
राज्यातील आठ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
मुंबई- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील रत्नागिरी,

मुंबई- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील रत्नागिरी,

मुंबई – मुंबई महापालिका प्रशासनाने पालिकेच्या विविध रुग्णालयात नियुक्त केलेल्या ६०० परिचारिकांना अद्याप पगारच मिळालेला नाही.या परिचारिका गेले चार महिने वेतनाशिवाय काम करत आहेत. त्यांना

सावंतवाडी – यंदा शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा आहे. या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील प्रत्येक मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील महिला

मुंबई- सरकारी पदाच्या नोकर भरतीत सहभागी झालेल्या उमेदवाराला मिळालेले गुण हे माहिती अधिकाराच्या कक्षेत येतात. ही वैयक्तिक माहिती नसून ती प्रदर्शित केल्याने कोणत्याही प्रकारच्या गोपनीयतेचा

कारवार – कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार शहरात अत्याधुनिक ट्रॅकिंग उपकरण बसवलेले एक गिधाड आढळून आल्याने खळबळ उडाली.या गिधाडामुळे सर्वत्र भीतीचे व कुतूहलाचे वातावरण होते.

पंढरपूर – कार्तिकी एकादशी निमित्त आज पंढरपूर विठ्ठल मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट केली. तर यंदा मानाचे वारकरी म्हणून सगर दाम्पत्याला मान मिळाला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत

यवतमाळ – आज उबाठा नेते उध्दव ठाकरे हे प्रचार सभेसाठी वणी येथे हेलिकॉप्टरने येताच त्यांच्या हेलिकॉप्टरची आणि छोट्या बॅगेची तपासणी आयोगाच्या अधिकार्यांनी केली. यामुळे खळबळ

नवी दिल्ली – भारतातील उद्योजक व व्यावसायिकांची शिर्षसंस्था असलेल्या फिक्कीच्या अध्यक्षपदी इमामी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हर्षवर्धन अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे.हर्षवर्धन अग्रवाल हे सध्या

वायनाड – वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. आज वायनाडमध्ये राहुल गांधी व उमेदवार प्रियांका गांधी यांनी दोन रोड शो केले. या रोडशोला

नवी दिल्ली – भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो पुढील वर्षी जगातील सर्वात शक्तिशाली असा निसार हा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हा उपग्रह अवकाशातूनच पृथ्वीवरील भूकंप,

नवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारल्यानंतर आता ट्रम्प यांच्या कंपनीची भारतातील भागीदार कंपनी ट्रिबेका डेव्हलपर्स

बीड – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबरला बीड जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहणार आहेत. याबाबतचा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश

मुंबई – मुंबई शहरातील भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्द या मतदारसंघांच्या प्रदूषण समस्येकडे सर्व पक्षांनी दुर्लक्ष केले आहे. पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची कामे, बांधकामे आणि अन्य

पंढरपूर – विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक करणार आहेत. उद्या पहाटे २ वाजून २० मिनिटांनी

मुंबई – ५३८ कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगप्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला.जेट एअरवेजला दिलेल्या ५३८.६२

बुलढाणा- लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी उद्या महाराष्ट्र दौ-यावर येणार आहेत. त्यांची उद्या दुपारी १२ वाजता बुलढाणा मधील चिखलीचे काँग्रेस उमेदवार राहुल

पुणे – पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज भागात मैत्रिणीबरोबर गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाला, तर पती-पत्नी जखमी झाले. या अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पोचालकाविरुद्ध पोलिसांनी

नवी दिल्ली – टाटा ग्रुपच्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानांनी आज शेवटची उड्डाणे केली. उद्यापासून विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनकरण होणार असून त्यानंतर देशात एअर इंडिया या एकाच

हवाना – क्युबाच्या दक्षिणेला काल सकाळी एकापोठोपाठ एक असे दोन शक्तिशाली भूकंप झाले. या भूकंपांची तीव्रती ५.९ व ६.८ रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपामुळे काही

नवी दिल्ली – न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज सकाळी दहा वाजता देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याचा मुद्दा वारंवार मांडणाऱ्या भाजपावर आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हल्ला चढवला. कलम

मुंबई – अमित ठाकरे बालीश आहेत. त्यांना राजकारणातील काहीही कळत नाही,असा पलटवार माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी केला.माहीममधून आधी सदा

मुंबई- देशातील अनेक शहरात व विशेषत्वाने दिल्ली व मुंबईत कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले असून कांदा किलोमागे ८० ते १०० रुपये दराने विकला

मुंबई – काही दिवसांपूर्वी आश्वासनांची पंचसूत्री जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीच्या ’महाराष्ट्रनामा’ या सविस्तर जाहिरनाम्याचे आज प्रकाशन झाले. 48 पानांच्या या जाहीरनाम्यात मतदारांवर आश्वासनांचा अक्षरशः वर्षाव