
ईव्हीएमविरोधात गावोगावी ठराव करा! शरद पवार मैदानात उतरले
सोलापूर – विधानसभा निवडणुकीचा निकाल मान्य न झाल्याने बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा प्रयत्न करणार्या मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी
सोलापूर – विधानसभा निवडणुकीचा निकाल मान्य न झाल्याने बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा प्रयत्न करणार्या मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी
मुंबई- महाराष्ट्रात केवळ मारकडवाडी येथेच नाही, तर प्रत्येक गावातील ही समस्या आहे. राज्यात आलेले सरकार अजूनही जनतेच्या मनातील सरकार नाही. सरकार कसे आले याबाबत महाराष्ट्रातील
मुंबई – आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदारांचा शपथविधी होत असताना भाजपाचे राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ
पॅरिस- पाच वर्षांपूर्वी आगीत खाक झालेले फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील सीन नदीच्या एका बेटावरील ऐतिहासिक वारसा असलेले नोत्र दाम कॅथेड्रल ५ वर्षांनतर पुन्हा खुले करण्यात आले.त्यानिमित्त
नवी दिल्ली- दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी आणि भाजपात पोस्टर वॉर सुरू झाले असून भाजपा आपल्या पोस्टरमधून आप सरकारचे घोटाळे दाखवत असताना आम
छत्तीसगड- महादेव ऑनलाइन सट्टेबाजीतील मनी लाँड्रिंगच्या केसमध्ये ईडीनेमोठी कारवाई करत सुमारे ३८८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी छत्तीसगडमधील विविध उच्चपदस्थ राजकारणी तसेच
नाशिक- हिंदू तरुणाला मारहाण केल्या प्रकरणी आज सकाळी नाशिकातील पिंपळगाव पोलीस ठाण्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला.या मोर्चात भाजपाच्या आमदार देवियानी फरांदेदेखील
मुंबई – नवीन निवडून आलेल्या आमदारांची शपथविधी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आज विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. मात्र आज पहिल्याच दिवशी मविआच्या नेत्यांनी अत्यंत बालिश
मुंबई – कालच्या शपथविधीनंतर आज महाराष्ट्रात वरवरची राजकीय शांतता होती. सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोघे उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीला जाऊन
नवी दिल्ली – मालमत्ता परत करा! कोर्टाचा आदेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांची आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे आदेश दिल्लीच्या ट्रिब्यूनल
नवी दिल्ली – आज संसदीय अधिवेशनात अदानी विषयावर गोंधळ न होता काँग्रेसच्या खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचे बंडल सापडल्याने मोठा गदारोळ झाला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आणि राज्यसभा
नवी दिल्ली- अदानी लाचखोरी प्रकरणी विरोधी पक्षांनी चौकशीचा मुद्दा लावून धरला. त्याला परवानगी न मिळाल्यामुळे आजही लोकसभेत शून्य प्रहरात मोठा गोंधळ झाला. अखेर लोकसभा सभापतींनी
नाशिक- भाजपाचे ज्येष्ठ नेते मुधकर पिचड यांचे आज संध्याकाळी वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. त्यांना 15 ऑक्टोबरला अहमदनगरच्या राजूर येथील राहत्या घरी ब्रेनस्ट्रोकचा झटका आला
दिल्ली – मद्य धोरण घोटाळ्यातील आरोपी असलेले अरविंद केजरीवाल सध्या जामिनावर बाहेर आहेत. ईडीने त्यांना २१ मार्च रोजी मद्य धोरण प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर
प्रयागराज- प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ २०२५ चे अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ डिसेंबरला होणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री योगी
मुंबई – राज्य विधानसभेच्या एकतर्फी निकालांमुळे ईव्हीएम यंत्राबद्दल सर्वत्र संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अशी माहिती समोर आली आहे की, राज्यातील ३१ जिल्ह्यांमधील
सावंतवाडी- बांदा पंचक्रोशीत बीएसएनएलचे दर वाढविले आहेत.त्यातच मोबाईलसाठी तीन टाॅवर उभारले , मात्र ते कार्यरत नाहीत . त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बांदा
मुंबई – आज अत्यंत दिमाखात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडला. या शपथविधी
नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी व काँग्रेस खासदारांनी अदानीविरोधात काळी जॅकेट घालून संसद परिसरात आंदोलन केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा
नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशद्राही आहेत. देश अस्थिर करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या लोकांशी राहुल गांधी यांचे घनिष्ठ संबंध आहेत,असा
कोल्हापूर – बेळगावात ९ डिसेंबरला होणार्या महाराष्ट्र एकीकरण (मराठी भाषिक) समितीच्या महामेळाव्याला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही.महामेळावा घेण्याचा समितीने प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली
मुंबई- वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा आणि त्याचा ड्रायव्हर राजऋषी बिडावत यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या दोघांनी सर्वोच्च
कोल्हापूर- काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्याला पनोरी येथील बोगद्याशेजारी तांबर नावाचा शेतकालवा पात्राच्या तळभागातून भले मोठे भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाया जाऊन हजारो हेक्टर
मुंबई- भारतातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणारा वेतन करार यावर्षी २७ सप्टेंबर रोजी मुंबईत झाला होता.मात्र कायद्यानुसार झालेल्या या वेतन
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445