोषणा करणारे

नवी दिल्ली – आर्थिक व्यवहारासाठी व छायाचित्र असलेले सरकारी ओळखपत्र व अत्यावश्यक कागदपत्रांपैकी एक असलेले पॅन कार्ड आता अधिक अद्ययावत होणार आहे. यापुढे नागरिकांना नवे

जम्मू – हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणार्या भाविकांसाठी रोपवे उभारण्याच्या निर्णयाला स्थानिक दुकानदार, कामगार व पिट्टुवाले, पालखीवाले, घोडेवाले या व्यावसायिकांनी जोरदार

मुंबई – विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचा विधिमंडळ नेता,

मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड यश मिळवून भाजपा हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या निकालानंतर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून

मुंबई- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रथमच अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांची आज दुपारी मुंबईच्या यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात विद्युत, यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती, डोंबिवलीतील काही प्रभागातील वितरण वाहिन्यांवरील गळती थांबविणे आणि व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या कामासाठी डोंबिवली शहराचा

नागपूर- राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. यावर अजित पवार गटाचे नागपूर शहरप्रमुख

भंडारा- तुमसर-बपेरा मार्गावर असलेल्या खैरलांजी पुलावरून पावर प्लांटची निष्क्रिय बुकटी घेऊन जाणारा ट्रॅक दरीत खाली कोसळला. ही घटना आज सकाळी ७ वाजता घडली. या अपघातात

लखनौ- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्व प्रकरणावर आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सुनावणी झाली नाही. याप्रकरणाची पुढील सुनावणी १९ डिसेंबरला होणार आहे.यापूर्वी

कराची- कराचीत तुरूंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांच्या पीटीआय पक्षाच्या समर्थकांनी भव्य मार्चा काढून राजधानी इस्लामाबादकडे कूच केली. मात्र पोलिसांनी अश्रुधूरच्या नळकांड्या