
गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपाणी व सीतारामन भाजपाचे निरीक्षक! मुंबईला येणार! शिंदेंचे पुन्हा मौन
मुंबई – महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला आझाद मैदानावर होणार हे निश्चित झाले आहे. मात्र अजून मुख्यमंत्री कोण होणार आणि शिंदे गटाला काय मिळणार ते
मुंबई – महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला आझाद मैदानावर होणार हे निश्चित झाले आहे. मात्र अजून मुख्यमंत्री कोण होणार आणि शिंदे गटाला काय मिळणार ते
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेमध्ये फूट पाडत असून त्यांना सर्वसामान्यांच्या हिताशी काहीही देणे घेणे नाही असा घणाघात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत
नवी दिल्ली -पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवरून सुरु असलेला वाद ३० नोव्हबरच्या बैठकीत मिटला असे वाटत होते. पण पाकिस्तानने पुन्हा काही अटी घातल्या आहेत
मुंबई- वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक दिली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
अयोध्या – अयोध्येच्या राममंदिरात रामलल्लाची मूर्ती घडविण्यासाठी काळा पाषाण शोधून देणाऱ्या एका गरीब मजुराला अद्याप त्याच्या कामाचा मोबदलाही मिळालेला नाही. श्रीनिवास नटराज असे या मजुराचे
कोल्हापूर – कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी माजी खासदार संजय मंडलिक यांचे बॅनर लागले आहेत.’जिल्ह्यातील महायुतीच्या विजयाचे शिल्पकार’, ‘खरे दादा’, ‘किंगमेकर’ असा मजकूर या बॅनरवर आहे.
नवी दिल्ली – दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नवी मेसेज ट्रेसिबिलिटी प्रणाली लागू करण्यासाठीची मुदत आज पुन्हा एकदा वाढवून दिली. त्यामुळे मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना दिलासा
न्यूयॉर्क – अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील पाकिस्तानच्या मालकीचे रुझवेल्ट हॉटेल तीन वर्षांसाठी घुसखोरांना भोडेतत्वावर देण्याच्या न्यूयॉर्क शहर प्रशासनाच्या प्रस्तावावर सध्या मोठा वाद सुरू आहे. हे हॉटेल
नवी दिल्ली- भारतीय नौदलात लवकरच २६ समुद्री राफेल विमाने दाखल होणार आहेत. नौदल प्रमुख एडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी ही माहिती दिली आहे. फ्रान्सकडून या २६
नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट संबोधून गंभीर आरोप करणाऱ्या काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मुंबई : घाटकोपर येथील फलक दुर्घटनेप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेने निर्दोष असल्याचा दावा केला आहे.घाटकोपर फलक दुर्घटनेनंतर जनतेत निर्माण झालेला संताप कमी
मुंबई – काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दरे गावी विश्रांती घेतल्यानंतर आज अखेर मुख्यमंत्रिपदाबाबत मौन सोडले. दरे गावाहून ठाण्याकडे निघण्यापूर्वी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना
सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी गावात स्वखर्चाने मतपत्रिकेद्वारे गावापुरते प्रतिरुप मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी शासकीय यंत्रणा मिळावी यासाठी केलेली
पणजी – गोवा राज्यात खाणमालाच्या लिलावाची निविदा सादर करण्यासाठी कंपनीची वार्षिक उलाढाल २५ ते ४५ कोटी रुपये असणे आवश्यक आहे. तसेच बोलीदारांना बँक हमी देणे
बुलडाणा- बुलडाणा तालुक्यातील संवेदनशील स्थळ म्हणून ओळख असलेल्या धाड गावात टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत काल रात्री उशिरा फटाके उडवण्यावरून दोन गटांत वाद झाला आणि
ठाणे – ज्या मतदान यंत्रात मतदान झाले, त्या मतदान यंत्रातील माहिती नष्ट करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी
पुणे: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आघाडीने मोठ्या प्रमाणावर जागा जिंकल्या. त्यानंतर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केल्या
मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणी उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ईडीने समन्स बजावून उद्या चौकशीसाठी मुंबई ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे
लखनऊ- संभल इथे गेल्या दोन दिवसांत झालेल्या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती आज संभलला आली. समितीच्या सदस्यांनी हिंसाचार झालेल्या ठिकाणांना भेटी देऊन संबंधितांची
मुंबई- २००५ मध्ये नारायण राणे यांची सभा उधळल्याच्या प्रकरणात शिवसेना नेते आमदार अनिल परब, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, बाला नर यांच्यासह ४८ शिवसैनिकांची सबळ
नंदूरबार- शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांच्यावर अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.हा गुन्हा खोटा असल्याने अक्कलकुवा आणि खापर गावात व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवून
नांदेड – नांदेड जिल्ह्यात यंदाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. चांगल्या बाजारभावाच्या प्रतिक्षेत अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. सद्यस्थितीत कापूस बाजारभावात चढउतार
मुंबई – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन सात दिवस उलटले तरी गोंधळ सुरू आहे. एक सत्तास्थापनेचा गोंधळ आणि दुसरा अविश्वसनीय निकालाचा गोंधळ. महाराष्ट्रात यावेळी 66
कोल्हापूर- यंदा अवकाळी पाऊस तसेच विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेला ऊस गळीत हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. गळीत हंगाम लांबल्याने अनेक ठिकाणच्या अडसाली उसाला तुरे फुटू
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445