
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाहीच?
मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड यश मिळवून भाजपा हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या निकालानंतर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून
मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड यश मिळवून भाजपा हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या निकालानंतर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून
मुंबई- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रथमच अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांची आज दुपारी मुंबईच्या यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख
नागपूर- राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. यावर अजित पवार गटाचे नागपूर शहरप्रमुख
लखनौ- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्व प्रकरणावर आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सुनावणी झाली नाही. याप्रकरणाची पुढील सुनावणी १९ डिसेंबरला होणार आहे.यापूर्वी
कराची- कराचीत तुरूंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांच्या पीटीआय पक्षाच्या समर्थकांनी भव्य मार्चा काढून राजधानी इस्लामाबादकडे कूच केली. मात्र पोलिसांनी अश्रुधूरच्या नळकांड्या
मुरादाबाद -उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार भडकावणाऱ्यांवर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्क
मुंबई – अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ एक्सवरून पोस्ट केला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत
मुंबई- विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला असून महायुतीचा विजय झाला आहे. पण मोठ्या ताकदीने पुन्हा उभारी घेऊ असा निर्धार ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार आदित्य
मुंबई – राज्यातील निवडणुकीपूर्वी मौलाना सज्जाद नोमानी यांनी भाजपाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. यासंदर्भात नोमानी यांनी बिनशर्त माफी मागितली असून, याबाबत खुलासा करणारे पत्रक काल
नवी दिल्ली – कोलकातातील आंदोलनकर्त्या दोन महिला डॉक्टरांच्या पोलीस कोठडीत झालेल्या कथित छळाची सीबीआय चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाने दिलेले आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केले.
मुंबई – मुंबईतील वरळी बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहा याच्या अटकेला आव्हान देणारी त्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने त्याची
मुंबई – महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला अतिप्रचंड असे बहुमत दिले. भाजपाला एकट्याने सत्तास्थापन करता येईल या स्थितीच्या अगदी जवळ आणून ठेवले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री
मुंबई- कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपाचे राम शिंदे यांच्या पराभावामागे बारामती ॲग्रोचा पैसे आणि गुंड होते असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी
मुंबई- राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला यंदाच्या निवडणुकीत मोठा फटका बसला. या अपयशामुळे तरुण मनसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र, असे असले तरी समाजमाध्यमांवर तरुण मनसैनिकांनी
अयोध्या – अयोध्येतील बहुचर्चित राम मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत या बांधकामावर ८०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. बांधकाम पूर्ण होण्यासाठी आणखी एक
मुंबई- ठाकरे गटाचे ५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. रात्रीपासून हे आमदार आमच्या संपर्कात आहे. यावेळी त्यांचे सर्व आमदार आमच्याकडेच येतील, असे शिंदे गटाचे नेते आणि
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड विधानसभा निवडणुकीत मुंब्रा-कळवा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आले. मात्र त्यांच्या पक्षाची आणि महाविकास आघाडीची कामगिरी
मुंबई- यंदा चेंबूर विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक मारण्याचा शिवसेना ठाकरे गटाच्या प्रकाश फातर्पेकर यांचा प्रयत्न अपयशी ठरला. शिवसेना गटाचे तुकाराम यांनी फातर्पेकर यांचा दारुण पराभव
कणकवली- कणकवली विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून येताच भाजपाचे नेते नितेश राणे यांनी आज पुन्हा आक्रमक व्यक्त केले. हिंदूत्ववादी सरकार आले आहे.आता भोंगे आम्ही सहन
सांगली- मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जिवाची बाजी लावून भारतीय नागरिकांचे रक्षण करणाऱ्या शहीद पोलीस जवान, सैन्य दल व निष्पाप नागरिकांना अभिवादन करण्यासाठी शहीद अशोक कामटे
मुंबई- विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर भाजपाने पक्षवाढीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी भाजपाने आजपासून राज्यभरात ‘सदस्य नोंदणी अभियान’ सुरू केले आहे.या अभियानाबाबत आज
कन्नड- विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. हर्षवर्धन जाधव यांचा झालेला दारुण पराभव जिव्हारी लागल्याने कन्नडमधील दोन तरुणांनी विष पित आत्महत्येचा
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधतात. या कार्यक्रमाचा १६६ वा भाग आज झाला. पंतप्रधान नरेंद्र
मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने आज महाराष्ट्राची जनताच एकत्रितपणे थक्क झाली. तीन ज्येष्ठ विरोधी पक्षांचा इतका दणदणीत पराभव कधी झाला नव्हता. 288 जागांपैकी महायुतीला
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445