
केपी शर्मा ओली होणार नेपाळचे नवे पंतप्रधान
काठमांडू – चीनचे समर्थक असलेले केपी शर्मा ओली हे नेपाळचे पंतप्रधान होणार आहेत. पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड यांचे सरकार पडल्यानंतर काल त्यांनी सरकार स्थापनेचा

काठमांडू – चीनचे समर्थक असलेले केपी शर्मा ओली हे नेपाळचे पंतप्रधान होणार आहेत. पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड यांचे सरकार पडल्यानंतर काल त्यांनी सरकार स्थापनेचा

सुरत – जैन बांधवांमध्ये धार्मिक महत्वाच्या चातुर्मास सणासाठी जोरदार तयार सुरू आहे.गुजरातच्या सुरतमधील आचार्य महाश्रमण प्रवास व्यवस्था कमिटी आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या स्वागतासाठी तयारी करीत

सॅन फ्रान्सिस्को – अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर मायामीला जाणाऱ्या विमानात प्रवाशांच्या बॅगेत ठेवलेल्या लॅपटॉपचा स्फोट झाला.अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट २०२५ हे विमान काल दुपारी १२.१५

माळशिरस -माऊली माऊलीच्या जयघोषात आज सकाळी लाखो वारकरांच्या उपस्थित श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दूसरे गोल रिंगण खुडूस, माळशिरस फाटा येथे उत्साहात पार

नवी मुंबई-पावसाळी पर्यटनासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या खारघरच्या पांडव कडा धबधब्यावर आता वन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.या धबधब्यासह खारघरमधील तलाव परिसरातही पर्यटकांवर बंदी घालण्यात आली

मुंबई -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी)राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शुद्धीपत्रक काढून मराठा उमदेवारांना ‘एसईबीसी’ अथवा ‘ओबीसी’ प्रवर्गातून अर्ज करता यावा, यासाठी ही परीक्षा पुढे

मुंबई – राज्यातील एसटी महामंडळाच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला असून दोन दिवस सुट्टी असल्याने १५ जुलैपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर

मुंबई- उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती व सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी उद्या रविवार १४ जुलै रोजी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार

मुंबई – मुंबईतील सात लोकल रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला आहे.यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव

ठाणे- जिल्ह्यातील दिवा डम्पिंग बंद केले असल्याने महापालिका प्रशासनाने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात दिवा-शीळ मुख्य रस्त्यात कचरा टाकणे सुरूच आहे.ही दिव्यातील नागरिकांची घोर फसवणूक

सावंतवाडी- कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १५ सुपरफास्ट एक्सप्रेस रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेच थांबत नाहीत.त्यातच आता काल शुक्रवारपासून सुरू झालेल्या मडगाव-चंदीगड वन वे स्पेशल स्पेशल ट्रेनला

मुंबई- घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी एसआयटीने काल शुक्रवारी अटकेत असलेल्या चार आरोपींविरोधात ३२९९ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. यात १०२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या आरोपपत्रात

मुंबई- वर्सोवा येथे नवीन मासेमारी बंदर उभारले जाणार आहे.महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने याबाबतचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नव्याने तयार केला आहे.४९८.१५ कोटींचा

मुंबई – विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व म्हणजे 9 उमेदवार निवडून आले. त्यामुळे महाविकास आघाडीला एकदा धक्का बसला. अजित पवार आणि

नवी दिल्ली – कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. हा निर्णय अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) केलेल्या

मुंबई बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमार गेल्या दोन दिवसांपासून तो ‘सरफिरा’ या आगामी हिंदी चित्रपटच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. प्रमोशन

मुंबई – घाटकोपर पूर्व येथील रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या पात्रतेची अंतिम यादी सोमवारपासून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र रहिवाशांसोबत करार करण्यात येणार आहे.

बंगळूरू-कन्नड चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री, सुप्रसिद्ध निवेदिका अर्पणा यांचे आज बंगळुरू मध्ये वयाच्या ५१ व्या वर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झाले. त्यांचे पती नागराज वस्थारे

छत्रपती संभाजीनगर- संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा जलसाठा उन्हाळ्यात खालावला होता. पावसाळा सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप धरणातील जलसाठा वाढला

ठाणे – यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असून यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी २ हजार बस सोडल्या जाणणार आहेत. त्यापैकी १३७ बसचे बुकिंग फुल झाले आहे.

*मुंबईकडे येणार्याडझनभर गाड्या रद्द मुंबई – मध्य रेल्वेच्या अकोला-रतलाम विभागातील गेज परिवर्तन आणि खांडवा यार्ड नुतनीकरणासाठी रिमॉडेलिंगचे काम करण्यात येणार आहे.या कामामुळे १४ जुलै ते

श्रीनगरजम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आज दुपारी १२.२६ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.१ इतकी होती, तर त्याची खोली जमिनीच्या १० किलोमीटर

नवी दिल्ली- मला भेटायला यायचे असेल मंडी मतदारसंघाचे आधारकार्ड अनिवार्य आहे. ते घेऊनच या, असा अजब फतवा नवनिर्वाचित भाजपा खासदार कंगना रणौतने काढला आहे. तसेच

मुंबई – मुंबईत सध्या अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा पुत्र अनंत यांच्या शाही विवाह सोहळयाची चर्चा आहे. महिनाभरापूर्वी सुरू झालेला हा सोहळा १५ जुलैपर्यंत चालणार