
बारामतीतील टेक्सटाईल पार्कमध्ये प्रतिभा पवार यांना अडवले
बारामती- शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे यांना आज बारामती टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. तब्बल अर्धा

बारामती- शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे यांना आज बारामती टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. तब्बल अर्धा

नागपूर – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नागपुरात आलेल्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी प्रसिद्ध रामजी श्यामजी पोहेवाला येथे जाऊन तर्री पोह्यांचा आस्वाद घेतला. समाज

मेक्सिको – सिटीडेन्मार्कच्या व्हिक्टोरिया थेलविगने यंदाचा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. डेन्मार्कच्या सौंदर्यवतीने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. मेक्सिको सिटी येथे पार पडलेल्या

मुंबई- मागील चार दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.पण सध्या अवकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे.त्यामुळे राज्यातील किमान

लंडन – ब्रिटन गंभीर संकटात आहेत आणि भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले आहे. भारतात अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक धोरणे आणि सुधारणा झाल्या आहेत, असे ब्रिटनच्या माजी

मुंबई- अन्नधान्य आणि भाजीपाला महागला असताना आता महागाईची झळ बांधकाम क्षेत्रालाही बसली आहे.वर्षभरात इमारत बांधकाम खर्चात ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील

दापोली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोकणातील दापोली मतदारसंघात रामदास कदम यांचे पुत्र शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदारांना आपल्या सोबत जोडून घेण्यासाठी ‘मेरा बुथ, सबसे मजबूत’ या अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाच्या १

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीला प्रदुषणाचा विळखा पडला असून तो अधिकच आवळत चालला आहे. दिल्ली सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याचा हवे तेवढा

चंदीगढ – हवामानातील बदलामुळे कालपासून संपूर्ण पंजाब राज्यच धुक्यात गुरफटले असून त्याचा परिणाम विमान व रेल्वे वाहतूकीवर पडला आहे. पंजाबच्या विविध शहरात जाणारी विमाने रद्द

जळगाव- शिंदे गटाचे नेते आणि अभिनेता गोविंदा आज महायुतीच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यात आले होते. यावेळी पाचोऱ्यामध्ये रोड शो सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यांच्या

शिर्डी – पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात आता देशात दहशतवाद नाही. पण सध्या देशात महागाईचा दहशतवाद मोठा आहे. सर्वसामान्यांचे व घर चालवणाऱ्या महिलांचा जीव या दहशतवादाचा

अहमदाबाद- गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यात काल बुधवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले.या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ इतकी मोजण्यात आली आहे.सुदैवाने या भुकंपामुळे कोणतीही वित्त अथवा

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या उद्या रविवारी बसपा उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात जाहीर सभेला संबोधित करतील. येरवडा परिसरात प्रादेशिक मनोरुग्णालय मैदान, ई कॉमर झोन येथे

मुंबई-देशातील महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.कांदा,टोमॅटो, लसूणपाठोपाठ आता खाद्यतेलांच्या किमतीने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले आहे.एका महिन्यात खाद्यतेलाच्या किमती आठ टक्क्यांनी वाढल्या आहेत.त्यामुळे लोकांना महिन्याच्या रेशनसाठी

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याने १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी असेल असे सांगितले जात होते. मात्र ते

पणजी – गोवा राज्यात सरकारच्या उर्जा संवर्धन कायदा २००१ अंतर्गत विजेची बचत मोहीम सुरू आहे.या मोहिमेअंतर्गत राज्यातील सरकारी कार्यालये तसेच केंद्र सरकारच्या कार्यालयांना यापुढे एलईडी

मुरुड -दिवाळी संपल्यापासून मुरुडमध्ये गुलाबी थंडी जाणवत आहे. त्यामुळे या थंडीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे परदेशी पाहुणे म्हणजे सीगल पक्षी अर्थात समुद्रपक्षी मोठ्या प्रमाणात मुरुडमध्ये दाखल

वॉशिंग्टन – अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला तडे गेल्याचे समोर आले असून अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे अंतराळात असलेल्या सुनिता विल्यम्स सह इतरांविषयीही चिंता वाढली

परभणी- राज्यात सोमवार १८ नोव्हेंबरपासून थंडीची लाट येणार आहे. तापमानात मोठी घट होऊन १२-१३ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थंडीमुळे आपल्या पिकांवर

नवी दिल्ली- भारतीय नौदल,एनसीबी अर्थात अंमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि गुजरात पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत गुजरातच्या पोरबंदर समुद्रात ७०० किलोग्रॅम ‘मेथाम्फेटामाइन ‘ हे कृत्रिम अंमली

मुंबई- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादंग उठला आहे. भाजपाचेच ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि पंकजा
जयपूर- राजस्थानच्या पाली जिल्ह्यात काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात कोल्हापूरमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कुटुंब

पुणे – पुण्याच्या पद्मावती परिसरातील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दक्षिण पुण्यात उद्या पाणीपुरवठा बंद राहाणार आहे. रविवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.पर्वती एचएलआर गोल