Top_News

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाल्बॉक

मुंबई मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगाल्बॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील दुरुस्ती यासाठी […]

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाल्बॉक Read More »

‘सनातन’चे सर्व साधक निर्दोष ठरले! नरेंद्र दाभोलकर हत्या! दोघांना जन्मठेप

पुणे- संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयाने 11 वर्षांनंतर आज निकाल जाहीर केला. ही हत्या

‘सनातन’चे सर्व साधक निर्दोष ठरले! नरेंद्र दाभोलकर हत्या! दोघांना जन्मठेप Read More »

इगतपुरीत बिबटयाचा हल्ला १० जण गंभीर जखमी

नाशिक नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन परिसरात एका बिबट्याने ११ वर्षांच्या मुलावर हल्ला केला. ही घटना काल सायंकाळी ५ च्या सुमारास

इगतपुरीत बिबटयाचा हल्ला १० जण गंभीर जखमी Read More »

राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

मुंबई –महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २८ एप्रिल रोजी घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणामुळे स्थगित करण्यात आली होती. आता ही

राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर Read More »

कल्याण तळोजा मेट्रोचे काम वेगात

कल्याणमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने कल्याण ते तळोजा मेट्रो १२ प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढवला असून कल्याणच्या एपीएमसी बाजारपेठेत

कल्याण तळोजा मेट्रोचे काम वेगात Read More »

अलिबागमधील कान्होजी आंग्रेसमाधी स्थळाचे सुशोभिकरण रखडले

अलिबाग – अलिबागमधील कान्होजी आंग्रे समाधी स्थळ परिसराच्या सुशोभीकरणाचे काम रखडले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुशोभिकरणाचे काम ठप्प झाले आहे.

अलिबागमधील कान्होजी आंग्रेसमाधी स्थळाचे सुशोभिकरण रखडले Read More »

मलेशियाचे बेपत्ता विमानकृष्ण विवरात गडप झाले?

क्वालालुंपूर १० वर्षांपूर्वी क्वालालुंपूरहून बीजिंगला निघालेले मलेशिअन एअरलाईन्सचे एमएच ३७० विमान अचानक बेपत्ता झाले होते. या विमानातून आपण संकटात असल्याचा

मलेशियाचे बेपत्ता विमानकृष्ण विवरात गडप झाले? Read More »

तुळजापूर संस्थानाच्या ८.४३ कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल करा

धाराशिव तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात ८.४३ कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी राज्य गुन्हे विभागाच्या (सीआयडी) अहवालानुसार तत्कालीन विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याचे

तुळजापूर संस्थानाच्या ८.४३ कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल करा Read More »

अक्षयतृतियेला दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

पुणे – साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या दिवशी दगडूशेठ गणपतीला आज ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणरायाभोवती केलेली आंब्यांच्या

अक्षयतृतियेला दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य Read More »

नासाकडून मून एक्स्प्रेसची तयारी चंद्रावर झुक झुक गाडी धावणार

वॉशिंग्टन अमेरिकन अंतराळ संस्था नासा ‘मिशन मून एक्सप्रेस’ या नव्या महत्त्वाकांक्षी योजनेची तयारी करत आहे. या प्रकल्पाअंतर्गत चंद्रावर पेलोड वाहतूक

नासाकडून मून एक्स्प्रेसची तयारी चंद्रावर झुक झुक गाडी धावणार Read More »

केरळमधील मंदिरात कन्हेर फुलांवर बंदी

तिरुअनंतपुरम – केरळमधील अनेक मंदिरात कन्हेर फुलांवर बंदी घालण्यात आली आहे. केरळमधील मंदिरांचे व्यवस्थापन करणारे त्रावणकोर देवस्वोम बोर्ड आणि मलबार

केरळमधील मंदिरात कन्हेर फुलांवर बंदी Read More »

ठाकरे गटाचे सुरेश जैन राजकारणातून निवृत्त

मुंबई ठाकरे गटाचे खानदेशातील ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यायचा निर्णय घेतला आहे. जैन यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा

ठाकरे गटाचे सुरेश जैन राजकारणातून निवृत्त Read More »

