
धनंजय मुंडेंवर घोटाळ्याचे आरोप;दमानियांकडून पुरावे सादर
Dhananjay Munde and Anjali Damania मुंबई – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषीमंत्री असताना धनंजय मुंडेंनी १६० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Dhananjay Munde and Anjali Damania मुंबई – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषीमंत्री असताना धनंजय मुंडेंनी १६० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मुंबई – राज्यात यंदा मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावल्याने सुरुवातीला आनंदाचे वातावरण होते. मात्र, सुरुवातीच्या काही दिवसांतच पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी आणि नागरिक पुन्हा चिंतेत होते.
७ मे २०२५ ची ती मध्यरात्र आजही अनेकांच्या आठवणीत ताजी आहे. सगळीकडे शांतता पसरली होती, पण पाकिस्तानव्याप्त जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचानक आग ओकणाऱ्या भारतीय लढाऊ
मुंबई- मुंबईत दाखल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो-3 मार्गिका पाण्यात गेली. या ठिकाणी पाणी शिरणार नसल्याचा सरकारचा दावा पहिल्याच पावसात सपशेल फोल ठरला.आरे
मुंबई – मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज सर्वदूर मुसळधार पाऊस पडला. बारामती ते बुलडाणा अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. पावसाने गेल्या अनेक वर्षांचा
मुंबई- पाच कसोटी सामन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा आज करण्यात आली. या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सलामीवीर शुभमन गिलकडे देण्यात आले आहे. यष्टीरक्षक
श्रीनगर- लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी आज काश्मीरमधील पुंछमध्ये दाखल झाले. पाकिस्तानी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबाचे सांत्वन केले. नुकसानग्रस्त
पुणे- पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेले तिचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी आज पहाटे अटक केली. न्यायालयाने त्यांना 28 मेपर्यंत
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार असे चर्चेचे वादळ निर्माण केलेले असताना प्रत्यक्षात मात्र वेगळ्या हालचाली
मुंबई- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
बिकानेर- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रथमच राजस्थानमधील बिकानेर येथे आले होते. त्यांनी पाकिस्तान सीमेपासून केवळ 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या पलाना गावी 40 मिनिटे भाषण केले.
नवी दिल्ली – पहलगाम हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयी देशाची भूमिका जागतिक मंचावर सक्षमपणे मांडण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या
नवी दिल्ली – नॅशनल हेराल्ड मनी लॉड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणार आहेत. या प्रकरणात मनी
मुंबई- मुंबईत गुरांचे असंख्य गोठे आहेत, हे गोठे मुंबईबाहेर जावे यासाठी पालिकेने विचारपूर्वक योजना आखली आहे. गोठे मालकांचा त्यांच्या जमिनीवर हक्क असल्याने त्यांना हद्दपार करण्याऐवजी
नवी दिल्ली- देशाचे संरक्षण आणि अवकाश संशोधन यांसारख्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रांमध्ये खासगी गुंतवणुकीला दरवाजे खुले केल्यानंतर केंद्र सरकार अत्यंत महत्त्वाचे असे अणुउर्जा क्षेत्रदेखील खासगी क्षेत्रातील
मुंबई- सिंगापूर, हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या दोन दिवसात झपाट्याने वाढत असतानाच मुंबईच्या केईएम रुग्णालयात कोरोनाचे 10 रुग्ण दाखल होते. त्यापैकी दोघींचा मृत्यू झाला असून
श्रीहरिकोटा-भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज पहाटे श्रीहरिकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन पीएसएलव्ही-सी 61 द्वारे ईओएस-09 या आपल्या 101व्या उपग्रहाचे
मुंबई- भारतीय नौदलाने आज दोन व्हिडिओ जारी करून आपल्या युद्धसज्जतेची ग्वाही दिली. यातील एक व्हिडिओ नौदलाच्या वेस्टर्न कमांडने, तर दुसरा नौदलाच्या माध्यम विभागाने जारी केला
Maharashtra SSC Results: दहावीचा निकाल म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक रोमांचक आणि उत्साहाचा क्षण असतो. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा Maharashtra SSC Results जाहीर होतात, तेव्हा
नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईबाबत भारताच्या भूमिकेचा जगभर जाऊन प्रचार करण्यासाठी मोदी सरकारने सर्वपक्षीय खासदारांची सात शिष्टमंडळे गठीत
मुंबई- शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदार, खासदार, संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची बैठक आज शिवसेना भवनात पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा
मुंबई- महाराष्ट्रात भाजपाविरोधात पर्याय म्हणून स्थापन करण्यात आलेली महाविकास आघाडी सध्या डळमळीत झाली आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांसह जाण्याची दाट शक्यता निर्माण
मुंबई- शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. एका खून प्रकरणात अमित शहा आरोपी होते.
श्रीनगर– ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आले. या दौऱ्यात त्यांनी श्रीनगरमधील बदामी बाग छावणीला भेट
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445