
इंग्लंडविरुद्ध दौऱ्यासाठी युवा संघ! गिल कर्णधार! करुण नायरला संधी
मुंबई- पाच कसोटी सामन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा आज करण्यात आली. या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सलामीवीर शुभमन गिलकडे देण्यात आले आहे. यष्टीरक्षक
मुंबई- पाच कसोटी सामन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा आज करण्यात आली. या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सलामीवीर शुभमन गिलकडे देण्यात आले आहे. यष्टीरक्षक
श्रीनगर- लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी आज काश्मीरमधील पुंछमध्ये दाखल झाले. पाकिस्तानी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबाचे सांत्वन केले. नुकसानग्रस्त
पुणे- पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेले तिचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी आज पहाटे अटक केली. न्यायालयाने त्यांना 28 मेपर्यंत
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार असे चर्चेचे वादळ निर्माण केलेले असताना प्रत्यक्षात मात्र वेगळ्या हालचाली
मुंबई- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
बिकानेर- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रथमच राजस्थानमधील बिकानेर येथे आले होते. त्यांनी पाकिस्तान सीमेपासून केवळ 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या पलाना गावी 40 मिनिटे भाषण केले.
नवी दिल्ली – पहलगाम हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयी देशाची भूमिका जागतिक मंचावर सक्षमपणे मांडण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या
नवी दिल्ली – नॅशनल हेराल्ड मनी लॉड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणार आहेत. या प्रकरणात मनी
नवी दिल्ली- देशाचे संरक्षण आणि अवकाश संशोधन यांसारख्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रांमध्ये खासगी गुंतवणुकीला दरवाजे खुले केल्यानंतर केंद्र सरकार अत्यंत महत्त्वाचे असे अणुउर्जा क्षेत्रदेखील खासगी क्षेत्रातील
श्रीहरिकोटा-भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज पहाटे श्रीहरिकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन पीएसएलव्ही-सी 61 द्वारे ईओएस-09 या आपल्या 101व्या उपग्रहाचे
मुंबई- भारतीय नौदलाने आज दोन व्हिडिओ जारी करून आपल्या युद्धसज्जतेची ग्वाही दिली. यातील एक व्हिडिओ नौदलाच्या वेस्टर्न कमांडने, तर दुसरा नौदलाच्या माध्यम विभागाने जारी केला
नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईबाबत भारताच्या भूमिकेचा जगभर जाऊन प्रचार करण्यासाठी मोदी सरकारने सर्वपक्षीय खासदारांची सात शिष्टमंडळे गठीत
मुंबई- शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदार, खासदार, संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची बैठक आज शिवसेना भवनात पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा
मुंबई- महाराष्ट्रात भाजपाविरोधात पर्याय म्हणून स्थापन करण्यात आलेली महाविकास आघाडी सध्या डळमळीत झाली आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांसह जाण्याची दाट शक्यता निर्माण
मुंबई- शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. एका खून प्रकरणात अमित शहा आरोपी होते.
Caste Census in India: खूप दिवसांपासून मागणी होत असलेली Caste Census in India म्हणजेच भारतातली जातीनिहाय जनगणना अखेर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या
श्रीनगर– ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आले. या दौऱ्यात त्यांनी श्रीनगरमधील बदामी बाग छावणीला भेट
दोहा- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज ॲपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांना भारतात ॲपल फोनचे उत्पादन न करण्याचा सल्ला दिला. यामुळे भारतात खळबळ माजली
नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर पंधरा दिवसानंतर भारताने आज मध्यरात्री पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये 100 किलोमीटर पर्यंत घुसत क्षेपणास्त्र हल्ले करून सर्जिकल स्ट्राइक केला. पुलवामा नंतर
मुंबई- पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला असून, दोन्ही देशांनी युद्धसराव सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उद्या देशभरात मॉक ड्रिल घेण्याचा
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका पुढील चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आज दिले. या आदेशामुळे
नवी दिल्ली- लाल किल्ला ही आपल्या घराण्याची मालमत्ता आहे, असा दावा करत या किल्ल्याचा ताबा मागणारी शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर (द्वितीय) यांच्या पणतूची
मुंबई- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव प्रकरणी याचिकेवर प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेले अनेक महिने या याचिकांवरील सुनावणी सातत्याने
नवी दिल्ली- पहलगामवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला भारत तोडीस तोड प्रत्युत्तर देईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यापासून संपूर्ण भारत देश त्या क्षणाची वाट