
जालंधरमध्ये चकमकीनंतर बिष्णोई गँगचे २ जण अटकेत
जालंधर- पंजाबच्या जालंधरमध्ये पोलीस आणि लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंधित दोघांमध्ये चकमक झाली. या चकमकीनंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. बिष्णोई गँगमधील एकाच्या पायाला गोळी लागली.

जालंधर- पंजाबच्या जालंधरमध्ये पोलीस आणि लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंधित दोघांमध्ये चकमक झाली. या चकमकीनंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. बिष्णोई गँगमधील एकाच्या पायाला गोळी लागली.

पुणे – मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएमच्या चावीचा वापर करून, अवघ्या १ मिनिट २८ सेकंदात १० लाख ८९ हजार ७०० रुपयांची

खंडाळा- तालुक्यातील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात बेंगरुटवाडी गावच्या हद्दीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली .ही महिला विवाहित असून तिचे वय अंदाजे

नवी दिल्ली- महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप शपथ घेतलेली नाही.त्यातच आता भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी

मुंबई – दहिसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजेश येरुणकर यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांनी मतदान केलेल्या मतदान केंद्रावर त्यांना

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून गारठ्यात सातत्याने वाढ होत असून, पाऱ्यातील घसरण सुरूच आहे.काल पारा आणखी घसरला.काल निफाडचे किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.बंगालच्या उपसागरात

नवी दिल्ली – देशात २०२३ -२४ या आर्थिक वर्षात दूधाच्या उत्पन्नात २०२२-२३ च्या तुलनेत ४ टक्के वाढ झाली आहे. केंद्रीय पशूपालन मंत्रालयाने कालच्या दूध दिनानिमित्ताने

नवी दिल्ली – चंद्र आणि मंगळानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)आता शुक्र ग्रहावर धडक देणार आहे. इस्रोच्या शुक्रयान उपग्रह मोहिमेला सरकारने परवानगी दिली आहे.

मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभेत युतीला दणदणीत यश मिळून 72 तास उलटले तरी मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे

पुणे – राज्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत १७५ कारखान्यांनी गाळपासाठी परवाना घेतला आहे. त्यापैकी आतापर्यंत ४५ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे.

मुंबई – समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा येत्या महिनाभरात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.या शेवटच्या टप्प्यातील मार्गाची आता अंतिम टप्प्यातील कामे

मुंबई – २८० मिनीबस सेवेतून कमी केल्यामुळे बेस्ट बस सेवेवर सध्या मोठा ताण पडत आहे.विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत बेस्ट बसच्या फेऱ्यांमध्ये बदल केले होते. आता निवडणुकीची

अंदमान- भारतीय तटरक्षक दलाने समुद्र मार्गे होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखणारी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत म्यानमारच्या एका बोटीमधून देशात आणण्यात येणारे

मुंबई – मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे याच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी
भोपाळ -हिंदू एकात्मतेसाठी बागेश्वर धाम ते ओरछा दरम्यान काढलेल्या बागेश्वर बाबांच्या पदयात्रेत अभिनेता संजय दत्त समील झाला होता. यावेळी तो जमिनीवर बसू चहा प्यायला तसेच

ठाणे- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे राज्यस्तरीय द्विपात्री अभिनय स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे हे १३ वे वर्ष आहे.

नवी दिल्ली – कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई)ने काल इयत्ता १०वी व आयएससी १२वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. यावेळी सीआयएससीईने विद्यार्थ्यांना cisce.org

नवी दिल्ली – ७५ व्या संविधान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ७५ रुपयांचे विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण केले. संसदेच्या सेंट्रल

उमरगा- विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले धाराशीव जिल्ह्यातील उबाठाचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण स्वामी यांना मातोश्री येथे येण्याचा निरोप मिळाला. त्यानुसार ते आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह मातोश्रीच्या दिशेने

मुंबई – विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी स्वतंत्रपणे घेतलेल्या बैठकांमध्ये बहुतांश नेत्यांनी ईव्हीएमच्या विरोधात तक्रारी केल्या. त्याची दखल घेत उद्धव

पुणे – राज्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत १७५ कारखान्यांनी गाळपासाठी परवाना घेतला आहे. त्यापैकी आतापर्यंत ४५ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे.

पुणे – भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले कांस्य पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीआधीच वादात सापडला आहे. या चित्रपटाची घोषणा करणारे

नवी दिल्ली – आर्थिक व्यवहारासाठी व छायाचित्र असलेले सरकारी ओळखपत्र व अत्यावश्यक कागदपत्रांपैकी एक असलेले पॅन कार्ड आता अधिक अद्ययावत होणार आहे. यापुढे नागरिकांना नवे

जम्मू – हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणार्या भाविकांसाठी रोपवे उभारण्याच्या निर्णयाला स्थानिक दुकानदार, कामगार व पिट्टुवाले, पालखीवाले, घोडेवाले या व्यावसायिकांनी जोरदार