
मध्यप्रदेश-राजस्थानसह ४ राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा
जयपूर – राजस्थान आणि मध्य प्रदेशसह देशातील ४ राज्यांत दाट धुक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जयपूरमध्ये दिवसाही धुके असते. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर खैरथळ-तिजारा जिल्ह्यातील सरकारी

जयपूर – राजस्थान आणि मध्य प्रदेशसह देशातील ४ राज्यांत दाट धुक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जयपूरमध्ये दिवसाही धुके असते. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर खैरथळ-तिजारा जिल्ह्यातील सरकारी

पणजी – यंदाचा सनबर्न महोत्सव डिसेंबरच्या अखेरीस पेडण्यातील धारगळ येथे आयोजित केला जाणार आहे.मात्र त्याला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे.इतकेच नाही तर या ‘सनबर्न’ विरोधात

दिल्ली – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या (२०२५) परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. इयत्ता १२ वीच्या

मुंबई – शेअर बाजारात आज मोठी घसरण नोंदविली गेली. अदानी समुहाच्या विरोधात अमेरिकेत लाचखोरीचा खटला दाखल होताच बाजारात खळबळ उडाली. बाजारात विक्री सुरु झाली .

पुणे – आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हा सोहळा लाखो वारकरी भाविकांच्या नामजयघोषात २८ नोव्हेंबरला संपन्न

मुंबई – राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यात थंडी सुरु असली तरी पावसाचा इशारा दिल्याने थंडीचा मुक्काम फक्त दोनच

नवी दिल्ली- महाराष्ट्र, झारखंडची निवडणूक होत नाही तोच दिल्लीला निवडणुकीचे वेध लागले आहेत. दिल्लीत निवडणुकीसाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी आहे. परंतू, आम आदमी पक्षाने आयारामांना

जॉर्जटाउन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयाना येथे कॅरेबियन देश डॉमिनिकाने सर्वोच्च ‘द डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित केले. कोरोना महामारीच्या काळात भारतातून डॉमिनिकाला

पालघर – पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीजवळ एका कारखान्यात सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. तारापूर औद्योगिक क्षेत्रात बेटेगाव येथील प्लास्टिक उत्पादनांसह दोरखंड तयार करणाऱ्या रिस्पॉन्सिव्ह

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) बारावी आणि दहावी लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता

पुणे – राज्यात सर्वत्र थंडीची लाट आली आहे. पुण्यातील एनडीए परिसरात आज गुरुवारी राज्यातील सर्वांत कमी १०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यातील अनेक

छतरपूर – हिंदूंमधील जातीभेद आणि अस्पृश्यतेचा भेद दूर करण्यासाठी आजपासून छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथून बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या १० दिवसीय

स्टॉकहोम- अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला रशियावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याची परवानगी दिल्यानंतर तणाव आणखी वाढला.या तणावाची झळ रशियाच्या सीमेजवळ असलेल्या तीन नाटो देशांमध्येही पोहोचली

जळगाव – विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आटोपून घरी परतणारे बीएलओ म्हणजे बूथ लेव्हल ऑफिसर दुचाकी अपघातात ठार झाले. ही घटना चोपडा येथे काल रात्री ९ वाजण्याच्या

बीजिंग- चीनमधील झुहाई याठिकाणी जगातील सर्वात लांब व मोठा सागरी पूल आहे.हा पूल झुहाई,हाँगकाँग आणि मकाऊ या तिन्ही ठिकाणांना जोडतो.या पुलावर दोन्ही बाजूला तिहेरी रस्ते

नागपूर – नागपूरमध्ये काल ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली. काल राज्यात विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया सायंकाळी ६ वाजता पूर्ण झाली.

लखनऊ – उत्तर प्रदेशमधील यमुना एक्सप्रेस वेवर काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. अलिगडमधील टप्पल पोलीस स्टेशन परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर ट्रक आणि बसमध्ये धडक झाली. प्रतापगडच्या

मुंबई- अत्यंत गलिच्छ राजकारण, बेलगाम अर्वाच्च भाषणे, निर्लज्ज फोडाफोडी आणि उमेदवार पळवापळवी यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला नकोशी झालेली विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे.

नवी दिल्ली- केंद्र सरकारने भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) म्हणून आयएएस अधिकारी के. संजय मूर्ती यांची नियुक्ती केली आहे.भारताचे विद्यमान महालेखापाल गिरिश चंद्र मुर्मू

जम्मू- कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी आता खास ‘रोप वे’ उभारला जाणार आहे. या रोप वेच्या योजनेला श्री माता वैष्णोदेवी देवस्थान मंडळाने

लॉस एंजल्स-अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर दुर्मिळ असलेला ओरफिश मासा मृतावस्थेत आढळला आहे. या मासा नेहमी खोल समुद्रात आढळतो.हा मासा किनाऱ्यावर आढळणे म्हणजे धोक्याचे संकेत असल्याचे मत

रत्नागिरी- मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी भागात गारठा वाढू लागला आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस किनारीपट्टी भागात गारठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उरण – जवाहलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट प्रधिकरण आपल्या विशेष आर्थिक क्षेत्रात असलेली अतिरिक्त जमीन विकणार आहे. या डिसेंबर महिन्यात या जमिनीसाठी लिलाव प्रक्रिया होणार आहे.

मुंबई -मुंबईत दादर येथे ईव्हीएम बंद पडल्याने मतदान खोळंबले होते. नाबर विद्यालयातील ईव्हीएम मशीन बंद पडले. मतदान सुरू होऊन अवघे १५ मिनिटे झाले असताना मशीन