
भुलेश्वरमधून १ कोटी ३२ लाख जप्त! ५ जण पोलिसांच्या ताब्यात
मुंबई – मुंबईच्या भूलेश्वर भागातून १ कोटी ३२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. रोकड घेऊन जाणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ही रक्कम

मुंबई – मुंबईच्या भूलेश्वर भागातून १ कोटी ३२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. रोकड घेऊन जाणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ही रक्कम

मुंबई- भारताचा इतिहास ज्या सिंधु संस्कृतीपासून सुरू होतो त्या इसवी सन पूर्व 1000 ते 3000 काळातील सिंधु संस्कृतीच्या लिपीचा अर्थ उलगडण्यास लिपीकार यश देवम या

मुंबई- मुंबईतील माहीम मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात उबाठाचे महेश सावंत आणि

वैभववाडी-सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यात गेले महिनाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिकाला कोंब फुटले आहेत.त्यामुळे शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर

बोर्नियो द्विप (इंडोनेशिया) – इंडोनेशियाच्या सरकारने अचानक अॅपल कंपनीच्या आयफोन-१६ बंदी लागू केली आहे.देशात आयफोन-१६ वापरणे बेकायदेशीर ठरविले जाईल, असा सज्जड इशारा सरकारने दिला आहे.

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गस्तीवर असलेले लष्कराचे एक वाहन उलटल्याने झालेल्या दुर्घटनेत एका जवानाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य आठ जवान जखमी

नवी दिल्ली – लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीतील एका छोट्या दुकानात जाऊन दाढी करून घेतली. नाभिकाशी गप्पाही मारल्या . हा व्हिडिओ

कोल्हापूर – श्री क्षेत्र जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पन्हाळा तालुक्यातील जाखले गावाजवळ सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. हलमत खडीजवळ शेतात वैरण काढण्यास गेलेल्या दोघा शेतकऱ्यांना हा

मुंबई- यंदा दिवाळीचा सण तोंडावर आला तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसचा प्रश्न सुटलेला नाही. दिवाळीचा बोनस केव्हा मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत असताना दिवाळीच्या आधी सप्टेंबरचा पगार

सर्वोच्च न्यायालयाचामहत्वपूर्ण निकाल नवी दिल्ली – वयाचा पुरावा म्हणून अधार कार्डवरील जन्मतारीख ग्राह्य धरण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती

इचलकरंजी- मागील दोन दिवसांपासून तालुक्यातील अनेक भागात पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे.त्यामुळे शेतकरीवर्ग रब्बीच्या हंगामातील पेरणीकडे वळलेला दिसत आहे.रब्बी हंगामातील ज्वारी,हरभरा आदी पिकांच्या पेरणीची लगबग

मुंबई- उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी उद्या रविवार २७ आॅक्टोबर रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचा

नाशिक – प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या सूचनेनुसार वायू प्रदूषण करणारे फटाके रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन

मुंबई- रिलायन्सचे उद्योगपती अनंत अंबानी यांनी काल मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली . दोघांमध्ये दीड ते दोन तास बंद

कोल्हापूर – बेळगावहून पुण्याला निघालेल्या एका खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला.पुणे-बंगळुरू महामार्गावर कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव

बंगळुरू – कर्नाटकातील कोप्पलच्या जिल्हा न्यायालयाने दलित समाजातील लोकांवरील अत्याचार आणि जातीय हिंसाचार प्रकरणी मोठा निकाल दिला आहे. दलित समाजाच्या झोपड्यांना आग लावल्याप्रकरणी न्यायालयाने १०१

मुंबई – नियमित सुनावणीसाठी न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या नवी मुंबई पोलीस आयुक्तांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले आरोपी

ठाणे- शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे जिल्ह्यातील ओवळा-माजिवडा मतदारसंघात आपला अर्ज दाखल केला. प्रताप सरनाईक यांनी अर्ज भरतेवेळी सादर केलेल्या

नवी दिल्ली – काँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी केरळच्या वायनाडमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवताना अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये महत्वाची माहिती लपवली,असा आरोप भाजपाने केला आहे.प्रियंका गांधी

मुंबई- वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या विरोधात शिंदे गटाला तगडा उमेदवार मिळेना म्हणून शेवटी स्व. मुरली देवरा यांचे पुत्र खा. मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात

नागपूर- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात किशोर जोरगेवार यांच्या उमेदवारीवरून भाजपामध्ये मोठा वादंग उठला आहे. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधात कधीही उघड भूमिका न घेणारे ज्येष्ठ नेते सुधीर

मुंबई – दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्ह परिसरात इमारतींच्या पुनर्विकासात इमारतीना ५८ मीटरपर्यंत उंचीची परवानगी देऊन बांधकाम व्यवसायिकांवर महेरबान झालेल्या महापालिकेच्या कारभारवर तीव्र नाराजी व्यक्त करत

मुंबई – पश्चिम बंगालवर धडकलेल्या ‘दाना’ चक्रीवादळाचा परिणाम राज्यात होणार असल्याचे चित्र दिसते. यामुळे राज्यात यावर्षी दिवाळीत थंडी ऐवजी पाऊस पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.बंगालच्या

दुबई- दुबईत वाहतूक नियमांचे काटेकोर पद्धतीने पालन केले जाते. फक्त वाहनचालकच नाही तर रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांनादेखील वाहतूक नियमांचे पालन करावे लागते. त्यानुसार दुबईत पायी