
नवी मुंबई महानगरपालिकेचा उत्पन्नवाढीसाठी टास्क फोर्स
नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी टास्क फोर्सची स्थापन केली असून ही पाच सदस्यीय समिती महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्याकरिता
नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी टास्क फोर्सची स्थापन केली असून ही पाच सदस्यीय समिती महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्याकरिता
मुंबई- संविधान निर्माते महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महामानवास अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी मुंबईत दाखल होत असतात. मुंबईतील चैत्यभूमी येथे
मुंबई- भारताची परकीय गंगाजळी गंगाजळी २२ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १.३१ अब्ज अमेरिकन डॉलरने घसरून ६५६.५८२ अब्ज डॉलरवर आली, अशी माहिती आरअबीआयने काल दिली.सप्टेंबरच्या अखेरीस
वायनाड- वायनाड पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात जाऊन मतदारांचे आभार मानले. यावेळी त्यांच्या बरोबर काँग्रेस खासदार व त्यांचे
परळी -परळी शहरातील एका डॉक्टरने आपल्या रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या एका २१ वर्षीय तरुणीची छेड काढून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात
पूर्णिया- बिहारच्या पूर्णिया येथील खासदार पप्पू यादव यांना बिश्नोई टोळीच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.खासदार यादव
मुंबई – विधानसभा निवडणुकीत जनतेने स्पष्ट बहुमत दिले असूनही महायुतीत मुख्यमंत्रिपद आणि खात्यांवरून निर्माण झालेला तिढा अजूनही सुटलेला नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपद सोडायला तयार
नागपूर – भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे मित्र आणि राजकीय शत्रू म्हणून आवडीचा नेता आहे असे आज काॅंग्रेस नेते विजय वड्डेटिवार म्हणाले .ते पुढे म्हणाले
रांची- रांचीत सोमवारी झालेल्या अपघातात आदिवासी नेता भगवान बिरसा मुंडा यांचे वंशज मंगल मुंडा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. काल रात्री त्यांनी रांचीच्या राजेंद्र
धाराशिव – तुळजापूरच्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवी मंदिराचा कायापालट होणार आहे. यासाठी पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिर परिसरात नुतनीकरण व विविध विकास कामास मंदिर संस्थानकडून सुरुवात
मुंबई – कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात आणखी १३०९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.या प्रकल्पासाठी १२,७२१ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली होती. आता हा खर्च १४ हजार
चेन्नई- भारतीय नौदलाने श्रीलंकेच्या नौदलासोबत संयुक्त कारवाई करत अरबी समुद्रातून ५०० किलो ड्रग्ज जप्त केले. दोन बोटींतून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज ‘क्रिस्टल मेथ’ असून दोन्ही
शिर्डी – खासदार व भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, असे टीकास्त्र काँग्रेस पक्षावर डागले. अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण विधानसभेला भोकर
मुंबई- केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत : वतन को जानो’ कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक युवतींनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची शुक्रवारी
मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत यावर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. या तफावतीबाबत कोणताही पुरावा मिळत नसल्याने काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याची
नवी दिल्ली- उद्योगपती गौतम अदानीविरोधात २ हजार कोटींची लाच दिल्याचा आरोपावरून अमेरिकेत दाखल झालेल्या खटल्यावरुन आज तिसऱ्या दिवशीही विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित
अहमदनगर- शरद पवारांना एवढीच विनंती आहे की, तुम्ही जाणते राजा आहात. पण आता जनताजनार्दन तुम्ही गमावली आहे. आता कामयस्वरुपी घरी बसा. अनेकजणांचे वाटोळे केले आहे,
रांची – झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन आज दुपारी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी रांचीमधील मारोबाडी मैदानावर राज्याचे १४ वे
नवी दिल्ली – काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी आज संविधान प्रत हाती घेवून, लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. केरळमधील पारंपरिक साडी परिधान करून त्या
नवी दिल्ली – दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात आज सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास स्फोट झाला. हा स्फोट बन्सी स्वीट्स या दुकानाजवळ झाला. या स्फोटात एक
मुंबई- लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसमध्ये अति आत्मविश्वास आला होता. हे माझे वैयक्तिक मत मांडत आहे. काँग्रेसचे लोक तर कोणते मंत्रिपद, खाते मिळणार याच्यावर चर्चा करत होते
मुंबई – महायुतीला आश्चर्यकारक असे निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे मतमोजणीच्या दुसर्याच दिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे सर्वांनाच वाटत होते. मात्र हा
अमरावती – अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघात पराभूत झालेले तिसऱ्या आघाडीचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे की निवडणुका मतपत्रिकेवर व्हायला पाहिजेत. ईव्हीएमवर नको.ईव्हीएमच्या
पुणे- पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत गेल्या ८ वर्षांपासून कार्यरत असलेला लाडका श्वान लिओचा आजारपणाने मृत्यू झाला. लिओने मेफेड्रोनसह अमलीपदार्थांचा साठा पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445