
अंधेरीतील वाहतूक कोंडी फुटली पूर्वेकडून पश्चिमेला जाणे सोपे झाले
मुंबई – मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी येथे मोठी वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सी. डी. बर्फीवाला आणि गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपूल यांना समांतर उंचीवर

मुंबई – मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी येथे मोठी वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सी. डी. बर्फीवाला आणि गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपूल यांना समांतर उंचीवर

मुंबई राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढचे ५ दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस

श्रीनगर उन्हाळ्यातही थंड राहणाऱ्या काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदाच उष्णतेची लाट उसळली आहे. श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग,अमरनाथ यात्रा मार्ग तापला आहे . येथील तापमान ३२ अंश सेल्सियसवर कायम

मुंबई – भारतीय विमा महामंडळाने आयडीएफसी फर्स्ट बॅकेतील आपला हिस्सा वाढवला आहे. शेअर बाजारातील कालच्या आकडेवारीनुसार एलआयसीचा आयडीएफसी बँकेतील हिस्सा ०.२० टक्क्यावरून २.६८ टक्क्यांवर गेला

लखनौ काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज उत्तर प्रदेशमधील अलीगढचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पिलखाना गावात जाऊन हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राहुल

वैभववाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली उपविभागातील वाभवे वैभववाडी नगरपंचायतीकडे प्राप्त झालेल्या १३ कोटी ६२ लाख रूपयांच्या विकास निधीतून शहरात एकही विधायक आणि दर्जेदार काम झाल्याचे

नवी दिल्ली – इंडिया आघाडी ही देशातील सर्व राज्यांच्या निवडणुकांसाठी समान फॉर्म्युला पाळणार नाही. त्यानुसार हरियाणा आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आप यांच्यात युती

नवी दिल्ली – टी-20 विश्वचषकावर दुसर्यांदा नाव कोरणारा भारतीय संघ आज सकाळी वेस्ट इंडिजमधून सोळा तासांचा प्रवास करून खास विमानाने दिल्लीला पोहोचला. विमानतळावरच त्यांचे जोरदार

सिमला – हिमाचल प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन ठप्प झाले आहे. राज्यातील ११५ प्रमुख मार्ग बंद झाल्याने जागोजागी वाहने अडकून पडली

नवी दिल्ली – दक्षिण कोरियात एका आत्महत्येची घटनेने अवघे तंत्रज्ञान विश्व हादरले आहे. कारण या देशात कुणा मानवाने नव्हे तर चक्क एका रोबोटने आत्महत्या केली

लुधीयाना – लुधीयाना येथील शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटुंबियांना १ कोटी रुपये दिल्याचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेला दावा या शहीदाच्या कुटुंबियांनी फेटाळला असून केंद्र

पुणे – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज जेजुरीला मुक्काम केला. त्यामुळे या पालखीचे जेजुरीतील लोकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यामुळे संपूर्ण जेजुरी विठ्ठलाच्या जयघोषात दुमदुमून

जमैकाबेरिल चक्रीवादळाने जमैकाला धडक दिली असून या चक्रीवादळाने इथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्याचबरोबर येथील समुद्रात ९ मीटर इतक्या उंच लाटाही उसळल्या असून जमैका परिसरात

मुंबई – राज्य सरकारने मुंबईतील कामाठीपुरा पुर्नविकास प्रकल्पाचा आराखडा जाहीर केला असून त्यानुसार मूळ जागामालकांना प्रत्येकी ५०० चौरस फुटाचे घर मिळणार आहे. राज्य सरकारने गेल्या

नवी दिल्ली – टीम इंडियाला बार्बाडोसहून घेऊन येण्यासाठी एअर इंडियाने आपले न्युयॉर्क ते दिल्लीसाठीचे नियमित विमान वापरल्याने न्युयॉर्क विमानतळावर काही प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.टी-

दिल्ली – भाजपाचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांना काल पुन्हा प्रकृती खालावल्याने दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपोलो रुग्णालयात डॉ. विनीत

केलामॉस्को – उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ भाविकांचा बळी गेला. या घटनेचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि

दिब्रुगढ – आसामच्या तुरूंगात कैदेत असलेला खलिस्तानवादी अमृतपाल सिंग हा लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आला आहे.त्याला लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेता यावी यासाठी चार दिवसांची

टोक्यो- जपानने होलोग्राम असलेल्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. वीस वर्षांनंतर या नोटा बाजारात आणल्या असून अशी वैशिष्ट्यपूर्ण छपाई जगात पहिल्यांदाच केली गेली आहे. या

मुंबई- टीव्ही कलाकार करण वाही आणि क्रिस्टल डिसुझा अडचणीत सापडले आहेत. दोन्ही कलाकारांची मनी लाँड्रिंगप्रकरणी मुंबईत ईडीने चौकशी केली. ट्रेडिंग ऑक्टाफक्स ॲपद्वारे ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये

मुंबई – विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध झुगारून माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांना जवळ केल्याने महायुतीमध्ये तिढा निर्माण

मुंबई- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलै- ऑगस्टमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणार्या परिक्षेचे हॉल तिकीट उद्या गुरुवार ४ जुलैपासून मिळणार

मुंबई – राज्यातील पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही, अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.शिक्षणमंत्री यावेळी म्हणाले की,

मुंबई- राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांची जात-धर्म न पाहता गणवेश दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली.राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश मिळेल. पहिल्यांदाच