
सिंधूचे पाणी थांबवले तर अण्वस्त्र हल्ला करू! पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांची भारताला धमकी
लाहोर- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 1960 च्या सिंधुजल कराराला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. या निर्णयाने बिथरलेल्या पाकिस्तानी नेत्यांकडून सतत चिथावणीखोर वक्तव्ये