
राज्यभरात २६ जुलै पर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार
परभणी- राज्याच्या काही भागात दमदार पाऊस कोसळत असला तरी काही भाग अजूनही पावसाविना कोरडा आहे.परंतु आजपासून २६ जुलै पर्यंत राज्यभरात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज

परभणी- राज्याच्या काही भागात दमदार पाऊस कोसळत असला तरी काही भाग अजूनही पावसाविना कोरडा आहे.परंतु आजपासून २६ जुलै पर्यंत राज्यभरात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून पुरेसा पाऊस पडत नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पाणीसाठा कमी झाला होता. धरणात पाणी नसल्याने मुंबईकरांच्या पाण्याची चिंता वाढली होती.

वॉशिंग्टन अमेरिकेतील टेक्सास राज्यात शक्तिशाली बेरिल चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे. या वादळामुळे आतापर्यंत एका पोलीस कर्मचाऱ्यासह ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळामुळे सुमारे ३०

नवी दिल्ली – तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या विरोधातील पॉस्को कायद्यांतर्गतची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज फेटाळली.लामा हे मुलासोबत खेळण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचे

मुंबई देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे ११ जुलै रोजी मुंबई दौर्यावर येणार आहेत. विधिमंडळाच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात त्यांची

अलिबाग – भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीचा अलिबागमधील आलिशान बंगला तयार झाला आहे. या बंगल्याची किंमत 30 कोटी रुपये आहे.कोहलीने त्याच्या सोशलमीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर

कोल्हापूर कोल्हापूरमधील एका शाळेत चक्क चिखल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी चिखलात लोळून, डीजेच्या तालावर नाचत हा महोत्सव दणक्यात साजरा केला. श्री
मुंबई – मुंबईमधील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याच्या मागणीला मंजुरी दिली

दुबई-एअर केरळ या नव्या एअरलाइन कंपनीला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. एअर केरळने दुबईत ही घोषणा केली आहे. या एअरलाईन्सद्वारे स्वस्तात प्रवास

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाने एसी अर्थात एअर कंडिशनर आणि एलईडी लाइट्ससह पांढर्या वस्तूंसाठीच्या पीएलआय योजनेला पुन्हा एकदा मंजुरी दिली आहे.या योजनेसंदर्भातील अर्ज १५ जुलैपासून पुढील

पणजी- गोव्यातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे. मडगावसारख्या शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली होती. आता अनेक गावांमध्येही भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. ही कुत्री

नवी दिल्ली – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. सोरेन यांची जामिनावर मुक्तता करण्याच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या विरोधात अंमलबजावणी संचलनालयाने

सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील तिलारी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत या धरणातील अतिरिक्त पाणी नियंत्रित पध्दतीने पुच्छ

मुंबई – काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी दाणादाण उडाली. मुंबईची लाईफलाईन म्हटली जाणारी लोकल रेल्वे सेवा पार विस्कळीत झाली. सखल

मुंबई – शासन मालकीच्या जागेतील १६ हजार ८८५ अंगणवाड्या गेल्या ३ वर्षात स्मार्ट करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानपरिषदेत

हनोई : व्हियतनामची राजधानी हनोईच्या व्हियतनाम नॅशनल युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेसने आपल्या प्रवेश नियमांत अजब बदल केला आहे. विद्यापीठाने या वर्षी व्यवस्थापन कोर्समध्ये

टोकियो- जपानमध्ये सध्या गर्मीने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.जपानच्या टोकाई आणि कांटो परिसरात काल पारा विक्रमी ४० अंश सेल्सीअसवर पोहोचला होता.जपानच्या हवामान विभागाने देशातील २६ प्रांतांमध्ये

ठाणे – भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाला आहे. या बिघाडामुळे ठाण्यात पुढील तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

मुंबई – मुंबईमध्ये काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचते .!मायक्रो टनेलिंग तसेच पम्पिंग स्टेशनची

पुरी – पुरी येथील भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३० जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले

नवी दिल्ली – आपल्यावर सध्या विविध न्यायालयात ३५ खटले सुरु असून त्यासाठी कारागृहात आठवड्यातून चार दिवस वकीलांची भेट देण्याची परवानगी द्यावी अशी याचिका दिल्लीचे मुख्यमंत्री

इंदापूर – इंदापुरातील बेलवाडी येथे टाळ-मृदुंगाचा गजरात आज सकाळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले अश्व रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले. बेलवाडीत सकाळी ७

मुंबई – मुसळधार पावसामुळे मुंबईतील पवई तलाव आज पहाटे ४.४५ वाजता भरून वाहू लागला. या तलावांचे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे औद्योगिक वापरासाठी आणि आरे दुग्घ वसाहतीतील

गुवाहाटी – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज आसामच्या कछार जिल्हयातील मणिपूर मधील हिंसाचारात होरपळलेल्या निर्वासितांच्या छावणीत राहात असलेल्यांची भेट घेऊन विचारपूस केली. मणिपूरमध्ये सुरू