Home / Archive by category "Top_News"
News

कामाठीपुरा पुर्नविकास प्रकल्पात५०० चौ फुटांची घरे मिळणार

मुंबई – राज्य सरकारने मुंबईतील कामाठीपुरा पुर्नविकास प्रकल्पाचा आराखडा जाहीर केला असून त्यानुसार मूळ जागामालकांना प्रत्येकी ५०० चौरस फुटाचे घर मिळणार आहे. राज्य सरकारने गेल्या

Read More »
News

टीम इंडियासाठी एअर इंडियाने नियमित विमान रद्द केले

नवी दिल्ली – टीम इंडियाला बार्बाडोसहून घेऊन येण्यासाठी एअर इंडियाने आपले न्युयॉर्क ते दिल्लीसाठीचे नियमित विमान वापरल्याने न्युयॉर्क विमानतळावर काही प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.टी-

Read More »
News

लालकृष्ण अडवाणीपुन्हा रुग्णालयातनवी

दिल्ली – भाजपाचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांना काल पुन्हा प्रकृती खालावल्याने दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपोलो रुग्णालयात डॉ. विनीत

Read More »
News

‘हाथरस’वर रशियाचे राष्ट्राध्यक्षपुतीन यांनी शोक व्यक्त

केलामॉस्को – उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ भाविकांचा बळी गेला. या घटनेचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि

Read More »
News

आज खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग शपथ घेणार

दिब्रुगढ – आसामच्या तुरूंगात कैदेत असलेला खलिस्तानवादी अमृतपाल सिंग हा लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आला आहे.त्याला लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेता यावी यासाठी चार दिवसांची

Read More »
News

जपानने आणल्या होलोग्राम असलेल्या नव्या चलनी नोटा

टोक्यो- जपानने होलोग्राम असलेल्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. वीस वर्षांनंतर या नोटा बाजारात आणल्या असून अशी वैशिष्ट्यपूर्ण छपाई जगात पहिल्यांदाच केली गेली आहे. या

Read More »
News

करण वाही, क्रिस्टल डिसुझाची मुंबईमध्ये ईडीकडून चौकशी

मुंबई- टीव्ही कलाकार करण वाही आणि क्रिस्टल डिसुझा अडचणीत सापडले आहेत. दोन्ही कलाकारांची मनी लाँड्रिंगप्रकरणी मुंबईत ईडीने चौकशी केली. ट्रेडिंग ऑक्टाफक्स ॲपद्वारे ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये

Read More »
News

केवळ एका मतासाठी फडणवीसांचा विरोध झुगारून अजित पवारांनी ‘देशद्रोही’ नवाब मलिकांना जवळ केले

मुंबई – विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध झुगारून माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांना जवळ केल्याने महायुतीमध्ये तिढा निर्माण

Read More »
News

आजपासून दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळणार

मुंबई- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलै- ऑगस्टमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणार्‍या परिक्षेचे हॉल तिकीट उद्या गुरुवार ४ जुलैपासून मिळणार

Read More »
News

पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करणार नाही !शिक्षणमंत्र्यांची ग्वाही

मुंबई – राज्यातील पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही, अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.शिक्षणमंत्री यावेळी म्हणाले की,

Read More »
News

सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश! देवेंद्र फडणवीसांची घोषणा

मुंबई- राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांची जात-धर्म न पाहता गणवेश दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली.राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश मिळेल. पहिल्यांदाच

Read More »
News

फडणवीस २१ जुलैलासोलापूर दौऱ्यावर

मुंबई -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २१ जुलै रोजी सोलापूर दौऱ्यावर जाणार आहे. सोलापुरातील अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या भव्य प्रसादगृहाच्या भूमिपूजन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. अक्कलकोटमध्ये

Read More »
News

अंबानी कुटुंबियांकडून सामुहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

पालघर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळ्याचा एक भाग म्हणून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा ठाण्यातील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे

