
दहिसरमध्ये मनसेची मतमोजणीतून माघार
मुंबई- विधानसभा निवडणुकीची निकाल जाहीर होत असताना, दहिसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजू येरुणकर यांनी मतमोजणीतून माघार घेतली. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याचा संशय व्यक्त करत
मुंबई- विधानसभा निवडणुकीची निकाल जाहीर होत असताना, दहिसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजू येरुणकर यांनी मतमोजणीतून माघार घेतली. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याचा संशय व्यक्त करत
मुंबई- उद्या सकाळी 8 वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होईल आणि दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रावर कोणाची सत्ता येऊ शकते याचे साधारण चित्र स्पष्ट होईल. यावेळी
न्यूयॉर्क- भारतातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांनी सौर ऊर्जेची कंत्राटे मिळविण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 2 हजार 236 कोटींची लाच दिली. 2021 साली अमेरिकेसह जगभरात विक्रीसाठी आणलेल्या
मुंबई- अत्यंत गलिच्छ राजकारण, बेलगाम अर्वाच्च भाषणे, निर्लज्ज फोडाफोडी आणि उमेदवार पळवापळवी यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला नकोशी झालेली विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे.
मुंबई – उद्या महाराष्ट्र विधानसभेचे मतदान होणार आहे. त्याआधी आज सकाळीच विरारमध्ये अत्यंत धक्कादायक असा पैसे वाटपाचा प्रकार घडला. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनाच
बारामती – आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बारामतीकरांना अभुतपूर्व असे धर्मयुद्ध पाहायला मिळाले. बारामती आणि पवार कुटुंब हे समीकरण दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना ठाऊक आहे. मात्र आज
मुंबई – केवळ धारावीच नव्हे तर संपूर्ण मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा घाट घातला जात आहे. उद्योग धंद्यांसह वीज, पाणी, परिवहन यासारखे सार्वजनिक उपक्रमही अदानीला दिले
नागपूर – भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये शक्तिप्रदर्शन करीत रोड शो केला. यावेळी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही त्यांच्या समवेत होत्या. रोड शो दरम्यान
दापोली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोकणातील दापोली मतदारसंघात रामदास कदम यांचे पुत्र शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे
मुंबई- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादंग उठला आहे. भाजपाचेच ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि पंकजा
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाच्या अब की बार, चारसो पार या घोषणेचा आम्हाला जबर फटका बसला. तशीच चूक आता विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये अशी
मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राचकीय वर्तुळात मोठा वादंग उठला आहे. भाजपाचेच काही नेते या घोषणेपासून
मुंबई – पंतप्रधानांची शिवाजी पार्कावरची सभा ऐकल्यानंतर लक्षात येते की ते फार खोटे बोलतात. त्यामुळे त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही असा आरोप काँग्रेस नेते व
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) ९,२३२ एसटी निवडणूक आयोगाला आणि पोलीस प्रशासनाच्या दिमतीला राहणार आहेत. या बस १९ आणि
कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराठी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उद्या कोल्हापूरमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यांची उद्या दुपारी १ वाजता गांधी मैदान येथे
नंदुरबार – देशातील आदिवासींची संख्या 8 टक्के आहे. त्यांना 8 टक्के भागीदारी मिळाली पाहिजे. मात्र, वनवासी म्हणत आदिवासींची दिशाभूल केली जाते. आम्ही आदिवासींना सरकारमध्ये अधिकार,
मुंबई – पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी शेवटची सभा आज मुंबईत शिवाजी पार्क येथे पार पडली. या सभेत महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत महायुतीला
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांना उघडे पाडण्यासाठी नेते मंडळी वाट्टेल त्या थराला जात आहेत. जोरदार चिखलफेक सुरू आहे. या चिखलफेकीत आज माजी न्यायाधीश चांदिवालही
नवी दिल्ली- ‘बुलडोझर मुख्यमंत्री’ म्हणून दहशत निर्माण करणारे भाजपाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्त झटका दिला! सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला
सावंतवाडी – कोकणातील सावंतवाडी मतदारसंघात विद्यमान मंत्री शिंदे गटाचे दीपक केसरकर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटाचे राजन तेली आणि भाजपाचे बंडखोर विशाल परब
लातूर- यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे सभेसाठी गेलेले उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची निवडणूक आयोगाच्या कर्मचार्यांनी काल तपासणी केल्यानंतर आज पुन्हा लातूर जिल्ह्यातील औसा येथील
जालना – माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी सामान्य कार्यकर्त्याला लाथ मारल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
नाशिक- विरोधकांना त्रास देणे हा सत्ताधाऱ्यांचा दृष्टीकोन आहे अशी टीका शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. आज शरद पवार नाशिक दौऱ्यावर होते. ठाकरे
मुंबई – मुंबई महापालिका प्रशासनाने पालिकेच्या विविध रुग्णालयात नियुक्त केलेल्या ६०० परिचारिकांना अद्याप पगारच मिळालेला नाही.या परिचारिका गेले चार महिने वेतनाशिवाय काम करत आहेत. त्यांना
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445