
ईद ए मिलादची सुट्टी! सोमवार ऐवजी बुधवारी
मुंबई – येत्या सोमवारी १६ सप्टेंबर रोजी मुस्लीम धर्मियांच्या ईद ए मिलाद निमित्त राज्य शासनाने जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी यंदा १६ सप्टेंबर ऐवजी बुधवार १८

मुंबई – येत्या सोमवारी १६ सप्टेंबर रोजी मुस्लीम धर्मियांच्या ईद ए मिलाद निमित्त राज्य शासनाने जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी यंदा १६ सप्टेंबर ऐवजी बुधवार १८

कोलकाता- कोलकातामधील आर जी कर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्काराच्या घटनेनंतर ३३ दिवसांपासून आंदोलन करणार्या डॉक्टरांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. मात्र, आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी,

मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० जागांसाठी २२ सप्टेंबरला मतदान होणार आहे. १० जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात असून भारतीय विद्यार्थी परिषद आणि शिवसेना ठाकरे गटाची

पुणे- पुण्यातील उरूळी कांचनमध्ये इनामदार वस्तीजवळ चौघांवर आर्थिक वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन इथे इनामदार वस्तीवर राहणाऱ्या बापू शितोळे यांच्या घरी काळूराम

अहमदनगर – बांगलादेशमधील अस्थिरतेचा फटका अहमदनगर येथील दूध भुकटी निर्माण करणाऱ्या कारखान्यांना बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून १८० कोटींची ९ हजार मॅट्रिक टनहून अधिक दूध

नाशिक – वर्षभरापूर्वी अंतरवालीत झालेल्या लाठीमारावेळी पोलीस कारवाईनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील तिथून निघून गेले होते. यानंतर रात्री दोन वाजता रोहित पवार आणि स्थानिक आमदार

नवी दिल्ली- दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेच्या कंत्राटदाराला केंद्राकडून ५० लाखांचा दंड ठोठावला आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवर खाचखळग्यांवर आपटून एका वेगवान कार हवेत उडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या

धाराशिव – धाराशिवमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थांबवत मराठा आंदोलकांनी थांबवत जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री हातलाई मंगल कार्यालयात जात असताना

नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे गगनाला भिडलेले दर आता हळुहळु उतरू लागले आहेत. केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटविले. त्यामुळे कांद्याचे भाव

नवी दिल्ली – केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्याची अट काढून टाकली आहे, तर निर्यातशुल्कात ५० टक्के कपात केली आहे. आज वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात नोटीफिकेशन जारी केले

नवी दिल्ली- दिल्ली न्यायालयाने काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्यावर १९८४ साली दिल्लीत झालेल्या दंगलप्रकरणी आरोप निश्चित केले आहेत. त्यांच्यावर दंगली भडकावणे, घुसखोरी, चोरी यासारखे आरोप

नवी दिल्ली – अंदमान निकोबार द्विपसमुहाची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलण्यात आले असून हे शहर आता श्री विजय पूरम या नावाने ओळखले जाईल.केंद्रीय गृहमंत्री अमित

मुंबई- श्रद्धा सर्वांसाठी सारखीच नसते का? असा सवाल उद्योगपती हर्ष गोयंका यांनी लालबागचा राजाच्या व्हायरल व्हिडिओवरून केला आहे. मुंबईतील लालबागचा राजाच्या दर्शनासाठी देश – विदेशातून

मुंबई – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी बारामती मतदारसंघातील पवार विरूध्द पवार संघर्षावर भाष्य करणारी दोन पत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्या

जालना -मराठा आरक्षणाच्या नावाखाली काही लोक देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आंदोलन करीत आहेत. हे सरकारी आंदोलन आहे,अशा शब्दात राजेंद्र राऊत यांचे नाव न घेता जरांगे
नवी दिल्ली- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस सीताराम येचुरी (७२) यांचे आज दुपारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सोशल

मंडी- शिमल्यातील अवैध मशिदीचे प्रकरण तापत असताना हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये मुस्लीम समुदायाने स्वतःहूनच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवरील अतिक्रमण पाडले. एका मशिदीने ३३ वर्ग मीटर जागेवर

कर्जत – आमदार महेंद्र थोरवे यांच्या अंगरक्षकाने एका कार चालकाला मारहाण केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला होता. मात्र मारहाण करणारा माझा अंगरक्षक नाही, मारहाण

मुंबई – महाविकास आघाडी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारणार असे चित्र निर्माण झाल्याने महायुतीची झोप उडाली आहे. त्यासाठीच महायुतीने आता नवीन खेळी करून मविआची मते

मुंबई- शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासात अनेक त्रुटी असल्याचे मुंबई हायकोर्टाने आज अभिषेक घोसाळकर

नागपूर – नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून शिंदे गट आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.शिंदे गटाचे अॅड आशिष जैस्वाल हे येथील विद्यमान आमदार आहेत.

जळगाव -अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही, दहा वेळा फाईल निगेटिव्ह शेरा मारून यायची. मात्र पाठपुराव्यामुळे आमचे काम झाले.अशा शब्दात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

पुणे- आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली. या सभेत मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासमोर शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते

सांगली- छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजांची माफी मागितली. पण हा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळला आहे. त्यातून शिवाजी महाराजांचा घोर अपमान