तापमानवाढीमुळे मुरुडमधील सुपारीचे पीक धोक्यात

मुरुड-जंजिरा:मुरुड तालुक्यातील तापमानाचा पारा चाळीस अंशावर गेल्यामुळे येथील सुपारीचे पीक धोक्यात आले आहे.सुपारीच्या झाडांना नुकतीच फलधारणा होऊन तयार झालेली छोटी

तापमानवाढीमुळे मुरुडमधील सुपारीचे पीक धोक्यात Read More »

अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणी १३ वर्षानंतर सावत्र वडिलांना शिक्षा

नवी दिल्ली बॉलिवूडमध्ये बी आणि सी ग्रेडच्या सिनेमांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटूंबियांच्या हत्येप्रकरणी तिच्या सावत्र वडिलांना

अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणी १३ वर्षानंतर सावत्र वडिलांना शिक्षा Read More »

विवाहिताने प्रेयसीसह लिव्ह-इन इस्लाम धर्माला मान्य नाही

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्वाळालखनौ – इस्लाम धर्म मानणारे लोक आणि विशेषतः जे विवाहित असून ज्यांचे जोडीदार हयात आहेत त्यांना लिव्ह

विवाहिताने प्रेयसीसह लिव्ह-इन इस्लाम धर्माला मान्य नाही Read More »

गोराईमध्ये दिवसातून दोन वेळा१० टँकरने पाणीपुरवठा करा

मुंबई गोराई गावामधील पाणीटंचाईची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत दिवसातून दोन वेळा १० टँकरने

गोराईमध्ये दिवसातून दोन वेळा१० टँकरने पाणीपुरवठा करा Read More »

रत्नागिरीच्या शीळ धरणात केवळ २५ टक्के पाणीसाठा

रत्नागिरी रत्नागिरी शहराला शीळ धरणाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र आता या धरणामध्ये केवळ २५ टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. हा पाणीसाठा

रत्नागिरीच्या शीळ धरणात केवळ २५ टक्के पाणीसाठा Read More »

इराणच्या ताब्यातून पाच भारतीय खलाशांची सुटका

नवी दिल्ली – इराणच्या ताब्यात असलेल्या ५ भारतीय खलाशांची सुटका करण्यात आली आहे. १३ एप्रिल रोजी इराणने इस्रायलचे मालवाहू जहाज

इराणच्या ताब्यातून पाच भारतीय खलाशांची सुटका Read More »

मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक

मुंबई मध्य रेल्वेवर उद्या रात्रकालीन पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्लॅटफॉर्म विस्ताराच्या

मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक Read More »

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात! तिघांचा मृत्यू

मुंबई मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात झाला. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने समोरील टेम्पो आणि

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात! तिघांचा मृत्यू Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र बॅरन यांचा राजकारणात प्रवेश

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धाकटे पुत्र अठरा वर्षीय बॅरन ट्रम्प यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.रिपब्लिकन पार्टीच्या

डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र बॅरन यांचा राजकारणात प्रवेश Read More »

11 दिवसांनी मतदानाचा आकडा वाढतो कसा? निवडणूक आयोगावर संशय! राष्ट्रपतींकडे तक्रार

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले असून, मतदानाची अधिकृत टक्केवारी इतकी कशी वाढते? हा सवाल सर्वच विरोधी पक्ष

11 दिवसांनी मतदानाचा आकडा वाढतो कसा? निवडणूक आयोगावर संशय! राष्ट्रपतींकडे तक्रार Read More »

हिंदू घटले! मुस्लिमांची संख्या वाढली! केंद्राकडून वेळ साधून अहवाल प्रसिध्द

नवी दिल्ली- 1950 ते 2015 या 65 वर्षांच्या काळात भारतातील हिंदूंची लोकसंख्या 7.8 टक्क्यांनी घटली आहे. तर मुस्लीम लोकसंख्या 43.15

हिंदू घटले! मुस्लिमांची संख्या वाढली! केंद्राकडून वेळ साधून अहवाल प्रसिध्द Read More »

वाडा तालुक्यात वीजसंकट उद्योजक – नागरिक हैराण

पालघर पालघरमधील वाडा तालुक्यात नागरिक आणि उद्योजकांना वारंवार वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. सतत वीजकपात होत असल्याने अनेक उद्योजक

वाडा तालुक्यात वीजसंकट उद्योजक – नागरिक हैराण Read More »

Scroll to Top