
मुंबईत ३६ ठिकाणी मतमोजणी सकाळी ८ वाजता प्रक्रिया सुरू
मुंबई- विधानसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता उद्या शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.मुंबईत ३६ मतदारसंघासाठी ३६ केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी

मुंबई- विधानसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता उद्या शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.मुंबईत ३६ मतदारसंघासाठी ३६ केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी

मुंबई- पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या रविवारी २४ नोव्हेंबर रोजी कोणाताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.त्यामुळे रविवारी सुट्टीच्या दिवशी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला

मुंबई – राज्यात डेंग्यू, हिवताप, चिकुनगुन्या या आजारांनी ग्रस्त रुग्ण वर्षभरात सातत्याने वाढताना दिसत आहेत. यंदा इन्फ्लूएंझाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे.यंदा

आनंद – गुजरात सहकारी दूध संघटना अर्थात अमूल च्या १०० कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरुन काढून टाकल्याप्रकरणी काल अमूलच्या आनंद येथील प्रकल्पासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. अमूलच्या खेडा
सुकमा – छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सकाळी जिल्हा राखीव पोलीस दलाची नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाले असून सुरक्षादलाने त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त केला आहे.

सांगली- रासायनिक खते तयार करणाऱ्या एका कंपनीत विषारी वायू गळतीमुळे दोन महिलेचा मृत्यू झाला.तर अन्य ९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.कडेगाव तालुक्यात बोंबाळेवाडी- शाळगाव येथील एमआयडीसीतील

नांदेड – रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने उद्या हुजूर साहिब नांदेड ते तिरूपती दरम्यान एक विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या नियोजनानुसार

न्यूयॉर्क- भारतातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांनी सौर ऊर्जेची कंत्राटे मिळविण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 2 हजार 236 कोटींची लाच दिली. 2021 साली अमेरिकेसह जगभरात विक्रीसाठी आणलेल्या

जयपूर – राजस्थान आणि मध्य प्रदेशसह देशातील ४ राज्यांत दाट धुक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जयपूरमध्ये दिवसाही धुके असते. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर खैरथळ-तिजारा जिल्ह्यातील सरकारी

पणजी – यंदाचा सनबर्न महोत्सव डिसेंबरच्या अखेरीस पेडण्यातील धारगळ येथे आयोजित केला जाणार आहे.मात्र त्याला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे.इतकेच नाही तर या ‘सनबर्न’ विरोधात

दिल्ली – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या (२०२५) परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. इयत्ता १२ वीच्या

मुंबई – शेअर बाजारात आज मोठी घसरण नोंदविली गेली. अदानी समुहाच्या विरोधात अमेरिकेत लाचखोरीचा खटला दाखल होताच बाजारात खळबळ उडाली. बाजारात विक्री सुरु झाली .

पुणे – आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हा सोहळा लाखो वारकरी भाविकांच्या नामजयघोषात २८ नोव्हेंबरला संपन्न

मुंबई – राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यात थंडी सुरु असली तरी पावसाचा इशारा दिल्याने थंडीचा मुक्काम फक्त दोनच

नवी दिल्ली- महाराष्ट्र, झारखंडची निवडणूक होत नाही तोच दिल्लीला निवडणुकीचे वेध लागले आहेत. दिल्लीत निवडणुकीसाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी आहे. परंतू, आम आदमी पक्षाने आयारामांना

जॉर्जटाउन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयाना येथे कॅरेबियन देश डॉमिनिकाने सर्वोच्च ‘द डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित केले. कोरोना महामारीच्या काळात भारतातून डॉमिनिकाला

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) बारावी आणि दहावी लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता

पुणे – राज्यात सर्वत्र थंडीची लाट आली आहे. पुण्यातील एनडीए परिसरात आज गुरुवारी राज्यातील सर्वांत कमी १०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यातील अनेक

बीजिंग- चीनमधील झुहाई याठिकाणी जगातील सर्वात लांब व मोठा सागरी पूल आहे.हा पूल झुहाई,हाँगकाँग आणि मकाऊ या तिन्ही ठिकाणांना जोडतो.या पुलावर दोन्ही बाजूला तिहेरी रस्ते

नागपूर – नागपूरमध्ये काल ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली. काल राज्यात विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया सायंकाळी ६ वाजता पूर्ण झाली.

लखनऊ – उत्तर प्रदेशमधील यमुना एक्सप्रेस वेवर काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. अलिगडमधील टप्पल पोलीस स्टेशन परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर ट्रक आणि बसमध्ये धडक झाली. प्रतापगडच्या

मुंबई- अत्यंत गलिच्छ राजकारण, बेलगाम अर्वाच्च भाषणे, निर्लज्ज फोडाफोडी आणि उमेदवार पळवापळवी यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला नकोशी झालेली विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे.

नवी दिल्ली- केंद्र सरकारने भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) म्हणून आयएएस अधिकारी के. संजय मूर्ती यांची नियुक्ती केली आहे.भारताचे विद्यमान महालेखापाल गिरिश चंद्र मुर्मू

जम्मू- कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी आता खास ‘रोप वे’ उभारला जाणार आहे. या रोप वेच्या योजनेला श्री माता वैष्णोदेवी देवस्थान मंडळाने