
ॲपल फोनचे भारतात उत्पादन नको! डोनाल्ड ट्रम्पचा आदेश
दोहा- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज ॲपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांना भारतात ॲपल फोनचे उत्पादन न करण्याचा सल्ला दिला. यामुळे भारतात खळबळ माजली
दोहा- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज ॲपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांना भारतात ॲपल फोनचे उत्पादन न करण्याचा सल्ला दिला. यामुळे भारतात खळबळ माजली
इस्लामाबाद – दहशतवादाला नेहमीच सक्रिय पाठिंबा आणि अर्थपुरवठा करणाऱ्या पाकिस्तानने आता आणखी एक अत्यंत संतापजनक प्रकार केला आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने ऑपरेशन
श्रीनगर – पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला असला तरी हा हल्ला करणारे दहशतवादी अजूनही सापडलेले नाही. भारतीय तपास यंत्रणा त्यांचा
Rohit-Kohli Retirement: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोन नावांनी गेल्या दशकभरात मोठं स्थान निर्माण केलं. दोघांनीही आपल्या
नवी दिल्ली- ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धसदृश संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशाच्या जनतेला संबोधित केले. यात त्यांनी भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या
नवी दिल्ली- ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धसदृश संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशाच्या जनतेला संबोधित केले. यात त्यांनी भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या
India-Pakistan Conflict: भारत-पाकिस्तानमधील संघर्ष ही काही नवीन बाब नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून या संघर्षाचा स्वरूप अधिक धोकादायक आणि थेट झाले आहे. २०१६ च्या उरी
नवी दिल्ली – पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारताशी युद्ध छेडणाऱ्या पाकिस्तानने आज भारतासमोर लोटांगण घातले. आज दुपारी पाकिस्तानने भारताला फोन करून
नवी दिल्ली- भारत-पाकिस्तानात काल रात्री धुमश्चक्री झाल्यावर आज दिवसभरात त्याचे पडसाद उमटत राहिले. तणावपूर्ण वातावरणात पाकिस्तानकडून आजही सीमेपलीकडून कुरापती सुरूच राहिल्या. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे आजचे
नवी दिल्ली –भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर हादरलेल्या पाकिस्तानने काल रात्री भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हल्ला करण्याची आगळीक केली. पाकिस्तानच्या या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानात
नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर पंधरा दिवसानंतर भारताने आज मध्यरात्री पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये 100 किलोमीटर पर्यंत घुसत क्षेपणास्त्र हल्ले करून सर्जिकल स्ट्राइक केला. पुलवामा नंतर
मुंबई- पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला असून, दोन्ही देशांनी युद्धसराव सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उद्या देशभरात मॉक ड्रिल घेण्याचा
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका पुढील चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आज दिले. या आदेशामुळे
नवी दिल्ली- लाल किल्ला ही आपल्या घराण्याची मालमत्ता आहे, असा दावा करत या किल्ल्याचा ताबा मागणारी शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर (द्वितीय) यांच्या पणतूची
मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदा 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण झाले
नवी दिल्ली- पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर प्रत्युत्तराची कारवाई करण्याबाबतच्या हालचालींना आज आणखी वेग आला. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी आज
मुंबई- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव प्रकरणी याचिकेवर प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेले अनेक महिने या याचिकांवरील सुनावणी सातत्याने
मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरलेली माझी लाडकी बहीण योजना आता सरकारसाठी चांगलीच अडचणीची ठरत आहे. महिला आणि बालकल्याण खात्याकडे
शाहजहांपूरपहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या लष्करी सज्जतेची चाचपणी सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून आज उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील गंगा एक्स्प्रेस-वेवर
वॉशिंग्टन – अमेरिकेने रशियाविरोधातील युद्धात युक्रेनला मदत केली, तेव्हा आपण मानवतावादातून ही मदत करत आहोत, असे अमेरिकेने भासवले. मात्र प्रत्यक्षात तसे नाही. एक भांडवलशाही देश
नवी दिल्ली- पहलगामवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला भारत तोडीस तोड प्रत्युत्तर देईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यापासून संपूर्ण भारत देश त्या क्षणाची वाट
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात आज आपल्या निवासस्थानी आज एक महत्त्वाची बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख, संरक्षण प्रमुख,
नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज देशात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. जम्मू आणि काश्मीर विधानसभेत आज एक दिवसाचे विशेष अधिवेशन पार पडले. दुष्ट मनसुबे रचणाऱ्या शत्रूला
नवी दिल्ली- जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा कडक शब्दांत इशारा दिला. मन की बातच्या 121व्या भागात
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445