
बिहारमध्ये भीषण अपघात! पाच जणांचा जागीच मृत्यू
गुवाहाटी- आसाममधील बजली जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रस्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला प्रवाशांनी भरलेली व्हॅन धडकून हा अपघात

गुवाहाटी- आसाममधील बजली जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रस्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला प्रवाशांनी भरलेली व्हॅन धडकून हा अपघात

मुंबई- वडाळा मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर हे 9 व्यापतां विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाने त्यांनी मोठा विक्रम रचला आहे. वडाळा मतदारसंघात ठाकरे गटाकडून

सिंधुदुर्ग : कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या नितेश राणेंनी हॅट्रिक केली आहे. त्यांच्या विरोधात उबाठा गटाचे संदेश पारकर मैदानात होते. पारकर यांना पराभूत करून नितेश राणे

मुंबई – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने कमाल केली, तर फेक नरेटिव्ह हद्दपार झाले,असे टीकास्त्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर डागले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व

मुंबई – महाराष्ट्रात महायुतीस सरकारने आणलेल्या माझी लाडकी बहीण योजनेमुळे हा विजय मिळाला,असे मत रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मांडले.हा निकाल म्हणजे एक मोठा

मुंबई- उद्या सकाळी 8 वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होईल आणि दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रावर कोणाची सत्ता येऊ शकते याचे साधारण चित्र स्पष्ट होईल. यावेळी

भिवंडी-भिवंडी शहरच्या नागाव परिसरातील फातमा नगर येथील भंगाराच्या गोदामाला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात गोदामातील भंगारासह आजूबाजूची घरेही जळून खाक झाली.

मुंबई – अमेरिकेत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अदानी उद्योग समुहावर खटला दाखल झाल्याने काल अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर गडगडले होते. मात्र आज दुसऱ्याच दिवशी अदानी समुहातील

वायनाड – महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीबरोबरच उद्या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचीही मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघातून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणूक

वर्धा- दहावीनंतर आता आयुर्वेदिक डॉक्टर होऊन बीएएमएसची पदवी मिळणार आहे. हा अभ्यासक्रम साडेसात वर्षांचा असेल. याबाबत भारतीय वैद्यक पद्धत राष्ट्रीय आयोगाने गतवर्षी नियम तयार केले

मुंबई -विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडताच राज्यात सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. उद्या शनिवारी मतमोजणी होणार असून त्यापूर्वी राज्यातील नागरिकांना इंधनदारवाडीचा फटका बसला आहे.

डेहराडूनभारतीय रेल्वेने उत्तराखंडमधील चीन सीमेपर्यंत रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. हा नवा रेल्वेमार्ग चंपावत जिल्ह्यातील टनकपूर ते बागेश्वर दरम्यान

बिजिंग – चीनमधील कायद्यांनुसार क्रिप्टो करन्सी देशात कायदेशीर असल्याचा निर्वाळा शांघाय न्यायालयाने दिला आहे. चीनमध्ये बिटकॉइनचा भाव चांगलाच वधारला आहे. क्रिप्टोकरन्सी ही एक प्रकरची मालमत्ता

वॉशिंग्टन- गुगलच्या क्रोम ब्राउझर विक्रीसाठी अमेरिकेच्या न्याय विभागाने न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. हे पाऊल गुगलच्या एकाधिकाराविरुद्धची मोठी कारवाई आहे. गुगल कंपनीने

पणजी- दक्षिण गोव्यातील काणकोण पोलिसांनी कोविड काळात सार्वजनिक ठिकाणी मास्कविना फिरण्यास बंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणाचा गुन्हा रद्द केला आहे. या प्रकरणात न्यायालयात दाखल केलेले आरोपपत्रही

मुंबई- विधानसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता उद्या शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.मुंबईत ३६ मतदारसंघासाठी ३६ केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी

मुंबई- पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या रविवारी २४ नोव्हेंबर रोजी कोणाताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.त्यामुळे रविवारी सुट्टीच्या दिवशी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला

मुंबई – राज्यात डेंग्यू, हिवताप, चिकुनगुन्या या आजारांनी ग्रस्त रुग्ण वर्षभरात सातत्याने वाढताना दिसत आहेत. यंदा इन्फ्लूएंझाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे.यंदा

शिर्डी – शिर्डी येथील साईमंदिरात आता दर्शनासाठी युपीआय सुविधा सुरू झाली आहे. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते काल युपीआय सुविधेचा शुभारंभ

कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीच्या वाढीव हद्दीतील शहापूरच्या बालाजीनगर येथील खणीत मृत माशांचा खच पडला आहे. खणीच्या जवळच असलेल्या औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त पाणी खणीत मिसळल्यामुळे हे

आनंद – गुजरात सहकारी दूध संघटना अर्थात अमूल च्या १०० कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरुन काढून टाकल्याप्रकरणी काल अमूलच्या आनंद येथील प्रकल्पासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. अमूलच्या खेडा
सुकमा – छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सकाळी जिल्हा राखीव पोलीस दलाची नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाले असून सुरक्षादलाने त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त केला आहे.

सांगली- रासायनिक खते तयार करणाऱ्या एका कंपनीत विषारी वायू गळतीमुळे दोन महिलेचा मृत्यू झाला.तर अन्य ९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.कडेगाव तालुक्यात बोंबाळेवाडी- शाळगाव येथील एमआयडीसीतील

नांदेड – रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने उद्या हुजूर साहिब नांदेड ते तिरूपती दरम्यान एक विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या नियोजनानुसार