
१०८ रूग्ण वाहिकेचा१ कोटी रूग्णांना लाभ
मुंबई – आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत ‘डायल १०८’ ही रूग्णवाहिका सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या सेवेने राज्यातील नागरिकांची आरोग्य सेवा करीत तब्बल

मुंबई – आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत ‘डायल १०८’ ही रूग्णवाहिका सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या सेवेने राज्यातील नागरिकांची आरोग्य सेवा करीत तब्बल

तिरुवनंतपुरम – केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या दुर्मिळ अमिबाचा (अमिबिक मेनिंगोएन्सेफलाइटीस) संसर्ग झालेला आणखी एक रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण हा १४ वर्षांचा मुलगा असून तो उत्तर

लंडन – ब्रिटनमधील निवडणुकीनंतनर किर स्टार्मर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी लॅरी बोका सज्ज आहे. लॅरी पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या 10 डाऊनिंग स्ट्रिटवरील

तेहरान – इराणमध्ये अध्यक्षीय निवडणुकीनंतर मोठी उलथापालथ झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मतदानात आघाडीवर असलेल्या दोन उमेदवारांमध्ये दुसर्या टप्प्याच्या थेट लढतीत सुधारणावादी नेते ६९ वर्षीय

मुंबई- मध्य रेल्वेने आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ६४ आषाढी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.या आषाढी विशेष गाड्या नागपूर ते

*राज्य व केंद्राला प्रतिज्ञापत्रसादर करण्याचे निर्देश मुंबई- विविध प्रकारच्या सजावटीसाठी वापरल्या जाणार्या प्लास्टिक फुलांच्या वापरावर बंदी येण्याची शक्यता आहे. कारण प्रदूषणास कारणीभूत ठरणा-या या प्लास्टिक

मुंबई मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर, तर हार्बर रेल्वेच्या कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे

कोल्हापूर – दख्खनचा राजा जोतिबा देवाची मूर्ती संवर्धन प्रक्रिया उद्या रविवार ७ जुलैपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया चार दिवस सुरू राहणार आहे.त्यामुळे गुरुवार ११

नवी दिल्ली- सध्या सुरू असलेली अमरनाथ यात्रा आटोपल्यानंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी आतापासून तयारीला लागण्याच्या सूचना भारतीय जनता

मुंबई – अब्जाधीश उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांचा शाही विवाहसोहळा १२ ते १४ जुलै असा तीन दिवस वांद्रे-कुर्ला संकुलातील

पुणे पुणे शहरात आतापर्यंत झिका व्हायरसचे सात रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूचा सर्वाधिक धोका गर्भवती महिलांना असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने गर्भवती

पाटणा – गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात पूल कोसळण्याच्या अनेक घटनांप्रकरणी बिहार सरकारने काल १४ अभियंत्यांना निलंबित केले. या घटनांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने जलसंपदा विभागाकडे चौकशीसाठी

नवी दिल्ली – वैद्याकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली ‘नीट-यूजी’ २०२४ ही परीक्षा रद्द करण्याची मागणी होत असताना केंद्र सरकार आणि ‘एनटीए’ ने मात्र या

अयोध्या – भगवान प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील राममंदिरात आणखी २५ मूर्तींची स्थापना केली जाणार आहे.श्री राम दरबार, सप्तर्षी,शेषावतार आणि इतर काही देवी-देवतांच्या मूर्तींचा त्यामध्ये

मुंबई – टी-20 वर्ल्डकप जिंकणार्या भारतीय संघाचे काल वानखेडे स्टेडियम येथे भव्य स्वागत झाल्यानंतर आज या संघातील महाराष्ट्राच्या 4 खेळाडूंचा राज्य सरकारच्या वतीने विधिमंडळात सत्कार

सोलापूर – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात सजावटीचे काम सुरू आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असूनही हे काम मंदिर समितीकडून सुरू आहे. याचा

भुवनेश्वर-ओडिशातील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा यंदा दोन दिवसांनी असणार आहे. त्यामुळे भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांचे रथ दोनदा ओढण्याची संधी भाविकांना मिळेल. तब्बल

तेहरान – राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता इराणमध्ये राष्ट्राधक्षपदासाठी निवडणूक होत आहे.उदारमतवादी नेते मसौद पेझश्कीयन आणि प्रतिगामी विचारसरणीचे सईद जलील यांच्यामध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी अटीतटीचा सामना

मुंबई – मुंबई आणि पुण्यात कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकूळ) दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली आहे. यापुढे आता मुंबई आणि पुण्यात गोकुळच्या गायीचे

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आषाडी वारीचे महत्व राजकारण्यांना चांगलेच जाणवू लागले आहे, राज्याच्या कानकोपऱ्यातून पायी वारी करत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या लाखो भाविकांशी या

छत्रपती संभाजी नगर- जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील सप्तकुंड धबधब्यावर रिल्स, सेल्फी,फोटोसेशन करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.धबधबा हा सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने जीवाची

दिसपूर – आसाम राज्यातील पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली असून २९ जिल्ह्यांमधील १६ लाखांहून अधिक लोक पुरात अडकले आहेत. पुरामुळे गेल्या दोन दिवसांत आणखी ८ जणांचा

वॉशिंग्टन – अमेरिकन ईव्ही उत्पादक टेस्ला भारतात येणार होती. मात्र इलॉन मस्क यांचा भारत दौरा रद्द केल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या अवजड उद्योग मंत्रालय, वित्त, वाणिज्य

मुंबई – तब्बल १७ वर्षांनंतर टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे भारतात जंगी स्वागत करण्यात आले. टीममधील सदस्यांची मुंबईत अभूतपूर्व मिरवणूक काढून वानखडे स्टेडियमवर सत्कार