
गोमातेला मुंबईतून हद्दपार करणार
मुंबई- मुंबईत गुरांचे असंख्य गोठे आहेत, हे गोठे मुंबईबाहेर जावे यासाठी पालिकेने विचारपूर्वक योजना आखली आहे. गोठे मालकांचा त्यांच्या जमिनीवर हक्क असल्याने त्यांना हद्दपार करण्याऐवजी

मुंबई- मुंबईत गुरांचे असंख्य गोठे आहेत, हे गोठे मुंबईबाहेर जावे यासाठी पालिकेने विचारपूर्वक योजना आखली आहे. गोठे मालकांचा त्यांच्या जमिनीवर हक्क असल्याने त्यांना हद्दपार करण्याऐवजी

नवी दिल्ली- देशाचे संरक्षण आणि अवकाश संशोधन यांसारख्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रांमध्ये खासगी गुंतवणुकीला दरवाजे खुले केल्यानंतर केंद्र सरकार अत्यंत महत्त्वाचे असे अणुउर्जा क्षेत्रदेखील खासगी क्षेत्रातील

मुंबई- सिंगापूर, हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या दोन दिवसात झपाट्याने वाढत असतानाच मुंबईच्या केईएम रुग्णालयात कोरोनाचे 10 रुग्ण दाखल होते. त्यापैकी दोघींचा मृत्यू झाला असून

श्रीहरिकोटा-भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज पहाटे श्रीहरिकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन पीएसएलव्ही-सी 61 द्वारे ईओएस-09 या आपल्या 101व्या उपग्रहाचे

मुंबई- भारतीय नौदलाने आज दोन व्हिडिओ जारी करून आपल्या युद्धसज्जतेची ग्वाही दिली. यातील एक व्हिडिओ नौदलाच्या वेस्टर्न कमांडने, तर दुसरा नौदलाच्या माध्यम विभागाने जारी केला

Maharashtra SSC Results: दहावीचा निकाल म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक रोमांचक आणि उत्साहाचा क्षण असतो. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा Maharashtra SSC Results जाहीर होतात, तेव्हा

नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईबाबत भारताच्या भूमिकेचा जगभर जाऊन प्रचार करण्यासाठी मोदी सरकारने सर्वपक्षीय खासदारांची सात शिष्टमंडळे गठीत

मुंबई- शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदार, खासदार, संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची बैठक आज शिवसेना भवनात पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा

मुंबई- महाराष्ट्रात भाजपाविरोधात पर्याय म्हणून स्थापन करण्यात आलेली महाविकास आघाडी सध्या डळमळीत झाली आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांसह जाण्याची दाट शक्यता निर्माण

मुंबई- शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. एका खून प्रकरणात अमित शहा आरोपी होते.

श्रीनगर– ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आले. या दौऱ्यात त्यांनी श्रीनगरमधील बदामी बाग छावणीला भेट

दोहा- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज ॲपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांना भारतात ॲपल फोनचे उत्पादन न करण्याचा सल्ला दिला. यामुळे भारतात खळबळ माजली

इस्लामाबाद – दहशतवादाला नेहमीच सक्रिय पाठिंबा आणि अर्थपुरवठा करणाऱ्या पाकिस्तानने आता आणखी एक अत्यंत संतापजनक प्रकार केला आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने ऑपरेशन

श्रीनगर – पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला असला तरी हा हल्ला करणारे दहशतवादी अजूनही सापडलेले नाही. भारतीय तपास यंत्रणा त्यांचा

Rohit-Kohli Retirement: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोन नावांनी गेल्या दशकभरात मोठं स्थान निर्माण केलं. दोघांनीही आपल्या

नवी दिल्ली- ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धसदृश संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशाच्या जनतेला संबोधित केले. यात त्यांनी भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या

नवी दिल्ली- ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धसदृश संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशाच्या जनतेला संबोधित केले. यात त्यांनी भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या

India-Pakistan Conflict: भारत-पाकिस्तानमधील संघर्ष ही काही नवीन बाब नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून या संघर्षाचा स्वरूप अधिक धोकादायक आणि थेट झाले आहे. २०१६ च्या उरी

नवी दिल्ली – पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारताशी युद्ध छेडणाऱ्या पाकिस्तानने आज भारतासमोर लोटांगण घातले. आज दुपारी पाकिस्तानने भारताला फोन करून

नवी दिल्ली- भारत-पाकिस्तानात काल रात्री धुमश्चक्री झाल्यावर आज दिवसभरात त्याचे पडसाद उमटत राहिले. तणावपूर्ण वातावरणात पाकिस्तानकडून आजही सीमेपलीकडून कुरापती सुरूच राहिल्या. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे आजचे

नवी दिल्ली –भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर हादरलेल्या पाकिस्तानने काल रात्री भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हल्ला करण्याची आगळीक केली. पाकिस्तानच्या या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानात

नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर पंधरा दिवसानंतर भारताने आज मध्यरात्री पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये 100 किलोमीटर पर्यंत घुसत क्षेपणास्त्र हल्ले करून सर्जिकल स्ट्राइक केला. पुलवामा नंतर

मुंबई- पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला असून, दोन्ही देशांनी युद्धसराव सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उद्या देशभरात मॉक ड्रिल घेण्याचा

नवी दिल्ली- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका पुढील चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आज दिले. या आदेशामुळे