
मुंबई अदानीच्या घशात घालू देणार नाही उद्धव ठाकरे यांचा भाजपाला इशारा
मुंबई – केवळ धारावीच नव्हे तर संपूर्ण मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा घाट घातला जात आहे. उद्योग धंद्यांसह वीज, पाणी, परिवहन यासारखे सार्वजनिक उपक्रमही अदानीला दिले
मुंबई – केवळ धारावीच नव्हे तर संपूर्ण मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा घाट घातला जात आहे. उद्योग धंद्यांसह वीज, पाणी, परिवहन यासारखे सार्वजनिक उपक्रमही अदानीला दिले
नागपूर – भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये शक्तिप्रदर्शन करीत रोड शो केला. यावेळी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही त्यांच्या समवेत होत्या. रोड शो दरम्यान
दापोली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोकणातील दापोली मतदारसंघात रामदास कदम यांचे पुत्र शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे
मुंबई- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादंग उठला आहे. भाजपाचेच ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि पंकजा
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाच्या अब की बार, चारसो पार या घोषणेचा आम्हाला जबर फटका बसला. तशीच चूक आता विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये अशी
मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राचकीय वर्तुळात मोठा वादंग उठला आहे. भाजपाचेच काही नेते या घोषणेपासून
मुंबई – पंतप्रधानांची शिवाजी पार्कावरची सभा ऐकल्यानंतर लक्षात येते की ते फार खोटे बोलतात. त्यामुळे त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही असा आरोप काँग्रेस नेते व
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) ९,२३२ एसटी निवडणूक आयोगाला आणि पोलीस प्रशासनाच्या दिमतीला राहणार आहेत. या बस १९ आणि
कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराठी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उद्या कोल्हापूरमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यांची उद्या दुपारी १ वाजता गांधी मैदान येथे
नंदुरबार – देशातील आदिवासींची संख्या 8 टक्के आहे. त्यांना 8 टक्के भागीदारी मिळाली पाहिजे. मात्र, वनवासी म्हणत आदिवासींची दिशाभूल केली जाते. आम्ही आदिवासींना सरकारमध्ये अधिकार,
मुंबई – पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी शेवटची सभा आज मुंबईत शिवाजी पार्क येथे पार पडली. या सभेत महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत महायुतीला
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांना उघडे पाडण्यासाठी नेते मंडळी वाट्टेल त्या थराला जात आहेत. जोरदार चिखलफेक सुरू आहे. या चिखलफेकीत आज माजी न्यायाधीश चांदिवालही
नवी दिल्ली- ‘बुलडोझर मुख्यमंत्री’ म्हणून दहशत निर्माण करणारे भाजपाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्त झटका दिला! सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला
सावंतवाडी – कोकणातील सावंतवाडी मतदारसंघात विद्यमान मंत्री शिंदे गटाचे दीपक केसरकर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटाचे राजन तेली आणि भाजपाचे बंडखोर विशाल परब
लातूर- यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे सभेसाठी गेलेले उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची निवडणूक आयोगाच्या कर्मचार्यांनी काल तपासणी केल्यानंतर आज पुन्हा लातूर जिल्ह्यातील औसा येथील
जालना – माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी सामान्य कार्यकर्त्याला लाथ मारल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
नाशिक- विरोधकांना त्रास देणे हा सत्ताधाऱ्यांचा दृष्टीकोन आहे अशी टीका शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. आज शरद पवार नाशिक दौऱ्यावर होते. ठाकरे
मुंबई – मुंबई महापालिका प्रशासनाने पालिकेच्या विविध रुग्णालयात नियुक्त केलेल्या ६०० परिचारिकांना अद्याप पगारच मिळालेला नाही.या परिचारिका गेले चार महिने वेतनाशिवाय काम करत आहेत. त्यांना
मुंबई- सरकारी पदाच्या नोकर भरतीत सहभागी झालेल्या उमेदवाराला मिळालेले गुण हे माहिती अधिकाराच्या कक्षेत येतात. ही वैयक्तिक माहिती नसून ती प्रदर्शित केल्याने कोणत्याही प्रकारच्या गोपनीयतेचा
यवतमाळ – आज उबाठा नेते उध्दव ठाकरे हे प्रचार सभेसाठी वणी येथे हेलिकॉप्टरने येताच त्यांच्या हेलिकॉप्टरची आणि छोट्या बॅगेची तपासणी आयोगाच्या अधिकार्यांनी केली. यामुळे खळबळ
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याचा मुद्दा वारंवार मांडणाऱ्या भाजपावर आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हल्ला चढवला. कलम
मुंबई – अमित ठाकरे बालीश आहेत. त्यांना राजकारणातील काहीही कळत नाही,असा पलटवार माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी केला.माहीममधून आधी सदा
मुंबई – काही दिवसांपूर्वी आश्वासनांची पंचसूत्री जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीच्या ’महाराष्ट्रनामा’ या सविस्तर जाहिरनाम्याचे आज प्रकाशन झाले. 48 पानांच्या या जाहीरनाम्यात मतदारांवर आश्वासनांचा अक्षरशः वर्षाव
मुंबई – भाजपाने आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रकाशित केला. लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये, शेतकर्यांना किमान हमीभाव मिळावा यासाठी भावांतर योजना व कर्जमाफी