
बीड सरपंच हत्या प्रकरण! तिसऱ्या आरोपीला अटक
बीड – केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली या प्रकरणातील सहापैकी दोन आरोपींना पोलिसांनी काल अटक केली होती,

बीड – केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली या प्रकरणातील सहापैकी दोन आरोपींना पोलिसांनी काल अटक केली होती,

लखनऊ- उत्तर प्रदेशातील वीज विभागाच्या खाजगीकरणाविरोधात देशव्यापी आंदोलन करण्याची हाक देण्यात आली आहे. येत्या १३ ते २२ डिसेंबर या कालावधीत देशभरात सभा होणार आहेत. वीज

मुंबई- कुर्ला येथे बेस्ट बसने भरधाव वेगात धडक दिल्याने ७ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी )परिसरात ए

नवी दिल्ली – नेपाळचे लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. ११ ते १४ डिसेंबरपर्यंत अनेक महत्त्वाच्या बैठकींमध्ये ते सहभागी होतील.

रायगड- शेकाप नेते जयंत पाटील यांचे भाचे आणि पक्षाचे जिल्हा चिटणीस माजी मंत्री स्व.मीनाक्षी पाटील यांचे पुत्र अॅड. आस्वाद पाटील यांनी शेकापला अखेरचा लाल सलाम

मुंबई – रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ काल १० डिसेंबर रोजी संपुष्टात आला.त्यानंतर कालच

नवी दिल्ली- अदानी समूहाशी संबंधित मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यास सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने इंडिया आघाडीतील खासदार संसद परिसरात दररोज वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत. आजही

नवी दिल्ली – वादळी ठरत असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज आणखी एक मोठी घटना घडली. विरोधकांच्या इंडिया आघाडीने आज राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात

मुंबई – घाटकोपर येथील महाकाय फलक दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला सत्र न्यायालयाने १९ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता.सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला

नवी दिल्ली- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रिक्षा बांधवांसाठी अरविंद केजरीवाल यांनी ५ मोठ्या घोषणा केल्या. यात दिल्लीतील रिक्षा

कोल्हापूर – कागल तपासणी नाका अदानी ग्रुपच्या माध्यमातून चालविला जाणार आहे. उद्या सकाळी ७ वाजताच्या सुमारास प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा नाका सुरु होणार आहे.पुणे-बंगळूरू

मुंबई – भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांची आज विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर सत्ताधारी आणि विरोधकांची भाषणे झाली. यातील

नवी दिल्ली- देशातील लघु आणि अल्प भू धारक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जांमध्ये गेल्या तीन वर्षांत वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

मुंबई- जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून त्यांनी

मुंबई- साखर कामगारांचे थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेने १६ डिसेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी

मुंबई – महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची रिझर्व्ह बँकेचे नव गव्हर्नर म्हणून नियक्ती करण्यात आली आहे. ते विद्यामान गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे उत्तराधिकारी ठरले आहेत.संजय

मुंबई – मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची तक्रार नाही, त्यामुळे अर्ज छाननी होण्याबाबत निर्णय झालेला नाही असे वक्तव्य अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार व माजी

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमधी क्रांती चौकात आज ईव्हीएमविरोधात आंबेडकरी संघटनेने आंदोलन केले. यावेळी बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घ्या, अशी मागणी करत ईव्हीएमनचे प्रतिकात्मक दहन केले.

पणजी – संजीवनी साखर कारखान्यातील १६९ कर्मचाऱ्यांबाबत अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे.संजीवनी साखर कारखाना बंद असल्याने तेथे कार्यरत ९१ कायमस्वरूपी आणि ७८ कंत्राटी अशा

पुणे- भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (५८) यांचे शेवाळवाडीतील, फुरसुंगी फाट्यावर सकाळी ६ वाजताच्या सुमारास अपहरण झाले. ही अपहरणाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

मुंबई – विरोधकांकडून ईव्हीएमवर वारंवार शंका उपस्थित केली जात आहे. तर सत्ताधारी महायुतीकडून ईव्हीएमचे समर्थन केले जात आहे. शेतकरी नेते सदा खोत आणि भाजपा आमदार

मुंबई – आज विधान भवनात पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ईव्हीएमबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, झारखंड, कर्नाटक, लोकसभा निवडणूक, प्रियंका गांधी यांचा विजय हे सर्व

सोलापूर – विधानसभा निवडणुकीचा निकाल मान्य न झाल्याने बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा प्रयत्न करणार्या मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी

मुंबई- महाराष्ट्रात केवळ मारकडवाडी येथेच नाही, तर प्रत्येक गावातील ही समस्या आहे. राज्यात आलेले सरकार अजूनही जनतेच्या मनातील सरकार नाही. सरकार कसे आले याबाबत महाराष्ट्रातील