
सुरेश धस यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट
जालना – भाजपाचे माजी आमदार सुरेश धस यांनी काल रात्री उशिरा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. राज्याचे महसूल मंत्री
जालना – भाजपाचे माजी आमदार सुरेश धस यांनी काल रात्री उशिरा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. राज्याचे महसूल मंत्री
मुंबई – विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्कच्या मैदानावर प्रचारसभा घेण्यासाठी चार प्रमुख पक्षांमध्ये चुरस लागली आहे.१७ नोव्हेंबर रोजी म्हणजे प्रचार थांबण्याच्या आदल्या दिवशी शिवाजी
नाशिक- पिंपळगाव बसवंत तालुक्यातील कांदा खळ्यावर असणार्या सीसीटीव्हीची मोडतोड करून १४ ते १५ गोणी कांदे चोरून नेल्याची घटना उंबरखेड रोड येथे घडली आहे.पिंपळगाव येथील कांदा
ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात विनयभंग झालेल्या एका पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोपीचा पक्ष न
मुंबई- बौद्धजन पंचायत समितीच्या शाखा क्रमांक ११४, ११५, ४२१ तसेच, तक्षशिला महिला मंडळ, आम्रपाली महिला मंडळ आणि संबोधी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास कार्यक्रम
नवी दिल्ली- केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याचे 6-अ कलम घटनात्मकदृष्ट्या योग्य आहे, असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या 5 जज्जांच्या घटनापीठाने दिला. चार विरूध्द
मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून, दोन्हींमधील पक्ष आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसने 20
नवी दिल्ली- भारतीय रेल्वेमधील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे आपल्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार आहे. तशा आशयाचे पत्र रेल्वे बोर्डाने सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिले
नागपूर : राज्यात बार्टी, सारथी, महाज्योती, ‘टीआरटीआय’ या संस्थांच्या यूपीएससी, एमपीएससीसह ‘आयबीपीएस’च्या व पोलीस आणि सैन्य भरती पूर्व प्रशिक्षणासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. आता प्रशिक्षण
पाटणा – बिहारमधील सारण, सिवन व छप्रा जिल्ह्यात विषारी दारुचे सेवन केल्याने मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा २६ वर पोहोचला आहे. काल विषारी दारुमुळे १५ जणांचा मृत्यू
मुंबई – महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जाहिरात सर्वत्र झळकत आहे. राज्यातल्या मराठी वृत्त वाहिन्या, एफएम रेडिओ, टीव्हीवरच्या जाहिराती सर्वत्र ही जाहिरात प्रत्येक दहा
मुंबई – राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आज महायुतीने आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत गेल्या दोन-अडीच वर्षांत सरकारने घेतलेल्या निर्णयांचा पाढा मुख्यमंत्री आणि दोन्ही
मुंबई- मुंबई मेट्रो-३ सेवेच्या टी-२ स्थानकापासून आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असल्याने मुंबई मेट्रो प्राधिकरणाने विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोफत बससेवा सुरू केली आहे.मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाच्या
नवी दिल्ली – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर रोजी संपत असून आपला उत्तराधिकारी म्हणून सरन्यायाधीशपदी न्या. संजीव खन्ना यांच्या नावाची त्यांनी शिफारस केली
परभणी- राज्यात २४ ऑक्टोबर पासून मान्सून निघून जाणार आहे असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. पण १८ ऑक्टोबरला नांदेड, लातूर, परळी,
मुंबई – ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२४ चा किताब उज्जैनच्या निकिता पोरवालने पटकावला आहे. काल रात्री मुंबईत या प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. मध्यप्रदेशच्या
जळगाव – एप्रिल महिन्यात गोवा- जळगाव आणि हैदराबाद-जळगाव पुणे या विमानसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या विमान सेवांना प्रवासी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता
नेरळ – मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकापासून ते माथेरान या पर्यटनस्थळी जाणारी मिनी ट्रेन सेवा येत्या १ नोव्हेंबर पासून पुन्हा सुरु होणार आहे. पावसाळ्यात १ जूनपासून
मुंबई – शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४९४ अंकांनी घसरून ८१,००६ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी
नवी दिल्ली – रेल्वेची तिकीटे आरक्षित करण्याची कालमर्यादा आता केवळ ६० दिवस करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. याआधी भारतीय रेल्वेची तिकीटे १२० दिवस आधी आरक्षित
मुंबई- दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यामुळे विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी टळून राज्यातील महाविकास आघाडीला मोठा
वाशीम – समृद्धी महामार्गावर ट्रकला भरधाव कारने मागील बाजूने जोरदार धडक दिली. त्यात कारचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात आज पहाटे
कोल्हापूर – ‘लाडकी बहीण’ सारख्या लोकप्रिय योजनांचा सत्ताधाऱ्यांनी पाऊस पाडल्यानंतर आता १००, २०० रूपयांचे स्टॅम्प पेपर म्हणजेच मुद्रांक बंद होणार आहेत.आता सर्व व्यवहार ५०० रुपयांच्या
नंदुरबार- नंदुरबार नगरपालिका हद्दीतील मधुबन कॉलनीत गेल्या महिनाभरापासून दोन बिबटे फिरत होते. दोन दिवसांपूर्वीही रहिवाशांना बिबट्याचा टेकड्यांवर मुक्त संचार पाहावयास मिळाला होता. या घटनेने नागरिकांमध्ये
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445