
‘मिग-२१’ लढाऊ विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी
नवी दिल्ली भारतीय वायुसेनेने ‘मिग-२१’ लढाऊ विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानात ‘मिग-२१’ कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे
नवी दिल्ली भारतीय वायुसेनेने ‘मिग-२१’ लढाऊ विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानात ‘मिग-२१’ कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे
नवी दिल्ली चीनचे लु पेंग युआन यू हे मासेमारी जहाज हिंदी महासागरात बुडाले. यात जहाजातील ३९ नागरिकांनाही जलसमाधी मिळाली आहे. अथक प्रयत्नानंतरही नागरिकांना शोधण्यात अपयश
अमरावती – धामणगाव रेल्वे रेल्वे स्थानक परिसरात रात्री फिरायला गेलेल्या काकांना शोधताना पुतण्या आणि काका अचानक मागून आलेल्या रेल्वेच्या धडकेने ठार झाले. काल शुक्रवारी मध्यरात्री
सॅनफ्रान्सिस्को- एलन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडण्याची घोषणा केली आहे. आता ट्विटरसाठी नवीन सीईओ म्हणून एक महिला कार्यभार सांभाळणार आहे. मस्क यांनी अद्याप नव्या
ठाणे – ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम होणार असल्याने उद्या बुधवार १० मे रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत दिवा- मुंब्रा
मुंबई- सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे ( व्हीसी) मुख्यमंत्री सचिवालयातील ६५ फाईल्सचा निपटारा केला.मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांच्या फाईल्स येत असतात.
नवी दिल्ली – ‘ट्विटर’चे सह-संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी नवीन सोशल प्लॅटफॉर्म अॅप्लिकेशन लाँच केले आहे. ‘ब्ल्युस्काय’ हे अॅप अगदी ट्विटरसारखे
वॉशिंग्टन – अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या आंध्र प्रदेशातील २४ वर्षीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. साईश वीरा असे त्याचे नाव असून तो ओहियोत
रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक २५ एप्रिल ते १० मे दरम्यान दुपारी १२ ते ५ या वेळेत बंद राहणार आहे. घाटातील अवघड काम करण्यासाठी
चंडीगड : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई राॅबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डा यांच्याविरुद्ध जमीन घोटाळा प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला होता. मात्र
सुरत – मोदी आडनावाबाबत केलेल्या विधानामुळे मानहानीच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ३ एप्रिल रोजी राहुल गांधी यांनी
भांडुप:- मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी ३ मार्चला दोन संशयित आरोपींना गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले होते. मात्र अद्यापही मनसेचे …