Read More »
News

झिकापासून गर्भवतींची काळजी घ्या केंद्राच्या सर्व राज्यांना सूचना

केंद्राच्या सर्व राज्यांना सूचनानवी दिल्ली – सध्या झिका व्हायरसचा प्रभाव वाढत चालला असून हा विषाणू गर्भवती महिलांसाठी धोकादायक असल्याने झिकाचा संसर्ग झालेल्या गर्भवती महिलांची विशेष

Read More »
News

‘धारावी पुनर्विकास ‘ मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात!सॅम्पल फ्लॅट उभारणार

मुंबई- आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला मिळाले आहे. अदानी समूहाच्या धारावी रिडेव्हलेपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडकडून पुनर्विकासाचे नियोजन आणि रचनेच्या

Read More »
News

अमेरिकेत ४० वर्ष जुन्या लॅम्बुर्गिनी गाडीचा लिलाव

न्युयॉर्कआलिशान गाड्यांच्या यादीत लॅब्युर्गिनी गाडीचे नाव अग्रस्थानी आहे. यातील लॅम्बुर्गिनी म्युरा या १९७० साली उत्पादन झालेल्या एका गाडीचा लवकरच लिलाव होणार असून या गाडीचा डिझायनर

Read More »
News

उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस रुद्रप्रयागमध्ये ढगफुटी

रुद्रप्रयागउत्तराखंडमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. काल नैनितालमध्ये ढगफुटी झाल्यानंतर आज रुद्र्प्रयागमध्येही ढगफुटी झाली. या ढगफुटीमुळे अनेक भागातील रस्ते पाण्याने

Read More »
News

दीक्षाभूमी पार्किंगविरोधात आंदोलन! १२५ जणांविरोधात गुन्हा दाखल

नागपूर – नागपुरातील दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध करत आंबेडकरी अनुयायांनी काल आंदोलन केले. या आंदोलकांनी पार्किंगच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी आज नागपूर

Read More »
News

आता जुन्या रेल्वे डब्यांमध्ये ‘दादर दरबार’ रेस्टॉरंट सुरु

मुंबई- मध्य रेल्वेने अलिकडेच रेल्वेच्या थीमवर आधारित ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ ही संकल्पना राबविली आहे. या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात रेल्वे डब्यात रेस्टॉरंट सुरू

Read More »
News

कोयनेची पाणीपातळी वाढली! नदीकाठच्या गावांना इशारा

कराड- सध्या पाटण तालुक्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत कोयना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय २ टीएमसी वाढ झाली आहे.

Read More »
News

नागपूर हिट अँड रन प्रकरण! रितिका मालुची सुटका

नागपूर- नागपुरमधील हिट अँड रन प्रकरणात महिला आरोपी रितिका मालूची काल न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुटका केली. पोलिसांनी तांत्रिक बाबी न पाळल्याने न्यायालयाने तिची अटक बेकायदेशीर ठरवत

Read More »
News

राहुल गांधींच्या भाषणातून महत्त्वाची वक्तव्ये वगळली

नवी दिल्ली – संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी, भाजपा आणि संघाच्या हिंदुत्वावर जोरदार हल्ला चढवत हिंदू

Read More »
News

उत्तर प्रदेशात भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी 116 भाविकांचा मृत्यू! अनेक जखमी! बाबा फरार

हाथरस – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्याच्या सिंकदराराऊ गावात भोले बाबांच्या सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 116 भक्तांचा मृत्यू झाल्याची माहिती अलिगढचे पोलीस महासंचालक शलभ माथूर यांनी दिली

Read More »
News

आसामच्या पुरात लाखो बेघर आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू

दिसपूर आसाम आणि अरुणाचलमधील नागरिक गेल्या एक महिन्यापासून पुराशी झुंज देत आहेत. आसाममध्ये ३ लाखांहून अधिक नागरिक या पुरात बाधित झाले आहेत. ते तात्पुरत्या छावण्यांमध्ये

Read More »