
महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ 41 टक्के पाणीसाठा
मुंबई- महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ 41 टक्के पाणी शिल्लक असल्याची माहिती आहे. मात्र या पाणीसाठ्यातील काही टक्केच पाणी वापरता येण्याजोगे असल्याने नागरिकांना एप्रिलमध्येच पाणीटंचाईचा सामना करावा
मुंबई- महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ 41 टक्के पाणी शिल्लक असल्याची माहिती आहे. मात्र या पाणीसाठ्यातील काही टक्केच पाणी वापरता येण्याजोगे असल्याने नागरिकांना एप्रिलमध्येच पाणीटंचाईचा सामना करावा
नवी दिल्ली- सुमारे चौदा हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याला अखेर बेल्जियम पोलिसांनी अटक केली. चोक्सीला कर्करोगाची लागण झाली
बीड- मस्साजोगचे सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती. यासाठी मला माझ्या पगाराच्या शंभर पट रक्कम देण्यात
मुंबई- महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर त्यांच्यात बंद दाराआड दीड तास चर्चा झाली.
महाड- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड किल्ल्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात महायुतीतील मानापमान नाट्य पाहायला मिळाले.
बीड- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अत्यंत निर्घृण मारहाण करण्यात आली. या असह्य मारहाणीचा मानसिक शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला. गॅसचा पाईप, गाडीच्या वायरचा चाबूक,
मुंबई- एसटी कामगारांना या महिन्याचा पूर्ण पगार देण्याऐवजी पगाराची केवळ 44 टक्केच रक्कम देण्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात प्रथमच घडला. उर्वरित पगार मंगळवारी देणार अशी आज
मुंबई- 26/11/2008 या दिवशी मुंबईवर लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. या हल्ल्यात 116 जणांचे प्राण गेले. या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला 27
मुंबई-घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर 50 रुपये वाढविला, पेट्रोल आणि डिझेल यावरील उत्पादन शुल्कात वाढ केल्याची घोषणा कालच झाली. यामुळे खिशाला फटका बसणार हे स्पष्ट झाले.
कोल्हापूर- इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणी अटकेत असलेला आरोपी प्रशांत कोरटकरला आज जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे त्याची कळंबा तुरुंगातून सुटका होणार आहे.या
नवी दिल्ली- तामिळनाडूतील द्रमुक पक्षाच्या एम के स्टॅलिन सरकारने मंजूर केलेली 10 विधेयके मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे न पाठवता राज्यापालांनी अडवून ठेवली. तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवि
नवी दिल्ली- नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची 23 वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यातून निर्दोष सुटका झाली आहे. दिल्लीचे तत्कालीन उपराज्यपाल व्ही.
मुंबई- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात कर वाढवून छेडलेल्या व्यापार युद्धाचे गंभीर परिणाम आज आशियाई भांडवली बाजारांवर झाले. भारतीय शेअर बाजारासह जपान आणि चीनच्या
मुंबई- दुर्दैवी मृत्यू झालेली तनिषा भिसे हिला पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयाने अतिशय क्रूरपणाची वागणूक दिली. तिला शस्त्रक्रियेसाठी पूर्ण तयार केले, पण 10 लाख रुपयांचे डिपॉझिट मिळाले
मुंबई- मराठी भाषा वापरलीच पाहिजे अशी मागणी करत मनसैनिक गेले काही दिवस बँका, पोस्ट ऑफिसमध्ये निवेदन देत आहेत. त्यातून वादही झाले. मात्र आज हे आंदोलन
मुंबईतील नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच गुढी पाडव्याच्या सभेत मुंबई नदी प्रदुषण (Mumbai River
लखनौ- सोमवारी 31 एप्रिलला येणाऱ्या रमजान ईदनिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश पोलिसांनी ईदच्या दिवशी रस्त्यांवर, इमारतीच्या छतावर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नमाज
मुंबई- मुंबईत गेल्या काही वर्षांपासून शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असे वाद झडत आहेत. मांसाहारी लोकांना घरे नाकारण्यापर्यंत विकासकांची मजल गेली आहे. काहींच्या सणावेळी कत्तलखाना बंद करण्याच्या
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत गेले काही दिवस वाद सुरू आहे. हा पुतळा काढावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी केली.
मुंबई- प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्ती बनवणे हा मूर्तिकारांचा मूलभूत हक्क नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले. मात्र त्याचवेळी याचिकाकर्त्यांना केंद्र सरकारला प्रतिवादी करण्याची संधी
मुंबई- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्याच्या माध्यमातून बोचरी टीका करणारा स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने आज एक्स पोस्ट करून सरकारला पुन्हा डिवचले. मी मुळीच माफी
मुंबई- ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री भाजपाचे जयकुमार गोरे यांची महिलेकडून झालेल्या बदनामी प्रकरणात शरद पवार गटाच्या नेत्यांचा हात आहे, असे गंभीर वक्तव्य आज मुख्यमंत्री देवेंद्र
मुंबई- स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर शिंदे गटाने कालच स्टुडिओत प्रचंड तोडफोड केली. त्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यात गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठी त्यांची अनधिकृत बांधकामे बुलडोझर चालवून पाडण्याचा सपाटा लावला आहे. हीच कारवाई आता महाराष्ट्राचे
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445