
नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी उद्या वाहतुकीत बदल
मुंबई- राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. उद्या मुंबईत आझाद मैदानावर सायंकाळी ५ वाजता नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यानिमित अनेक मान्यवर

मुंबई- राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. उद्या मुंबईत आझाद मैदानावर सायंकाळी ५ वाजता नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यानिमित अनेक मान्यवर

मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याच्या विविध भागात मोठा जल्लोष करण्यात आला. मुंबईच्या भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून व महिलांनी

सेओल- दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक योल यांनी देशात लावलेला मार्शल लॉ केवळ सहा तासांतच मागे घेतला आहे. विरोधी पक्ष व सामान्य नागरिकांच्या जोरदार विरोधामुळे

नवी दिल्ली- संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील पहिला आठवडा गोंधळात गेला असला तरी दुसऱ्या आठवड्यात कामकाज सुरळीत सुरु आहे. आजही संसदेत अनेक विषयांवर चर्चा झाली. संसदेचे कामकाज

मुंबई – निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतरही महाराष्ट्रात गेले आठ-दहा दिवस जे काही धिंडवडे चालले आहेत तो महाराष्ट्र लुटण्याचा ट्रेलर सुरू आहे,अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या ६० हजार कर्मचाऱ्यांपैकी अर्ध्याहून अधिक कर्मचारी पगार कपातीच्या धसक्याने पुन्हा कामावर परतले आहेत. पालिका कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा

अमृतसर – पंजाबच्या अमृतसरमधील विख्यात सुवर्ण मंदिरात माजी उप मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर आज सकाळी खालिस्तानी चळवळीशी संबंधित चौरा या

मुंबई – विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन आठवडा उलटल्यानंतर उद्या अखेर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे कळणार आहे. उद्या भाजपाच्या आमदारांची मुंबईत बैठक असून, या बैठकीत

दिल्ली: जगातील सात आश्चर्यापैकी एक ओळख असलेल्या आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहालला आजा बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. उत्तरप्रदेश पर्यटन विभागाला आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ईमेलद्वारे ही

अलाप्पुझा – केरळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्या पाच विद्यार्थ्यांचा एका अपघातात मृत्यू झाला. हे विद्यार्थी प्रवास करत असलेल्या कारची केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसला जोरदार धडक

नवी दिल्ली – चलो दिल्लीच नारा देत दिल्लीच्या सीमेवर पोहोचलेल्या उत्तर प्रदेशातील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आज अटक करण्यात आली. या शेतकर्यांना काल दलित प्रेरणास्थळ या ठिकाणी

सातारा – राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी व ईव्हीएम व्हीव्हीपॅट बद्दल महाविकास आघाडीतील नेत्यांकडून तक्रारी आल्या आहेत. कोरेगाव मतदारसंघातील पराभूत उमेदवार

मुंबई – विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळूनदेखील सरकार स्थापन करण्यास विलंब लावल्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा भाजपावर सडकून टीका केली.

नवी दिल्ली – प्रकृतीसाठी हानिकारक असलेली सिगारेट आणि अन्य तंबाखुजन्य पदार्थ तसेच शीतपेये आदी पदार्थांवरील जीएसटीत आणखी वाढ करण्याची शिफारस जीएसटी दर निश्चितीसाठी गठीत करण्यात

लंडन – विख्यात गायक एल्टन जॉन यांची दृष्टी अधू झाली होती, त्यांना डाव्या डोळ्याने कमी दिसते हे त्यांच्या चाहत्यांना माहीत होते. एल्टन यांनीच जाहीर कार्यक्रमात

मुंबई – महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला आझाद मैदानावर होणार हे निश्चित झाले आहे. मात्र अजून मुख्यमंत्री कोण होणार आणि शिंदे गटाला काय मिळणार ते

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेमध्ये फूट पाडत असून त्यांना सर्वसामान्यांच्या हिताशी काहीही देणे घेणे नाही असा घणाघात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत

नवी दिल्ली – दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नवी मेसेज ट्रेसिबिलिटी प्रणाली लागू करण्यासाठीची मुदत आज पुन्हा एकदा वाढवून दिली. त्यामुळे मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना दिलासा

मुंबई : घाटकोपर येथील फलक दुर्घटनेप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेने निर्दोष असल्याचा दावा केला आहे.घाटकोपर फलक दुर्घटनेनंतर जनतेत निर्माण झालेला संताप कमी

दिल्ली – प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ अवध ओझा यांनी आज अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. ते दिल्लीतील कोणत्याही जागेवरून

नाशिक – श्रीलंका सरकारने कांदा शुल्क कमी केल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. नाशिकसह देशातील सुमारे ९ टक्के कांदा श्रीलंकामध्ये निर्यात होतो. आयात

मुंबई – मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवरील फोर्टिस हॉस्पिटलजवळ रात्री उशिरा भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. अमृता पूनमिया (३४), असे मृत महिलेचे नाव असून

मुंबई – काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दरे गावी विश्रांती घेतल्यानंतर आज अखेर मुख्यमंत्रिपदाबाबत मौन सोडले. दरे गावाहून ठाण्याकडे निघण्यापूर्वी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना

सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी गावात स्वखर्चाने मतपत्रिकेद्वारे गावापुरते प्रतिरुप मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी शासकीय यंत्रणा मिळावी यासाठी केलेली