
आमदार राम शिंदेंच्या गाव भेट यात्रेमधून विखे समर्थक गायब
कर्जत- आमदार राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये गाव भेट यात्रा काढली आहे . मतदार संघातील सर्व गावांमध्ये आमदार राम शिंदे ही यात्रा घेऊन जात
कर्जत- आमदार राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये गाव भेट यात्रा काढली आहे . मतदार संघातील सर्व गावांमध्ये आमदार राम शिंदे ही यात्रा घेऊन जात
सोलापूर- विधानसभेत आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या नांग्या ठेचणार अशी टीका शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आज अरण येथे संत सावता माळी
मुंबई- राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेत
शिमला- हिमाचल प्रदेश सरकारने लोकांना मोफत पाणी देणे बंद केले आहे. आता नागरिकांना दरमहा १०० रुपये पाणी भाडे द्यावे लागणार आहे. यासोबतच मलनिस्सारण शुल्क आणि
नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आज मुख्यमंत्री निवासस्थान सोडले. केजरीवाल कुटुंबासह नवी दिल्लीच्या मंडी हाऊस परिसरातील फिरोजशाह रस्ता बंगला क्रमांक ५
मुंबई – भाजपा आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (मुंबै बँक) गोरेगाव येथील मोक्याच्या ठिकाणी असलेला भूखंड देण्याचा निर्णय राज्य सरकारने
मुंबई- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुलगी आणि माजी नगरसेविका गीता गवळी यांची भायखळ्यातील दगडी चाळीत जाऊन
कोल्हापूर- काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार ४ ऑक्टोबर व शनिवार ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा
नवी दिल्ली- भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कॉंग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने समन्स बजावले . हे समन्स हैदराबादच्या उप्पल येथील राजीव गांधी
पिंपरी- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बारा-एकच्या परवानगीसाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समित्यांच्या परिषदेत सांगताच पणन मंत्री अब्दुल सत्तार संतापले. वाद निर्माण होईल,
मुंबई-लोकार्पण करुन सरकार स्वत:साठी खोके काढत आहे असा घणाघात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली.
मुंबई – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी सरकारने काल न्यायिक आयोग स्थापन केला. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती
नवी दिल्ली- मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ४ ऑक्टोबरला फ्लॅगस्टाफ रोडवरील मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे करून नवीन घरात स्थलांतरित होणार आहेत. त्यांना नवी
मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील राजकारण तापले असताना आज माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची मुंबईत
अमरावती (हैदराबाद) – तिरुपती बालाजी मंदिरातील लाडवांमध्ये जनावरांची चरबी असलेले तूप वापरले जात असल्याचा आरोप झाल्याने सरकारचे प्रतिनिधी या नात्याने उप मुख्यमंत्री पवन कल्याण यांनी
नवी दिल्ली – स्वच्छता मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले की, स्वच्छता मिशन अंतर्गत आज जे काही
मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या वतीने सलग तिस-या वर्षी काळाचौकी येथील अभ्युदयनगर येथे मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. खा. मिहीर कोटेचा, भाजपा महिला मोर्चा
मुंबई- ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत एन्ट्री असलेला ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचे टायटल आता महाराष्ट्राच्या राजकीय मैदानातही धुमाकूळ घालत आहे. काँग्रेसने लापता लेडीजचे पोस्टर केले आहेत.महाराष्ट्र
भाईंदर – उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत तोवर शांतता मिळणार नाही असे म्हणत, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना आशीर्वाद देणारे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी, भाईंदर येथील एका
कोल्हापूर -आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप ६० जागांच्या पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही पूर्वीच्या पद्धतीने रणनीती आखा हिंदू, मुस्लिम, मराठा , ओबीसी याना एकत्र करा
मुंबई- लव्ह जिहाद, व्होट जिहाद अशा प्रकारची वक्तव्ये राज्याचा गृहमंत्री करत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. हे त्यांचे व्यक्तिगत मत नाही तर ते गृहमंत्री म्हणून
मुंबई – जवळचा नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल असे वाटत नाही.
नाशिक- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने समन्स बजावले आहे. २०२२ मध्ये महाराष्ट्रमध्ये येऊन हिंगोली च्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्या
मुंबई- सोयाबीनला हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन केले. सोयाबीन पिकाला ६ हजारांचा हमीभाव मिळाला पाहिजे. सध्या मिळणाऱ्या हमीभावात शेतकऱ्यांचा खर्चदेखील निघत नाही. यासाठी
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445