
‘बटोगे तो कटोगे’घोषणालग्न पत्रिकेवर छापली
गांधीनगर – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बटोगे तो कटोगे’ ही घोषणा सध्या देशभरात चर्चेत आहे. ती गुजरातमधील एका व्यक्तिने आपल्या भावाच्या लग्नपत्रिकेवर

गांधीनगर – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बटोगे तो कटोगे’ ही घोषणा सध्या देशभरात चर्चेत आहे. ती गुजरातमधील एका व्यक्तिने आपल्या भावाच्या लग्नपत्रिकेवर

नवी दिल्ली – दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हिमालयात २००० ते ४००० मीटर उंचीवर बर्फवृष्टी सुरू होते. मात्र यावेळी उत्तराखंडमधील सर्वात उंच तुंगानाथ मंदिर परिसरात अद्याप

रत्नागिरी – रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आज मतदार जनजागृतीसाठी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. पोलीस मैदानातून सुरू झालेल्या या मॅरेथॉनला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस

टोकियो – जपानने लाकडापासून बनवलेला जगातील पहिला उपग्रह लिग्नोसॅट प्रक्षेपित केला. हे उपग्रह ६ महिने अंतराळात राहील आणि तापमानापासून ते वैश्विक किरणोत्सर्गापर्यंत सर्व बाबींची चाचणी

जयपूर – राजस्थानातील अंबर किल्ल्यातील हत्ती सफारीच्या दरात एक हजाराची कपात करण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला असून त्या विरोधात हत्तीमालक न्यायालयात जाणार आहेत. राजस्थानात लवकरच

चेन्नई – तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते दिल्ली गणेश यांचे चेन्नईत एका रुग्णालयात काल रात्री निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास

वॉशिंग्टन – अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झालेले डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात सुरु असलेल्या फौजदारी खटल्यांची सुनावणीसाठीची कालमर्यादा बाजूला ठेवण्याचा निर्णय अमेरिकेच्या न्यायमूर्तींनी घेतला आहे.

पणजी- गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पोलंडमधून एंटर एअरच्या पहिल्या हंगामी चार्टर फ्लाइटचे स्वागत करण्यात आले.या विमानातून १८४ पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत.

पंढरपूर – कार्तिक यात्रेनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी ३ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.पंढरपुरात सध्या लाखो भाविक दाखल झाले

पुणे- राज्यातील किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडी हळूहळू वाढणार असल्याचे हे संकेत आहेत. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या खाली आल्याने गारठा वाढला

नवी दिल्ली- भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना हे उद्या सोमवार ११ नोव्हेंबर रोजी शपथ घेणार आहेत. पण त्यांच्याबाबत एक वेगळीच घटना समोर आली

मुंबई – शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने फेब्रुवारी 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयात आव्हान

नवी दिल्ली – माझ्या वडीलांनी पुण्यात एक घर घेतले आणि आता तुझ्या डोक्यावर छत आहे. त्यामुळे कधीही तडजोड करु नको असे त्यांनी मला सांगितले. नुकतेच

लखनौ – उत्तर प्रदेशच्या शाहजहानपूर येथे एका शेतात मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. ही शस्त्रे १८५७ साली भारतीय सैनिकांनी ब्रिटीशांच्या विरुध्द केलेल्या उठावादरम्यान वापरली गेली होती,असे

नवी दिल्ली- सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल हे देशातील सर्वात मोठे केंद्रीय निमलष्करी दल समजले जाते.या दलाच्या ग्राउंड कमांडरपासून कमांडंटपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्यात

टोकियो – जपानच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे . त्यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.जपानच्या

अमरावती – नोव्हेंबर महिन्यात एक महत्वाची खगोलीय घटना घडणार आहे.येत्या १७ ते २० नोव्हेंबरमध्ये सिंह तारकासमुहातून मोठ्या प्रमाणात उल्कावर्षाव होणार आहे. पहाटेच्या सुमारास याची शक्यता

टोरंटो – कॅनडा सरकारने आपल्या व्हिसा धोरणामध्ये बदल केला असून यापुढे परदेशी पर्यटकांना दहा वर्षांचा व्हिसा दिला जाणार नाही.देशात वाढत चाललेल्या परदेशी नागरिकांमुळे घरांचा तुटवडा

मुंबई – उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी उद्या रविवार १० नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार

मुंबई- ऐन विधानसभा निवडणूक रणधुमाळीत वांद्रे- वर्सोवा कोस्टल रोडला वीर सावरकरांचे नाव द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.भाजपने यासंदर्भात सोशल मीडियावर जाहिरातबाजी करत कॉंग्रेसला डिवचले

लाहोर – पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील लाहोरमध्ये हवेची गुणवत्ता धोकादायक स्थिती आल्यामुळे येथील बगीचे, मैदाने, प्राणीसंग्रहालये, पर्यटन व ऐतिहासिक स्थळी नागरिकांच्या प्रवेशावर प्रतिबंध करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग- विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी मतदारसंघांत २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरविण्यात येतो

हावडा- पश्चिम बंगालमधील हावडा जवळ झालेल्या रेल्वे अपघातात सिकंदराबाद-शालिमार एक्स्प्रेसचे ३ डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला . सुदैवाने यात कोणीही जखमी वा मृत झालेले नाही.रेल्वेने

पन्ना – जागतिक हिरे व्यापारात महत्त्वाचे केंद्र असलेल्या पन्ना येथील हिऱ्यांच्या विक्रीत सलग तीन वर्षे घट होत असून यंदा यात विक्रमी घसरण झाली आहे. त्यामुळे