
छत्रपती शिवाजी महराजांची वाघनखे मुंबईत दाखल
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे लंडनहून मुंबईत दाखल झाली आहेत. ही वाघनखे साताऱ्याला नेण्यात येतील. १९ जुलै रोजी राज्यशासनाच्या सातारा येथील संग्रहालयात ही

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे लंडनहून मुंबईत दाखल झाली आहेत. ही वाघनखे साताऱ्याला नेण्यात येतील. १९ जुलै रोजी राज्यशासनाच्या सातारा येथील संग्रहालयात ही

जळगाव- मध्य रेल्वेच्या भुसावळ जंक्शन येथे मालगाडीचे २ डब्बे आज सकाळी घसरल्याची घटना घडली. यात मनुष्यहानी झालेली नाही. परंतु रेल्वेच्या रुळांचे आणि मालगाडीचे मोठे नुकसान

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या योजनेसाठी दररोज सरासरी सहा लाख अर्ज दाखल होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार

नवी दिल्ली – अवघा महाराष्ट्र आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तीमध्ये न्हाऊन निघाला. विठुरायाच्या पंढरपूरसह राज्यातील विविध ठिकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्ये विठुमाऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून मोठी गर्दी

मुंबई- काळाचौकी परिसरातील प्रसिद्ध अशा अभ्युदयनगर सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचा पाटपूजन सोहळा बुधवार २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर

श्रीनगर – जम्मूत ३७४० यात्रेकरूंची नवीन तुकडी भगवती नगर यात्री निवास येथे आज सकाळी मोठ्या उत्साहात दाखल झाली. त्यानंतर येथून वाहनांनी ही तुकडी बालटाल आणि

मुंबई- म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने मुंबईतील आपल्या पाच राखीव भूखंडांचा १९२ कोटी रुपयांहून अधिक किंमतीला लिलाव केला आहे.या पाच भूखंडांपैकी चार

मुंबई – जम्मू आणि काश्मीरमध्ये एका पाठोपाठ एक दहशतवादी हल्ले होत आहेत. जवान शहीद होत आहेत. मात्र देशाचे गृहमंत्री हात चोळत बसले आहेत, अशी घणाघाती

पणजी- धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखाना हा गोव्याच्या सहकार क्षेत्रातील एकमेव साखर कारखाना आहे. या कारखान्यातील कामगारांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले जात आहे.यासाठी कामगारांना नोटिसा

सिंधुदुर्ग – आंबोली घाटातील रस्त्यावर भलामोठा दगड कोसळला. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. आज सकाळी

भुवनेश्वर – पुरी येथील प्रसिध्द पुरातन जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडार रविवारी 14 जुलै रोजी तब्बल 46 वर्षांनी उघडण्यात आले. या रत्नभांडारातील आभूषणे हलवण्याची प्रक्रिया पुढील काही

पुणे – राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आज पुण्यातील शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या मोदीबागेला भेट दिली. त्यामुळे चर्चेला उधाण आले. त्या अजित पवारांची बहीण नीता

कर्जत – राज्यातून वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गेल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात येईल असे सांगितले होते. वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात आला का असा प्रश्न शिवसेनेचे

मुंबई – वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याला आज कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. मिहीरला न्यायालयीन कोठडी देण्यात

मुंबई : मुंबई विमानतळ परिसराबाहेर एअर इंडियाच्या ६०० पदांच्या आयोजित भरतीसाठी १० हजारांहून अधिक उमेदवार दाखल झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. एअर इंडियाकडून एकूण

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबविलेल्या ३३ कोटी वृक्षांची लागवड करण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेत कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नाही,

कोल्हापूर- विशाळगडावरील अतिक्रमण हटावा ही मागणी करीत संभाजी राजे यांनी काल आंदोलन केले . त्यावेळी विशालगडावर हिंसाचार झाला . त्यानंतर आज त्यांच्या विरोधात भूमिका घेत

उरण- मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील एमआयडीसीचे रानसई धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे.त्यामुळे उरणकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे.या धरणाची पाणीपातळी ११६.५ फूट

सेओल- उत्तर कोरियात किम जोंग उनच्या हुकूमशाही सरकारने के- ड्रामा पाहिल्यामुळे 30 अल्पवयीन विद्यार्थ्यांची जाहीरपणे गोळ्या घालून हत्या केली. या विद्यार्थ्यांवर दक्षिण कोरियात बनवलेल्या मालिका

मुंबई- मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी दुसर्यांदा निविदा प्रक्रिया राबविली होती.त्यामध्ये एका कंत्राटदाराने १६०० कोटींच्या कंत्राटासाठी चक्क ९ टक्के अधिक दराने निविदा भरली

बारामती – बारामतीचे पाणीच मोठे न्यारे आहे. तिथे जाणारे भले भले गोंधळून जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत जाऊन पवार काका-पुतण्यावर गंभीर आरोप करीत या

मुंबई- राज्याचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांची मुदत २८ जुलैला संपणार असून राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली जाईल. मोदी सरकारच्या काळात मंत्रीपद भूषवलेल्या काहींना लोकसभेत

मुंबई – मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मुंबईचे पाणीसंकट दूर होण्याची चिन्हे आहेत.मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा

मुंबई – गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. आज पावसाने काही भागात विश्रांती घेतली असली तरी कोकणात संततधार सुरुच असून विदर्भात