
काश्मिरी विद्यार्थ्यांचा राज्यपालांशी संवाद
मुंबई- केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत : वतन को जानो’ कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक युवतींनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची शुक्रवारी

मुंबई- केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत : वतन को जानो’ कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक युवतींनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची शुक्रवारी

तिरुवनंतपुरम – देवी देवतांच्या मिरवणूकीत हत्ती नसण्याने हिंदू धर्माला काही धोका नाही. हिंदू धर्म इतका नाजूक नाही की हत्ती नसण्याने संपेल असे कठोर ताशेरे केरळ

पणजी – उत्तर गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यातील सुर्ला गावात असलेल्या प्रसिद्ध धबधब्याजवळ ७.६० कोटी रुपये खर्चुन इको कॅम्प उभारला जाणार आहे. यामध्ये इको हट्स आणि

मॉस्को – युक्रेनला कोणी आण्विक अस्त्रे दिल्यास युक्रेनविरोधात आमच्याकडे असतील ती सर्व शस्त्रे वापरू असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. अमेरिकन अध्यक्ष

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत यावर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. या तफावतीबाबत कोणताही पुरावा मिळत नसल्याने काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याची

नवी दिल्ली- उद्योगपती गौतम अदानीविरोधात २ हजार कोटींची लाच दिल्याचा आरोपावरून अमेरिकेत दाखल झालेल्या खटल्यावरुन आज तिसऱ्या दिवशीही विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित

नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आज दिल्लीत निवडणूक लढण्याची घोषणा केली. तसेच

रांची – झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन आज दुपारी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी रांचीमधील मारोबाडी मैदानावर राज्याचे १४ वे

नवी दिल्ली – काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी आज संविधान प्रत हाती घेवून, लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. केरळमधील पारंपरिक साडी परिधान करून त्या

मुंबई- लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसमध्ये अति आत्मविश्वास आला होता. हे माझे वैयक्तिक मत मांडत आहे. काँग्रेसचे लोक तर कोणते मंत्रिपद, खाते मिळणार याच्यावर चर्चा करत होते

पुणे- ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम अशा जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि

छत्रपती संभाजीनगर – शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ५३५ कोटींच्या प्रकल्पाला स्थगित देत न्यायालयाने दणका दिला आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी

नालासोपारा – नालासोपारा पूर्व येथील अग्रवाल नगरीतील डम्पिंग ग्राऊंड आणि एसटीपी प्लांटसाठी राखीव असलेल्या जमिनीवर उभारलेल्या ४१ बेकायदा इमारतींवर वसई-विरार महापालिकेने पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात आजपासून

नवी दिल्ली -सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकावर हल्ला झाल्याची घटना आज दिल्लीत घडली. सायबर गुन्ह्याशी संबंधित पीपीपीवायएल सायबर ॲप फसवणूक प्रकरणी छापा टाकण्यासाठी ईडीचे पथक आज

मुंबई – महायुतीला आश्चर्यकारक असे निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे मतमोजणीच्या दुसर्याच दिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे सर्वांनाच वाटत होते. मात्र हा

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रात दोन मोठ्या रेल्वे मार्गांना मंजुरी दिली आहे. यासाठी ७ हजार ९२७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री

कोल्हापूर- कलानगरी म्हणून ओळखल्या जाणार्या कोल्हापुरात आता लवकरच आणखी एक नाट्यगृह उभारले जाणार आहे. त्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. राज्य मंत्रिमंडळाची स्थापना होताच या प्रस्तावाला

पुणे- राज्यघटना आणि लोकशाहीची थट्टा सरू आहे यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण

पुणे – मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएमच्या चावीचा वापर करून, अवघ्या १ मिनिट २८ सेकंदात १० लाख ८९ हजार ७०० रुपयांची

नवी दिल्ली- महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप शपथ घेतलेली नाही.त्यातच आता भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी

मुंबई – दहिसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजेश येरुणकर यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांनी मतदान केलेल्या मतदान केंद्रावर त्यांना

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून गारठ्यात सातत्याने वाढ होत असून, पाऱ्यातील घसरण सुरूच आहे.काल पारा आणखी घसरला.काल निफाडचे किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.बंगालच्या उपसागरात

नवी दिल्ली – देशात २०२३ -२४ या आर्थिक वर्षात दूधाच्या उत्पन्नात २०२२-२३ च्या तुलनेत ४ टक्के वाढ झाली आहे. केंद्रीय पशूपालन मंत्रालयाने कालच्या दूध दिनानिमित्ताने

मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभेत युतीला दणदणीत यश मिळून 72 तास उलटले तरी मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे