
कार्तिकीनिमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी
पंढरपूर – कार्तिक यात्रेनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी ३ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.पंढरपुरात सध्या लाखो भाविक दाखल झाले
पंढरपूर – कार्तिक यात्रेनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी ३ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.पंढरपुरात सध्या लाखो भाविक दाखल झाले
पुणे- राज्यातील किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडी हळूहळू वाढणार असल्याचे हे संकेत आहेत. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या खाली आल्याने गारठा वाढला
नवी दिल्ली- भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना हे उद्या सोमवार ११ नोव्हेंबर रोजी शपथ घेणार आहेत. पण त्यांच्याबाबत एक वेगळीच घटना समोर आली
मुंबई – शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने फेब्रुवारी 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयात आव्हान
नवी दिल्ली – माझ्या वडीलांनी पुण्यात एक घर घेतले आणि आता तुझ्या डोक्यावर छत आहे. त्यामुळे कधीही तडजोड करु नको असे त्यांनी मला सांगितले. नुकतेच
लखनौ – उत्तर प्रदेशच्या शाहजहानपूर येथे एका शेतात मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. ही शस्त्रे १८५७ साली भारतीय सैनिकांनी ब्रिटीशांच्या विरुध्द केलेल्या उठावादरम्यान वापरली गेली होती,असे
नवी दिल्ली- सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल हे देशातील सर्वात मोठे केंद्रीय निमलष्करी दल समजले जाते.या दलाच्या ग्राउंड कमांडरपासून कमांडंटपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्यात
टोकियो – जपानच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे . त्यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.जपानच्या
अमरावती – नोव्हेंबर महिन्यात एक महत्वाची खगोलीय घटना घडणार आहे.येत्या १७ ते २० नोव्हेंबरमध्ये सिंह तारकासमुहातून मोठ्या प्रमाणात उल्कावर्षाव होणार आहे. पहाटेच्या सुमारास याची शक्यता
टोरंटो – कॅनडा सरकारने आपल्या व्हिसा धोरणामध्ये बदल केला असून यापुढे परदेशी पर्यटकांना दहा वर्षांचा व्हिसा दिला जाणार नाही.देशात वाढत चाललेल्या परदेशी नागरिकांमुळे घरांचा तुटवडा
मुंबई – उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी उद्या रविवार १० नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार
मुंबई- ऐन विधानसभा निवडणूक रणधुमाळीत वांद्रे- वर्सोवा कोस्टल रोडला वीर सावरकरांचे नाव द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.भाजपने यासंदर्भात सोशल मीडियावर जाहिरातबाजी करत कॉंग्रेसला डिवचले
लाहोर – पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील लाहोरमध्ये हवेची गुणवत्ता धोकादायक स्थिती आल्यामुळे येथील बगीचे, मैदाने, प्राणीसंग्रहालये, पर्यटन व ऐतिहासिक स्थळी नागरिकांच्या प्रवेशावर प्रतिबंध करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग- विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी मतदारसंघांत २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरविण्यात येतो
हावडा- पश्चिम बंगालमधील हावडा जवळ झालेल्या रेल्वे अपघातात सिकंदराबाद-शालिमार एक्स्प्रेसचे ३ डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला . सुदैवाने यात कोणीही जखमी वा मृत झालेले नाही.रेल्वेने
पन्ना – जागतिक हिरे व्यापारात महत्त्वाचे केंद्र असलेल्या पन्ना येथील हिऱ्यांच्या विक्रीत सलग तीन वर्षे घट होत असून यंदा यात विक्रमी घसरण झाली आहे. त्यामुळे
धुळे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यात प्रचाराचा नारळ वाढविला. आपल्या पहिल्या प्रचार सभेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरुद्ध काहीच वक्तव्य
सिमडेगा – झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ४३ जागांसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज ख्रिश्चनबहुल सिमडेगा येथील गांधी मैदानावर पहिली जाहीर
मुंबई – भारतीय शेअर बाजारात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान असल्याने त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजार (एनएसई)
कॅनबेरा – इंग्लंडचे एकेकाळचे अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बॉथम यांच्याबाबत एक भयंकर घटना घडली.६८ वर्षीय बॉथम चार दिवसांच्या फिशिंग ट्रिपवर ऑस्ट्रेलियाला गेले होते. तिथे त्यांचे एकेकाळचे
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खानला येणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. आता पुन्हा एकदा सलमान खानला बिश्नोई
कोल्हापूर – कोल्हापूरच्या प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात उद्यापासीन ते सोमवार ११ नोव्हेंबर या कालावधीत किरणोत्सवातील दक्षिणायन सोहळा होणार आहे. अंबाबाईच्या भक्तांसाठी ही मोठी पर्वणी असते. हेमाडपंथी
बंगळुरू – भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ने २०२८ मध्ये ‘चांद्रयान-४’ या मोहिमेची घोषणा केली आहे.या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पाण्याचा बर्फ मोठ्या
रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पहाटे थंडीची चाहुल जाणवत आहे.त्यामुळे बागायतदारांनी बदललेल्या वातावरणाचा अंदाज घेऊन आंबा-काजूच्या बेगमीच्या वेळापत्रकाची जुळवाजुळव सुरू केली
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445