
अयोध्येतील राम मंदिरात आणखी २५ मूर्तीं स्थापणार
अयोध्या – भगवान प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील राममंदिरात आणखी २५ मूर्तींची स्थापना केली जाणार आहे.श्री राम दरबार, सप्तर्षी,शेषावतार आणि इतर काही देवी-देवतांच्या मूर्तींचा त्यामध्ये
अयोध्या – भगवान प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील राममंदिरात आणखी २५ मूर्तींची स्थापना केली जाणार आहे.श्री राम दरबार, सप्तर्षी,शेषावतार आणि इतर काही देवी-देवतांच्या मूर्तींचा त्यामध्ये
मुंबई – टी-20 वर्ल्डकप जिंकणार्या भारतीय संघाचे काल वानखेडे स्टेडियम येथे भव्य स्वागत झाल्यानंतर आज या संघातील महाराष्ट्राच्या 4 खेळाडूंचा राज्य सरकारच्या वतीने विधिमंडळात सत्कार
सोलापूर – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात सजावटीचे काम सुरू आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असूनही हे काम मंदिर समितीकडून सुरू आहे. याचा
भुवनेश्वर-ओडिशातील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा यंदा दोन दिवसांनी असणार आहे. त्यामुळे भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांचे रथ दोनदा ओढण्याची संधी भाविकांना मिळेल. तब्बल
तेहरान – राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता इराणमध्ये राष्ट्राधक्षपदासाठी निवडणूक होत आहे.उदारमतवादी नेते मसौद पेझश्कीयन आणि प्रतिगामी विचारसरणीचे सईद जलील यांच्यामध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी अटीतटीचा सामना
मुंबई – मुंबई आणि पुण्यात कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकूळ) दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली आहे. यापुढे आता मुंबई आणि पुण्यात गोकुळच्या गायीचे
मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आषाडी वारीचे महत्व राजकारण्यांना चांगलेच जाणवू लागले आहे, राज्याच्या कानकोपऱ्यातून पायी वारी करत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या लाखो भाविकांशी या
छत्रपती संभाजी नगर- जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील सप्तकुंड धबधब्यावर रिल्स, सेल्फी,फोटोसेशन करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.धबधबा हा सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने जीवाची
दिसपूर – आसाम राज्यातील पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली असून २९ जिल्ह्यांमधील १६ लाखांहून अधिक लोक पुरात अडकले आहेत. पुरामुळे गेल्या दोन दिवसांत आणखी ८ जणांचा
वॉशिंग्टन – अमेरिकन ईव्ही उत्पादक टेस्ला भारतात येणार होती. मात्र इलॉन मस्क यांचा भारत दौरा रद्द केल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या अवजड उद्योग मंत्रालय, वित्त, वाणिज्य
मुंबई – तब्बल १७ वर्षांनंतर टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे भारतात जंगी स्वागत करण्यात आले. टीममधील सदस्यांची मुंबईत अभूतपूर्व मिरवणूक काढून वानखडे स्टेडियमवर सत्कार
मुंबई – मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी येथे मोठी वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सी. डी. बर्फीवाला आणि गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपूल यांना समांतर उंचीवर
मुंबई राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढचे ५ दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस
श्रीनगर उन्हाळ्यातही थंड राहणाऱ्या काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदाच उष्णतेची लाट उसळली आहे. श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग,अमरनाथ यात्रा मार्ग तापला आहे . येथील तापमान ३२ अंश सेल्सियसवर कायम
मुंबई – भारतीय विमा महामंडळाने आयडीएफसी फर्स्ट बॅकेतील आपला हिस्सा वाढवला आहे. शेअर बाजारातील कालच्या आकडेवारीनुसार एलआयसीचा आयडीएफसी बँकेतील हिस्सा ०.२० टक्क्यावरून २.६८ टक्क्यांवर गेला
लखनौ काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज उत्तर प्रदेशमधील अलीगढचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पिलखाना गावात जाऊन हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राहुल
वैभववाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली उपविभागातील वाभवे वैभववाडी नगरपंचायतीकडे प्राप्त झालेल्या १३ कोटी ६२ लाख रूपयांच्या विकास निधीतून शहरात एकही विधायक आणि दर्जेदार काम झाल्याचे
नवी दिल्ली – इंडिया आघाडी ही देशातील सर्व राज्यांच्या निवडणुकांसाठी समान फॉर्म्युला पाळणार नाही. त्यानुसार हरियाणा आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आप यांच्यात युती
नवी दिल्ली – टी-20 विश्वचषकावर दुसर्यांदा नाव कोरणारा भारतीय संघ आज सकाळी वेस्ट इंडिजमधून सोळा तासांचा प्रवास करून खास विमानाने दिल्लीला पोहोचला. विमानतळावरच त्यांचे जोरदार
सिमला – हिमाचल प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन ठप्प झाले आहे. राज्यातील ११५ प्रमुख मार्ग बंद झाल्याने जागोजागी वाहने अडकून पडली
नवी दिल्ली – दक्षिण कोरियात एका आत्महत्येची घटनेने अवघे तंत्रज्ञान विश्व हादरले आहे. कारण या देशात कुणा मानवाने नव्हे तर चक्क एका रोबोटने आत्महत्या केली
लुधीयाना – लुधीयाना येथील शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटुंबियांना १ कोटी रुपये दिल्याचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेला दावा या शहीदाच्या कुटुंबियांनी फेटाळला असून केंद्र
पुणे – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज जेजुरीला मुक्काम केला. त्यामुळे या पालखीचे जेजुरीतील लोकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यामुळे संपूर्ण जेजुरी विठ्ठलाच्या जयघोषात दुमदुमून
जमैकाबेरिल चक्रीवादळाने जमैकाला धडक दिली असून या चक्रीवादळाने इथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्याचबरोबर येथील समुद्रात ९ मीटर इतक्या उंच लाटाही उसळल्या असून जमैका परिसरात